Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी उद्योजक रोहन साळवे यांची निवड

  निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडीतील साळवे परिवार अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहे. या कामाचा विचार करून युवा उद्योजक रोहन साळवे यांची चिक्कोडी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी साळवे यांना दिले. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली …

Read More »

कारवार जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आवळली वज्रमूठ

  कारवार : काँग्रेसमधील नेत्यांत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. त्याउलट भाजपच्या नेत्यांची चलबिचलता जनतेसमोर आहे. उत्तर कन्नड मतदार संघातील सर्व काँग्रेस नेते यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. भाजपचे आमदार, खासदारदेखील भाजपच्या सोबत नाही, ही भाजपच्या पराभवाची नांदी आहे, असे मत माजी खासदार मार्गारेट अल्वा यांनी …

Read More »

महाराष्ट्रा स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा हो…

  करताय ना महाराष्ट्र दिन साजरा? खूप आनंदोत्सव असेल तुमच्याकडे. संस्कृतीचा जल्लोष असेलच की? आणि हो विसरलोच हुतात्मा स्मारकावर जाऊन नमन केला की नाही? आठवणीने करा बर का. जमलच थोडा वेळ तर त्या स्मारकाच्या बाजूला असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशाखाली काही नावे कोरली आहेत ती सुद्धा वाचा.. जास्त वेळ नाही लागणार …

Read More »

नंदगड भागातून समितीच्या उमेदवाराला मताधिक्य देणार

  खानापूर : नंदगड भागातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. बुधवारी समितीचे उमेदवार सरदेसाई यांच्या प्रचारासाठी नंदगड गावातील बाजारपेठ आणि इतर गल्लीमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला व पत्रकांचे …

Read More »

मोदी सरकारकडून विरोधकावर केवळ टीकास्त्र

  माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार; काँग्रेसच्या प्रचारार्थ सभा निपाणी(वार्ता) : मोदी सरकार विविध प्रकारची आश्वासने देऊन सत्तेवर आले. पण एकाचीही पूर्तता केली नाही. विरोधकावर केवळ टीका करण्याचे काम केले. दिल्लीत लोकाभिमुख सरकार असताना मोदी सरकारने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कारागृहात पाठवले. त्यामुळे मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याचे माजी केंद्रीय …

Read More »

महागाईमुळे देशात परिवर्तनाची लाट

  उत्तम पाटील : निपाणीत प्रचारसभा निपाणी (वार्ता) : महागाईला महिलांसह जनता कंटाळली आहे. त्यामुळे देशभरात परिवर्तनाची लाट आली आहे. चिक्कोडीतही विद्यमान खासदारांच्या विकासकामातील अपयशामुळे काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केला. शहरातील प्रभाग क्रमांक मधील २१ किणेकर गल्ली येथे आयोजित …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारासाठी सीमाभागात येवू नये; म. ए. समितीची विनंती

  बेळगाव : 2 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरुद्ध भाजपचा प्रचार करण्यासाठी येत आहेत, एकनाथ शिंदे सीमासमन्वय मंत्री त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा कधी सीमाभागात मराठी भाषिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आला नाही, युवकांवर खोटे खटले दाखल झाले, तुरुंगात घालण्यात आले, मराठी भाषिकांची विविध प्रकारे …

Read More »

संघर्ष करायची तयारी ठेवली तर सीमाप्रश्न सहा महिन्यात सोडवू : मनोज जरांगे- पाटील

    बेळगाव : सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मराठ्यांच्या प्रत्येक घरातील माणसाने पुढे येणे गरजेचे आहे. तुम्ही एकजूट दाखवली. संघर्ष करायची तयारी ठेवली तर हा प्रश्न सहा महिन्यात सोडवून देण्याची जबाबदारी आपली आहे. मी एकदा शब्द दिला तर मागे घेणार नाही. पण, त्यासाठी प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची तयारी करावी लागेल, असे मराठा आरक्षण …

Read More »

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांची निपाणीस भेट

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी निपाणी येथे मंगळवारी (ता.३०) सायंकाळी भेट दिली. यावेळी मराठा समाजातील नागरिकांनी त्यांचे बस स्थानक सर्कल मध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की’, जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी बस …

Read More »

लखनऊने अखेरीस मिळवला विजय, मुंबई इंडियन्सचं प्लेऑफसाठीचं गणित अवघड

  लखनऊने अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सने विजय साकारला. मुंबई इंडियन्सने कडवी झुंज देत लखनऊच्या तोंडचे पाणी पळवले होते. डेथ ओव्हर्समध्ये बुमराहने चांगली गोलंदाजी करत दबाव तयार केला. पंड्यानेही प्रभावी गोलंदाजी केली, पण अखेरीस लखनऊने बाजी मारली. मुंबईच्या या पराभवासह प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा संघाचा रस्ता अधिक अवघड झाला आहे. मुंबई …

Read More »