खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव खानापूर हद्दीवरून गर्लगुंजी ते राजहंसगड क्राॅस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापासून ते बेळगाव तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकर आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी पूर्ण केले. परंतु बेळगांव हद्दीतील राजहंसगड क्राॅस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.दोन तालुक्याच्या मधील रस्त्याची दुरावस्था झाल्याने केवळ अर्धाकिलोमिटर अंतर …
Read More »जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन साजरा
बेळगाव : बेळगाव रेल्वे पोलीस ठाणे, बेळगाव रेल्वे उप ठाणे आणि रेल्वे सुरक्षा दल बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. मादक पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, मादक पदार्थ सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल माहिती देणारी पत्रके रेल्वे प्रवाशांमध्ये वितरीत केली. तसेच …
Read More »चर्मकार समाजातील गरजूंना प्रोत्साह फौंडेशनच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण
बेळगाव : बेळगावमधील गरजू आणि गरीब चर्मकार समाजबांधवाना प्रोत्साह फौंडेशनच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले. प्रोत्साह फौंडेशनचे प्रमुख जीएसटी उपायुक्त चंद्रकांत लोकरे, पदाधिकारी बीएसएनएलचे डेप्युटी सर व्यवस्थापक मल्लीकार्जुन ताळीकोटी, थोर सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले यांच्या उपस्थितीत किटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी समाजाचे युवा नेते संतोष होंगल, प्रजा नेरळुचे संपादक …
Read More »विविध मागण्यांसाठी एलआयसी एजंटाचे धरणे आंदोलन
बेळगाव : कोरोना काळात मृत्यू पावलेल्या एलआयसी एजंटांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जावी, त्याशिवाय या काळातील एलआयसी प्रीमियमवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये तसेच ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाचे व्याजदर रिझर्व्ह बँकप्रमाणे कमी करावे अशा विविध मागण्यांसाठी एलआयसी एजंट फेडरेशनतर्फे 16 ते 30 जून या काळात देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलेले …
Read More »शिनोळी बु. येथे श्री गणेश दूध डेअरीचे उदघाटन
शिनोळी : शिनोळी बु. (चंदगड) येथे आज राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गोकुळ दूध संचलित श्री गणेश दूध संकलन डेअरीचे उदघाटन केदार फौंडेशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच नितीन पाटील होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लक्ष्मी प्रतिमा पुजन अनिरुद्ध रेडेकर यांनी केले. गोकूळचे सुपरवायझर निवृत्ती …
Read More »निलजीत राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण
बेळगाव : निलजी विभाग महाराष्ट्र एकिकरण युवा समिती व निलजी ग्रामस्थांच्यावतीने राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.आज शनिवार दिनांक 26 जून 2021 रोजी निलजी विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व निलजी ग्रामस्थांच्यावतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.निलजी गावचे प्रतिष्ठित …
Read More »झोपडपट्टीत साजरी केली छत्रपती शाहू महाराज जयंती
बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील आर्टिस्ट आकाश हलगेकर व मित्र परिवारातर्फे शनिवारी लोकराजा राजश्री शाहू छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त कणबर्गी बेळगाव येथील सागर नगर येथील झोपडपट्टीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी झोपडपट्टीतील रहिवाशांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात …
Read More »मंत्री शशिकला जोल्लेचा मडवाळमध्ये सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी खानापूर तालुक्यातील मडवाळ गावाला नुकताच धावती भेट दिली.यावेळी गावच्या वेशीत त्यांचे ग्रामस्थाच्यावतीने सत्कार सोहळा पार पडला.त्यानिमित्त गावचे सुपुत्र व खानापूर येथील श्री बिरेश्वर को. ऑप. सोसायटी शाखेचे चेअरमन बाबासाहेब देसाई यांनी त्यांचे स्वागत केले.तर शोभा कोलकार यांनी …
Read More »चंदगड येथे आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ऑक्सिजन प्लांटच्या पायाभरणीचा शुभारंभ संपन्न
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड येथे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ऑक्सिजन प्लांटच्या पायाभरणीचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. गेल्या महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चंदगड तालुक्यात वाढत चालला होता. ऑक्सिजन बेड व ऑक्सिजन सिलेंडरच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होत. याचा तात्काळ विचार करून आमदार राजेश पाटील …
Read More »सरकार मराठ्यांसोबत : मुख्यमंत्री ठाकरे
कोल्हापूर येथे सारथीच्या उपकेंद्राचे उद्घाटन कोल्हापूर : ‘मराठा सामजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी राज्य सरकारची ठाम भूमिका आहे. मराठा समाजाची मते, विचार, जुळलेले आहेत. त्यामुळे संघर्ष करण्याची गरज नाही, संवादातून प्रश्न सोडवता येतात या भूमिकेतूनच कोल्हापुरात सारथीचे उपकेंद्र सुरू झाले आहे. हे केंद्र मराठा समाजाला दिशा देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta