Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

राजीव गांधींच्या मारेकर्‍याची सुटका होणार; सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण

नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या मारेकर्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. मारेकरी पेरारिवलन याची सुटका होणार आहे. 30 वर्षांनंतर राजीव गांधींचा मारेकरी कारागृहातून बाहेर येणार आहे. या संदर्भातली एक फाईल राष्ट्रपतींकडे देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित होती. आज ही सुनावणी पूर्ण …

Read More »

‘सप्तपदी विवाह’तर्फे ब्राह्मण, मराठा वधू-वर मेळावा

बेळगाव : ‘लग्न पाहावे करून’ या उक्तीप्रमाणे आज आपल्या समाजातही लग्नाची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. बदलत्या समीकरणांनी वधू-वर संशोधनालाही वेगळे वळण दिले आहे. वधू-वरांची शिक्षण, स्वावलंबन, जीवनशैली, त्यांचे प्राधान्यक्रम पाहता ही प्रक्रिया आधीएवढी सोपी नक्कीच राहिली नाही. वधू-वरांचे एकमेकांना येणारे नकार, पालकांची होणारी तारांबळ हे सगळे संशोधनप्रक्रियेतील वाढणारे गोंधळ कमी …

Read More »

कोगनोळीतील स्मशान शेड चक्क सलाईनवर

शेडची अवस्था दयनीय : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ नगर रोडवर असणार्‍या स्मशान शेडची अवस्था दयनीय झाली असून स्मशान शेडची चर्चा येथील नागरिक करत आहेत. सध्या ही स्मशान शेड सलाईनवर असल्याची चर्चाही जोरदार सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मशान शेडची दुरुस्ती व्हावी म्हणून नागरिकांनी अनेक निवेदने देऊन देखील …

Read More »

स्वर-संजीवनातून पंडित संजीव अभ्यंकर यांचे शाहू महाराजांना अभिवादन

शास्त्रीय आणि भक्ती संगीतात श्रोते तल्लीन होऊन भान हरपले कोल्हापूर (जि.मा.का.) : शाहू मिल येथे पंडित संजीव अभ्यंकर यांच्या शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायनानाचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. पंडित अभ्यंकराचे शास्त्रीय आणि भक्ती संगीत श्रोत्यांसाठी मेजवानी ठरले. पंडितजींच्या गायनाचा आस्वाद घेताना श्रोते तल्लीन होऊन भान हरपले. निमित्त होते लोकराजा राजर्षी …

Read More »

मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढाईत सनरायझर्सने मुंबईला तीन धावांनी पराभूत केलं. हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र मुंबईला फक्त १९० धावा करता आल्या. फलंदाजी विभागात राहुल त्रिपाठी, प्रियाम गर्ग आणि गोलंदाजी विभागात उमरान मलिकने चांगला खेळ करत हैदराबादला विजय मिळवून दिला. या विजयासह …

Read More »

कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव उत्साहात

बेळगाव : जालगार गल्ली, बेळगाव येथील श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात शहापूर अंबाबाई देवस्थान येथून सुरु झालेली पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून ढोलताशा पथकाच्या तालावर नाथ पै सर्कल, खडेबाजार, शहापूर, विठ्ठलदेव गल्ली, बसवण गल्ली, होसूर जयशंकर भवन मार्गे मार्गस्थ झाली. …

Read More »

रोजगार निर्मितीत देशात बेंगळुरू अव्वल!

बेंगळुरू : देशातील इतर शहरांच्या तुलनेत बंगळूर हे सर्वाधिक रोजगार निर्मितीत आघाडीवर आहे. इथल्या रोजगार निर्मितीचे प्रमाण १७.६ टक्के एवढे आहे, अशी माहिती हायरेक्ट या चॅट-आधारित डायरेक्ट हायरिंग प्लॅटफॉर्मने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. दिल्ली रोजगार निर्मितीत दुसऱ्या स्थानावर आहे. येथील रोजगार निर्मितीचे प्रमाण ११.५ टक्के आहे. दिल्ली पाठोपाठ मुंबईचा …

Read More »

ज्ञानवापी सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, “शिवलिंगाच्या जागेला…”

नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर वाद आणखी चिघळला आहे. मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तर मुस्लिम पक्षाने ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा केला आहे. ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाला स्थगिती देण्याबाबत मुस्लिम पक्षाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. अंजुमन इंट्राजेनिया समितीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

बेळगाव : काल सोमवारपासून कर्नाटक राज्यात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन व वह्या वाटप कार्यक्रम सरकारी प्राथमिक शाळा भवानीनगर बेळगाव येथे आयोजित केला होता. कार्यक्रम व्यासपीठावर जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सेक्रेटरी मुकुंद महागावकर, संचालक धीरेंद्र मरळीहळी …

Read More »

छत्रपती संभाजीराजे यांचे महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र…

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि घडामोडींना वेग आला. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाचे दोन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक असे पाच जण सहजपणे निवडून येतील. खरी चुरस ही सहाव्या जागेसाठीच आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचे जाहीर केले. त्याच्या एक दिवस आधी …

Read More »