बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव येथील ग्रामदैवत श्रीमंगाई देवीच्या यात्रेला उद्या मंगळवार दिनांक 30 जुलै पासून प्रारंभ होत आहे. या यात्रेला वडगावसह परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती असते. दरवर्षी वडगाव येथील मंगाई यात्रेला वडगावसह बेळगाव परिसरातील तसेच अन्य राज्यातील भाविक उद्या मंगळवारी यात्रेला उपस्थित राहतात, त्यामुळे कोणताही …
Read More »…येथे ओशाळला मृत्यू! कृष्णापूर गावातील भयंकर परिस्थिती
खानापूर : खानापूर तालुक्यातील कृष्णापूर हे गाव तालुक्याच्या पश्चिम घाटात वसले आहे. गोवा सीमेपासून अवघ्या 20 कि.मी. तर हेमाडगा पासून 40 कि. मी. अंतरावर आहे. अवघ्या 30 ते 40 कुटुंबाचा समावेश असलेल्या या गावात रस्त्यांसह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने दैनंदिन जीवन जगणे देखील आव्हान बनले. एकीकडे खानापूर शहरात हायटेक …
Read More »केंद्र सरकारचा राज्यावर सातत्याने अन्याय : मुख्यमंत्री सिध्दरामय्या
कर्नाटकला भ्रष्ट सरकार म्हणून बिंबविण्याच्या प्रयत्नाचा आरोप बंगळूर : केंद्र सरकार राज्यावर सातत्याने अन्याय करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजप नेते कर्नाटकला भ्रष्ट सरकार म्हणून चित्रित करण्याचा निष्फळ प्रयत्न करत असल्याची त्यांनी टीका केली. म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, बजेटपूर्व बैठक झाली तेव्हा भद्रा अप्पर बँक प्रकल्पासाठी …
Read More »विकसित भारताचे स्वप्न साकार करणे तरुण पिढीला शक्य : बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर
बेळगाव : “2047 साली ज्यावेळी आपला देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करत असेल त्यावेळी तो विकसित भारत म्हणून गणला जाईल. हे आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न साकार करायचे असेल तर त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे. आपल्या देशातील तरुण पिढीला ते शक्य आहे” असे विचार बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी …
Read More »बेळगावच्या गुरुदेव रानडे मंदिराचा शताब्दी कार्यक्रम १ ऑगस्टपासून
बेळगाव : बेळगावमधील गुरुदेव रानडे मंदिराचा शताब्दी महोत्सव १ ऑगस्टपासून सुरु होत असून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती असेल अशी माहिती संघटनेचे एम. बी. जिरली यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड ट्रक कोसळला!
खानापूर : कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड वाहतूक करणारी 12 टायरची ट्रक आज सोमवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी नाल्यात कोसळली. या मार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेले असताना देखील या ट्रकला या मार्गाने कोणी सोडले असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने …
Read More »समाजात राहूनही देश सेवा करणे शक्य
उपनिरीक्षिका उमादेवी; मॉडर्न मध्ये कारगिल दिन निपाणी (वार्ता) : भारत देश विविध परंपरा आणि संस्कृतीने नटलेला स्वर्ग आहे. सर्व भारतीय एक असून देशाचे नागरिक आहोत. याचा गर्व असला पाहिजे. प्रत्येकांनी सर्व जाती-धर्म आणि भाषेचा आदर करावा. देशसेवा करायची असेल तर फक्त पोलीस अधिकारी किंवा सैन्य अधिकारी होऊन सीमारेषेवर लढायची …
Read More »थकित वेतन दिल्याशिवाय पाणी नाही
पाणीपुरवठा विभागाच्या कंत्राटी कामगारांचा इशारा; सोमवारपासून पाणी बंद निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या २४ तास पाणी योजनेचे कंत्राट जैन इरिगेशन यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे एकूण ४० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. पण चार महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. दोन वेळा निवेदन घेऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (ता.२९) काम बंद …
Read More »तब्बल 600 पाकिस्तानी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये घुसल्याचा दावा!
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी जम्मू आणि काश्मीवर लवकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली. विशेष म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या साधारण 600 सैनिकांनी कुपवाडा भागात घुसघोरी केली आहे. अमझद …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची खानापूर येथील पूरग्रस्त भागाला भेट
खानापूर : पश्चिम घाटात सतत पडत असलेल्या पावसामुळे पुराचा धोका निर्माण झालेल्या खानापूर तालुक्यातील मलप्रभा पूल आणि रुमेवाडी बॅरेजला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. खानापुरा तालुक्यातील पश्चिम घाट भागातील डोंगरांच्या मधोमध असलेल्या गावांना मूलभूत सुविधा पुरविणे हे आमचे उद्दिष्ट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta