बेळगाव : “2047 साली ज्यावेळी आपला देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करत असेल त्यावेळी तो विकसित भारत म्हणून गणला जाईल. हे आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न साकार करायचे असेल तर त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे. आपल्या देशातील तरुण पिढीला ते शक्य आहे” असे विचार बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी …
Read More »बेळगावच्या गुरुदेव रानडे मंदिराचा शताब्दी कार्यक्रम १ ऑगस्टपासून
बेळगाव : बेळगावमधील गुरुदेव रानडे मंदिराचा शताब्दी महोत्सव १ ऑगस्टपासून सुरु होत असून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती असेल अशी माहिती संघटनेचे एम. बी. जिरली यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड ट्रक कोसळला!
खानापूर : कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड वाहतूक करणारी 12 टायरची ट्रक आज सोमवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी नाल्यात कोसळली. या मार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेले असताना देखील या ट्रकला या मार्गाने कोणी सोडले असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने …
Read More »समाजात राहूनही देश सेवा करणे शक्य
उपनिरीक्षिका उमादेवी; मॉडर्न मध्ये कारगिल दिन निपाणी (वार्ता) : भारत देश विविध परंपरा आणि संस्कृतीने नटलेला स्वर्ग आहे. सर्व भारतीय एक असून देशाचे नागरिक आहोत. याचा गर्व असला पाहिजे. प्रत्येकांनी सर्व जाती-धर्म आणि भाषेचा आदर करावा. देशसेवा करायची असेल तर फक्त पोलीस अधिकारी किंवा सैन्य अधिकारी होऊन सीमारेषेवर लढायची …
Read More »थकित वेतन दिल्याशिवाय पाणी नाही
पाणीपुरवठा विभागाच्या कंत्राटी कामगारांचा इशारा; सोमवारपासून पाणी बंद निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या २४ तास पाणी योजनेचे कंत्राट जैन इरिगेशन यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे एकूण ४० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. पण चार महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. दोन वेळा निवेदन घेऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (ता.२९) काम बंद …
Read More »तब्बल 600 पाकिस्तानी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये घुसल्याचा दावा!
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी जम्मू आणि काश्मीवर लवकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली. विशेष म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या साधारण 600 सैनिकांनी कुपवाडा भागात घुसघोरी केली आहे. अमझद …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची खानापूर येथील पूरग्रस्त भागाला भेट
खानापूर : पश्चिम घाटात सतत पडत असलेल्या पावसामुळे पुराचा धोका निर्माण झालेल्या खानापूर तालुक्यातील मलप्रभा पूल आणि रुमेवाडी बॅरेजला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. खानापुरा तालुक्यातील पश्चिम घाट भागातील डोंगरांच्या मधोमध असलेल्या गावांना मूलभूत सुविधा पुरविणे हे आमचे उद्दिष्ट …
Read More »भूखंडाच्या वादातून पाकिस्तानात दोन गटात हिंसाचार; ३६ ठार
कराची : पाकिस्तानच्या कुर्रम जिल्ह्यात जमिनीच्या वादातून रविवारी दोन गटांमध्ये संघर्ष झाला. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवला. या हिंसाचारात जवळपास ३६ जणांचा मृत्यू झालाय. तर १६२ लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हिंसाचार प्रभावित भागात पोलीस आणि सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात …
Read More »शनैश्वर एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
बेळगाव : गेल्या २२ वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शनैश्वर एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचे कार्य आदर्शवत आहे. संस्थेने गरजूंना वैद्यकीय मदत करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेला तोड नाही. यासाठी आवश्यक ते सहकार्य करु, असे आश्वासन अरिहंत हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व हृदयरोगतज्ञ डॉ. माधव दीक्षित यांनी केले. शनैश्वर एज्युकेशनल अँड सोशल …
Read More »भारताचा श्रीलंकेवर दमदार मालिका विजय; दुसऱ्या सामन्यात ७ गडी राखून विजय
कोलंबो : पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार ७ गडी राखून विजय मिळवला. नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने पहिलीच मालिका जिंकली आहे. गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या जोडीची संस्मरणीय सुरुवात झाली आहे. हा सामना जिंकून भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta