Tuesday , September 17 2024
Breaking News

आजरा

चंदगड तालुका काँग्रेस कमिटीकडून केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन…

चंदगड :(ज्ञानेश्वर पाटील) : ओबीसी आरक्षण रद्द व देशभरातील अघोषित आणीबाणी या दोन्ही विषयाविरोधात आज चंदगड तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहरकडून तहसीलदार कार्यालय येथे केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी तथा सामाजिक न्याय दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या देशभरातील अघोषित आणीबाणी विरोधात तसेच …

Read More »

गडहिंग्लजमध्ये डेंग्यूचा शिरकाव…

नगरपालिकेने घेण्यात येत आहे विशेष खबरदारी गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लजमध्ये कोरोनाची लाट ओसरत असताना आता डेंग्यूने शिरकाव केलेला आहे. गडहिंग्लजमध्ये डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. नगरपालिकेने विशेष खबरदारी घेऊन धूर फवारणी, औषध फवारणी यासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागातील तरुण मंडळे घरोघरी जाऊन डेंग्यूपासून …

Read More »

गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर चंदगड पोलिसांची कारवाई; एकाला अटक…

कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर झांबरे येथे सापळा रचून चंदगड पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून एकूण एकूण ५ लाख ९५ हजार १६०/- रुपये किंमतीचा प्रोव्ही गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सतिश उर्फ चिमाजी भिमराव आर्दाळकर (वय.३३, अडकुर, ता. चंदगड) याला …

Read More »

वटपौर्णिमेचे औचित्यसाधून साहित्य रत्नं परिवारामार्फत वृक्षारोपण

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : साहित्य रत्नं हा वाँट्सअँपच्या माध्यमातून कार्यरत असणारा चंदगड तालुक्यातील साहित्यिकांचा समुह आहे. या समुहाच्या माध्यमातून साहित्य सेवेसोबतचं काही सामाजिक उपक्रम राबवले जातात. म्हणून आज वटपौर्णिमेचे औचित्यसाधून या साहित्यिक समुहामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. कोरोना स्थितीचा अंदाज घेत प्रत्येक साहित्यिकाने व नैसर्गिक हिताचा विचार करणाऱ्या तालुक्यातील …

Read More »

गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवर झाड पडून आजी-नातू ठार

गडहिंग्लज : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हॉटेस सूर्यासमोर आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवरच झाड कोसळल्‍याने यामध्ये शांताबाई पांडुरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल, ता. गडहिंग्लज) व नातू …

Read More »

चंदगड तालुक्यात संततधार

बंधारे पाण्याखाली, दोन घरांची पडझड चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यात काल बुधवार दिवस रात्र व गुरुवारी झालेल्या संततधार पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली आले आहेत, तर दोन ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच चंदगड-गडहिंग्लज मार्गावर हिरण्यकेशी नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद झाला. संततधार पावसाने चंदगड तालुक्यात जनजीवन विस्कळित झाले. गुरुवार …

Read More »

कोल्हापुरात पावसाची संततधार; पंचगंगा नदी पात्राबाहेर

कोल्हापूर : जूनच्या पंधरावड्यातच आज पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. रात्रभर झालेल्या दमदार पावसाने आज दुपारी चार वाजता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ३० फूट ३ इंचापर्यंत वाढ झाली. काल याचवेळी ही पातळी केवळ १३ फूट होती. चोवीस तांसात ही पातळी १७ फुटांनी वाढली आहे. आज पंचगंगा नदीचे घाटावरून पाणी पात्रा …

Read More »

चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो

चंदगड : चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. या धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस कोसळतो. आज या धरणात १०० टक्के पाणी भरले असून, धरणाच्या पूर्वेकडील सांडव्यावरून ७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला आहे. तर पॉवर  हाऊस येथून ९०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणावर …

Read More »

मराठा आरक्षण : सरकार चर्चा करायला तयार; सतेज पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वांचीच आग्रहाची मागणी आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वांचीच भूमिका आहे. त्याआधी समाजाला ज्या सुविधा मिळायला हव्यात त्याबाबत चर्चा करण्यासाठी संभाजीराजे तुम्ही मुंबईला या, मी तुमची भेट मुख्यमंत्र्यांशी घालून देतो. चर्चेने प्रश्न सोडवू, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी केले. ते मराठा मूक …

Read More »

कोल्हापूर : मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न : शाहू छत्रपती महाराज

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाला सोबत घेतलं पाहिजे. महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी कोल्हापुरात मूक आंदोलन झालं. हा आवाज निश्चित मुंबईपर्यंत जाईल. मराठा समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यातील ४८ खासदारांसह राज्य सरकारने हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवायला हवा, अशी अपेक्षा शाहू छत्रपती महाराज यांनी कोल्हापुरात व्यक्त …

Read More »