Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी : बी. वाय. विजयेंद्र माहिती

  बेंगळुरू : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले. बेंगळुरू येथील पॅलेस मैदानावर झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी तयारी करावी. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं!

  मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी ते आर्थिक राजधानी मुंबईपर्यंत अहोरात्र लढा दिलेल्या मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी बाजी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (27 जानेवारी) वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचत मनोज जरांगे यांना सरकारकडून काढण्यात आलेला जीआर (शासकीय अध्यादेश) सुपूर्द …

Read More »

सकल मराठा समाज व मराठी भाषिकांतर्फे उद्या बेळगावात विजयोत्सव

  बेळगाव : सकल मराठा समाज व मराठी भाषिक बेळगाव यांच्यातर्फे बेळगाव येथील सर्व मराठा समाज व मराठी भाषिक यांना आवाहन करण्यात येत आहे की, मराठा समाजाची आतापर्यंतची न्याय प्रलंबित मागणीसाठी महाराष्ट्रभर माननीय मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेल्या आंदोलनाला यश येऊन मराठा समाजाला आरक्षण लागू झाले, त्यामुळे मराठा समाजाच्या विकासाचा …

Read More »

आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

  पुणे : पुण्याच्या आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाने संस्थेतील तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दासोपंत उंडाळकर वय- ५२ याला अटक केली आहे. या घटनेतील तीनही मुले अल्पवयीन आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर आरोपी हा अनैसर्गिक अत्याचार करत होता. अशी माहिती …

Read More »

मनोज जरांगेंनी ‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली

  मुंबई : मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, अखेर मनोज जरांगेंनी ‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या असून, काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जूस पिऊन मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण मागे घेणार आहेत. विशेष म्हणजे सगेसोयरे बाबतचा …

Read More »

‘आरक्षणा’च्या घोषणेनंतर मराठ्यांचा जल्लोष; विजयी सभाही होणार अन् गुलालही उधळणार

  मुंबई : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत, आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, ‘आरक्षणा’च्या घोषणेनंतर मराठ्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या वाशीमध्ये थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून पहाटेपासूनच जल्लोष केला जात आहे. …

Read More »

जगदीश शेट्टर यांच्या घरवापसीने बेळगावमधील इच्छुकांना धक्का

  बेळगाव : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या घरवापसीने भाजपच्या गोटात राजकीय चर्चा रंगली आली आहे. पक्षांतर्गत नाराजीमुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा भाजपामध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. मात्र शेट्टर यांच्या घरवापसीमुळे लोकसभेच्या …

Read More »

मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह आझाद मैदानात गुलाल उधळणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

  मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांपैकी सर्वात महत्वाची मागणी असलेल्या सगसोयऱ्यांवर आजच (26 जानेवारी) निर्णय होण्याची शक्यता आहे. सगेसोयऱ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भातील अद्यादेश आजच काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती. मराठा जमाजाचे नेते …

Read More »

नितीश कुमार यांचा यू-टर्न; जदयू-भाजपाच्या सरकारचा 28 रोजी होणार शपथविधी?

  पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ‘एनडीए’च्या वाटेवर आहेत. ते बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नवे मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहे. नितीश कुमार २८ जानेवारी रोजी जेडीयू आणि भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. तर भाजप नेते सुशील मोदी हे नवे …

Read More »

गडकोट मोहिमेदरम्‍यान दरीत कोसळून हुपरीतील तरूणाचा मृत्‍यू

  हुपरी : भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर गडकोट मोहिमेदरम्यान एक (२५ वर्षीय) तरुण दरीत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये हुपरी ता. हातकणंगले येथील तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. सागर पांडुरंग वाईगडे (वय २५, रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी …

Read More »