Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूर तालुका म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; विविध समस्यांबाबत चर्चा

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज मंगळवार दिनांक ३ जून २०२५ रोजी बेळगांवचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी लोकसभा २०२४ निवडणुकांवेळी शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणासाठी असलेल्या परवाना बंदूक सरकारी नियमांनुसार खानापूर शहर पोलिस ठाण्यात जमा केल्या …

Read More »

खासबागमधील टपरी बाजार बनला मद्यपिंचा अड्डा…

  बेळगाव : शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर चौकादरम्यानच्या दुतर्फी मार्गावरील दुभाजकावर उभारण्यात आलेला टपरी बाजार प्रत्यक्षात धोबीघाट व मद्यपिंचा अड्डा बनल्याने परिसरातील नागरिक मद्यपींच्या गैरप्रकारामुळे हैराण बनले आहेत. शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर …

Read More »

आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकावी यासाठी मंदिरातून विशेष पूजा…!

  बेळगाव : सततच्या संघर्षानंतर, विराट कोहलीचा आरसीबी संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि चाहते आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. आरसीबी चाहत्यांनी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील धर्मत्ती गावातील देवी महालक्ष्मीची प्रार्थना करून आरसीबीच्या विजयासाठी चाहत्यांनी अभिषेक आणि पूजा केली, यावेळी आरसीबीने ट्रॉफी जिंकावी अशी मनोमनी इच्छा …

Read More »

हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय नाही : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा इशारा

  बेळगाव : कर्तव्यकसुर आणि विकास कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा अधिकाऱ्यांना बेळगाव जिल्ह्यात कार्य करण्याची संधी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे. “विकास कामांसाठी आम्ही अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करत आलो आहोत. मात्र, प्रत्येक निर्णयासाठी मुख्यमंत्री किंवा आम्हीच …

Read More »

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरण : तिघांना न्यायालयीन कोठडी, दोन रिमांड होममध्ये

  बेळगाव : बेळगावामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर दोघांची रिमांड होममध्ये रवानगी केली आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता तीन आरोपींना 15 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांची …

Read More »

सिक्कीमच्या लाचेनमध्ये भूस्खलन; तीन जवान शहीद, 6 जण बेपत्ता

  सिक्कीमच्या लाचेन येथे एका लष्करी छावणीत भूस्खलन झाले आहे. या दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. तर सहा सैनिक बेपत्ता आहेत. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, लाचेन येथे भूस्खलन झाले आहे. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जवान बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून बेपत्ता असलेल्या …

Read More »

संतीबस्तवाड येथे कुराण जाळल्याप्रकरणी सीआयडी पथकाकडून तपास सुरू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात धर्मग्रंथ जाळल्याच्या प्रकरणी सीआयडी अधिकाऱ्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळल्याचे प्रकरण पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले आहे. कालच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आल्याची माहिती दिली होती. आज डीआयसी …

Read More »

पालकमंत्री जारकीहोळी यांनी केले शरीरसौष्ठवपटू मेत्री, आं. रा. पंच लोहार यांचे अभिनंदन!

  बेळगाव : थायलंड मधील पटाया येथे अलीकडेच पार पडलेल्या जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता शरीरसौष्ठवपटू विनोद पुं. मेत्री आणि आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच परीक्षा उत्तीर्ण राजेश गणपती लोहार या उभयतांचे बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी खास अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालकमंत्र्यांप्रमाणे बेळगाव उत्तरचे …

Read More »

क्षुल्लक कारणावरून तरुणावर चाकू हल्ला; गंभीर जखमी

  बेळगाव : सोमवारी कणबर्गी येथे एका तरुणावर क्षुल्लक कारणावरून तीन जणांनी चाकूने प्राणघातक हल्ला करून पळून गेल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव मंजुनाथ असे आहे. मद्यधुंद अवस्थेत आणि दुचाकी चालवत असल्याबद्दल विचारपूस करण्यात आलेल्या या तरुणावर आज सकाळी तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात चार-पाच ठिकाणी दुखापत …

Read More »

पावसाची उघडीप; मशागतीसाठी चलवेनहट्टी भागातील बळीराजाची धावपळ

  बेळगाव : अलिकडे शेतकरी शेतीच्या कामासाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात जरी करत असलातरी पेरणीपूर्व म्हणजे खरीप हंगामाच्या सुरवातीला बैलांच्या साह्याने मशागत करावीच लागते. मान्सून दाखल होण्यापूर्वी म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस शेतकरी वर्ग सर्रास आपले शेताच्या मशागतीत गुंतलेला असतो पण यावर्षी अवकाळी पावसाने जोरदार दणका दिल्याने परिणामी शेतीची अंतिम टप्प्यातील …

Read More »