३०, ३१ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील पावसाने नुकसान झालेल्या भागांना तात्काळ भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश जिल्हा प्रभारी मंत्री आणि सचिवांना दिले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर, या महिन्याच्या ३० आणि ३१ तारखेला सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतींचे कार्यदर्शी आणि जिल्हा प्रभारी सचिवांची बैठक बोलावण्यात …
Read More »शिवस्वराज संघटनेतर्फे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन वजा इशारा…
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवश्यक त्या खतांचा पुरवठा वेळेत आणि योग्य दरात करण्यात यावा यासाठी शिवस्वराज फाऊंडेशन आक्रमक. खानापूर तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी व उसाला खते घालण्यासाठी घाई गडबड सुरू आहे. अशा काळात तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला आवश्यक असलेले खत उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबताना दिसत …
Read More »वादळी वाऱ्यामुळे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
नैसर्गिक आपत्तीचा आढावा कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे शेती, फळपिके, घरे व गोठ्यांचे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची आढावा …
Read More »1 जून हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; येळ्ळूर विभाग समितीच्या वतीने आवाहन….
बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्त्वाची बैठक सोमवार दि. 26/05/2025 रोजी सायंकाळी 7.30 वा. येळ्ळूर विभाग कार्यालय बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी 1 जून रोजी कन्नडसक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन येळ्ळूर विभाग समिती पदाधिकारी, आजी माजी, जिल्हा …
Read More »सीमाकवी रवींद्र पाटील यांचा माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते विशेष गौरव
कारवे (ता. चंदगड): राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बुद्रुक येथील सीमाकवी, शिक्षक, पत्रकार व साहित्यिक रवींद्र पाटील यांचा जिल्हास्तरीय नवोपक्रम पुरस्कार आणि ३३व्या कराड साहित्य संमेलनातील विशेष सन्मान प्राप्त केल्याबद्दल पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार श्री. दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या गौरव समारंभात त्यांना …
Read More »अभिनेते कमल हासन यांचे कन्नड भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य; कर्नाटकात तीव्र निषेध
बेंगळुरू : चेन्नई येथे झालेल्या आगामी ‘ठग लाइफ’ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी एक वक्तव्य केले. यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत. कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे, असे ते या कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून कन्नड समर्थक संघटना आणि नेत्यांनी तीव्र …
Read More »“आमची नदी आमचा हक्क” संघटनेच्यावतीने 3 जून रोजी मोर्चा
खानापूर : कळसा भांडूरा प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील भीमगड अभयारण्य वनसंपदा तसेच जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकाला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी सुमारे 1500 किलोमीटर वाहत जाते आणि समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे म्हादाई, कळसा भांडूरा, अघनाशिनी या नद्या देखील नैसर्गिकरित्या समुद्राला जाऊन मिळतात. …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी १ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाप्रश्नासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. तरी …
Read More »अथणी येथे ओढ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
अथणी : अथणी तालुक्यातील संबरगी गावात मंगळवारी संध्याकाळी अग्रणी ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करताना दोन मुले आणि एका बैलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक संजय कांबळे (९) आणि गणेश संजय कांबळे (७) अशी मृत मुलांची नावे आहेत. ते आपल्या वडिलांसोबत संबरगी गावापासून नागनूर पी. गावाकडे बैलगाडीने जात असताना अग्रणी …
Read More »महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित
नवी दिल्ली : विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta