Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

मन्सापूरच्या ग्रा. पं. सदस्य रिचर्ड मिनिजीसने साकारली कृषी होडाची योजना

खानापूर (प्रतिनिधी) : भारत हा कृषी प्रदान देश आहे. कृषी खात्याच्यावतीने अनेक योजना शेतकरी वर्गाला मिळत आहेत. खानापूर तालुक्यातील मन्सापूरचे ग्रा. पं. सदस्य रिचर्ड मिनिजीस यांनी मन्सापूर येथील सर्वे नंबर ८४/ ४ शेतात कृषी होडा योजना राबवून शेतकरी वर्गाला एक आदर्श दाखवला आहे. त्यांनी आपल्या शेतात कृषी खात्याच्यावतीने ७० फूट …

Read More »

विधान परिषदेसाठी भाजप वतीने लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्नाटक राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी जाहीर केली आहे. यादी अनुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेसाठी चलवादी नारायणस्वामी, श्रीमती हेमलता नायक, एस. केशव प्रसाद व लक्ष्मण सवदी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. …

Read More »

खानापूर भाजपच्यावतीने एसएसएलसी परीक्षेत तालुक्यात व्दितीय आलेल्या प्रियांका देवलतकरचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ताराराणी हायस्कूलची विद्यार्थीनी व मणतुर्गा गावची प्रियांका पुंडलिक देवलतकर हिने दहावीच्या परीक्षेत ६१७ मार्क (९८.७२) घेऊन तालुक्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला. त्यामुळे मणतुर्गा गावाचे नाव तालुक्यात प्रसिध्द केले. म्हणून भाजप तालुका सेक्रेटरी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

कोल्हापूर- बंगळूर बसचा हुबळीजवळ भीषण अपघात, ८ ठार, २८ जखमी

बेळगाव : कोल्हापूरहून बंगळूरकडे जाणारी खासगी बस आणि तांदूळ वाहून नेणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन 8 जण ठार झाले आहेत. मध्यरात्री 12 च्या सुमारास हुबळी जवळ तारीहाल क्रॉस नामक फाट्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये ट्रक चालक, वाहक तसेच आणखी एकटा आणि बसमधील चार प्रवाशांचा समावेश आहे. बाबासाब (55, चिकोडी), …

Read More »

विद्यार्थ्यांचं भविष्य घडविणारी एसडीव्हीएस शिक्षण संस्था : ए. बी. पाटील

संकेश्वर (महंमद मोमीन) : आमची श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडविणारी शिक्षण संस्था बनल्याचे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. कला-विज्ञान महाविद्यालय सभागृहात दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले होते.त्यात माजी मंत्री ए. …

Read More »

गोमटेश स्कूलमध्ये शिक्षकांसाठी कार्यशाळा

प्रा. सोहन  तिवडे यांचे मार्गदर्शन : कोरोनामधील शिक्षणाचा आढावा निपाणी (वार्ता) : बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. सोहन तिवडे यांची शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे शाळांचे कामकाज ठप्प झाले होते. या दरम्यान …

Read More »

निपाणी होणार डॉ. आंबेडकरांचे स्मारक

दलित नेते मल्लेश चौगुले : निपाणीत कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेल्या कर्नाटकातील सुमारे दहा ठिकाणी स्मारक बांधण्यासाठी कर्नाटक सरकारने १०० कोटी तरतूद केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने  पावन झालेल्या निपाणी येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण होणार असल्याची माहिती बेळगाव येथील …

Read More »

कर्नाटकमध्ये मशिदीत सापडली मंदिरासारखी रचना; खोदकाम सुरु असताना लागला शोध

बेंगळुरू : देशात ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरु आहे. यादरम्यान कर्नाटकातील मंगळुरुच्या बाहेरील एका जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरासारखी रचना सापडल्याची घटना घडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे. खोदकामादरम्यान सापडली वास्तू २१ एप्रिल रोजी मंगळुरूमधील गुरुप्रा तालुक्यातील मलाली मार्केट मशिदीच्या परिसरात जुमा मशिदीच्या नूतनीकरणाचे काम …

Read More »

खानापूर युवा समितीचे तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी व बस आगार प्रमुखांना निवेदन

खानापूर : गेल्या काही दिवसापासून सातत्याने खाद्यपदार्थांच्या व जीवनावश्यक वस्तूचे दर वाढल्याने महागाईचा भस्मासुर सामान्य जनतेच्या समोर आ वासून उभारला आहे, यासाठी सामान्य जनतेचे हाल होत असल्याने ही महागाई केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दखल घेऊन महागाई दर कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, जरी गेल्या दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने …

Read More »

विविध देवदेवतांच्या मंदिरामुळे देशातील संस्कृती टिकून

परमात्मराज महाराज : दत्तवाडी येथे मंदिर कलशारोहन वास्तुशांती कोगनोळी : विविध देवदेवतांच्या मंदिरामुळे देशातील संस्कृती टिकून आहे. संस्कृती टिकवून ठेवायची असल्यास मंदिरांची निर्मिती होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सद्गुरूच्या चरणावर शरण गेले पाहिजे. सद्गुरु संतुष्ट झाल्याशिवाय सुख, समाधान व शांती मिळत नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्याने संस्कृतीचे जतन होते. भारत …

Read More »