पुरुलिया : पश्चिम बंगालच्या पुरूलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग- १८ वर आज पहाटे भीषण रस्ते अपघातात झाला असून यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्वजण लग्न समारंभ आटपून घरी परत जात होते. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरुलिया-जमशेदपूर टाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १८ वर शुक्रवारी पहाटे हा …
Read More »कित्तूरजवळ ट्रकची खाजगी बसला पाठीमागून धडक; ट्रक पलटी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ आज सकाळी भरधाव धावणाऱ्या एका खाजगी बसला ट्रकने मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अक्षरशः ट्रक उलटला. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ एस एस ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस आणि ट्रकमध्ये …
Read More »अपात्र ठरलेले आमदार जनार्दन रेड्डी यांना पुन्हा सदस्यत्व पद बहाल
उच्च न्यायालयाच्या निकालाचा परिणाम बंगळूर : कर्नाटक विधानसभेने तेलंगणा उच्च न्यायालयाच्या अलिकडच्या आदेशानंतर भाजप नेते आणि खाणकाम व्यावसायिक जनार्दन रेड्डी यांचे गंगावती येथील आमदार म्हणून सदस्यत्व पुन्हा बहाल केले. तेलंगणा उच्च न्यायालयाने रेड्डी यांची शिक्षा आणि तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करून त्यांना जामीन मंजूर केला होता. कर्नाटक विधानसभेचे सचिव एम. …
Read More »अल्पसंख्याकांसाठी विविध गृहनिर्माण योजनांमध्ये १५ टक्के आरक्षण; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय
बंगळूर : राज्य सरकारने कंत्राटातील आरक्षणानंतर आणखी एका योजनेत अल्पसंख्याकांसाठी आरक्षण वाढवले आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध गृहनिर्माण योजनांमध्ये अल्पसंख्याकांसाठीचे आरक्षण १० टक्यावरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आज विधानसभेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अल्पसंख्याकांसाठी आरक्षण वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात …
Read More »कोल्हापुरात एसटी आगाराच्या महिला वाहकाचा विनयभंग केल्याचा आरोप
कागल : कोल्हापुरातील कागल एसटी आगाराच्या महिला वाहकाचा तिकीट तपासणी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याचा आरोप होत आहे. दिवसापूर्वी कागल इचलकरंजी मार्गावरील एसटीमध्ये कर्तव्यावर असताना हा प्रकार घडल्याचा दावा केला जातो. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने आज कोल्हापुरातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले. महिला वाहकाचा विनयभंग करणाऱ्या …
Read More »अट्टल दुचाकी चोरास एपीएमसी पोलिसांकडून अटक; 9 दुचाकी जप्त
बेळगाव : बेळगावच्या के.एल.ई. रुग्णालयाच्या मागील कर्करोग रुग्णालयासह विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींची चोरी करणाऱ्या अट्टल चोरास एपीएमसी पोलिसांनी अटक करून एकूण 9 दुचाकी जप्त केल्या. मूळचा गोकाक येथील आणि सध्या बेळगावच्या वैभवनगर येथील रहिवासी असलेल्या संतोष अंदानी असे त्याचे नाव आहे. शहर पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस …
Read More »मालमत्ता चोरी प्रकरणी आरोपींना अटक; बेळगाव ग्रामीण पोलीसांची कारवाई
बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक (पीआय) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मालमत्ता प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना शोधून अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १३० ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यांची अंदाजे किंमत १३,२२,७५० रुपये आहे, आणि ३१० ग्रॅम चांदीचे दागिने, ज्यांची अंदाजे किंमत ३७,८२० रुपये आहे, तसेच २५,००० रुपये किमतीचे प्लंबिंग …
Read More »बेळगावात २२ जून रोजी सूर्यनमस्कार मॅरेथॉनचे आयोजन
बेळगाव : जागतिक योग दिनानिमित्त बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सनातन संस्कृती एवं योग सेवा संघाच्या वतीने २२ जून रोजी सूर्यनमस्कार मॅरेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कटकोळ यांनी दिली. आज बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २५ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, २२ जून …
Read More »खानापूर नगरपंचायत स्थायी अध्यक्षपदी आप्पया कोडोली!
खानापूर : खानापूर येथील नगरपंचायतीची बऱ्याच दिवसानंतर बैठक बुधवारी पार पडली या बैठकीत नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक आप्पया कोडोली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. व त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. आज बुधवार दिनांक 18 जून रोजी नगराध्यक्षा मीनाक्षी बैलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 11 जणांचा …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना; मध्यवर्तीच्या पाठपुराव्याला यश
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्र शासनाने नुकतेच एक शासन परिपत्रक काढले असून, सीमाप्रश्न सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना तसेच महाराष्ट्रातील इतर नेत्यांना सीमाप्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta