खानापूर : 61 वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या नंदगड येथील तरुण मंडळाच्या कबड्डी क्रीडा महोत्सवास शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दोन दिवस हा महोत्सव चालणारआहे.स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पंच पी. के. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रेश्मा तालिकोटी, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय …
Read More »हलशीसह विविध गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे युवा समितीच्या कार्यकर्त्यांकडून हेस्कॉम अधिकारी धारेवर!
बेळगाव : ऐन दिवाळीमध्ये हलशी भागातील विविध गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बीडी येथील हेस्कॉमच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला तसेच यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.गेल्या काही महिन्यांपासून हलशी, नंदगड, हलगा, मेरडा आदी भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास …
Read More »लोंढा आरएफओ गौराणीच्या गुंडगिरीचा भाजपकडून निषेध
खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता. खानापूर) चे आरएफओ प्रशांत गौराणी यांनी माजी जि. पं. सदस्य व भाजप नेते बाबूराव देसाई यांना रविवारी लोंढा वनविभागाच्या कार्यालयात बोलावून शिवीगाळ करत कपाळाला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सोमवारी बोलविलेल्या पत्रकार परिषेद बाबूराव देसाई यांनी सांगितले.ते बोलताना म्हणाले की, माचाळी गावची समस्या सोडविण्यासाठी …
Read More »तालुक्यात शिक्षक भरती करून शिक्षकांची समस्या सोडवा
आम आदमी पक्षाच्यावतीने निवेदन सादर खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातून जवळपास 300 हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यातील काही प्राथमिक मराठी शाळेत एकच कन्नड शिक्षक आहेत. काही शाळेत अतिथी शिक्षक आहेत. त्यामुळे मराठी शाळेचा शैक्षणिक दर्जा खालवला …
Read More »खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील विविध राजकीय पक्ष संघटना, संस्था सामाजिक संघटना, यांच्यासह कोल्हापूरकरांचा शनिवारी झालेल्या धरणे सत्याग्रह आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या ‘आम्हाला आता महाराष्ट्रात यायचंच‘ या ठाम निर्धाराच्या उद्देशाने आरपार की लढाईचे रणशिंग फुंकले होते. शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 4 …
Read More »सीमाबांधवांचा कोल्हापुरात उद्या एल्गार!
कोल्हापूर : गेली 65 वर्षे कर्नाटक सरकारच्या अन्याय, अत्याचारांचा सामना करत लोकशाही मार्गाने सीमालढा तेवत ठेवणार्या सीमावासीयांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. ’आता महाराष्ट्रात यायचचं’ या भावनेने पुन्हा एकदा सीमाबांधवांनी कोल्हापुरात रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या …
Read More »बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार प्रकरणी खानापूरातील हिंदू संघटनांच्यावतीने निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : बांगलादेशातील हिंदूना न्याय, सरंक्षण व जिहादीवर कारवाईसाठी बांगलादेश सरकारवर दबावासाठी खानापूरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध हिंदू संघटनाच्यावतीने मोर्चा काढून तहसीलदाराच्या मार्फत पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना बुधवारी दि. 27 रोजी निवेदन देण्यात आले. येथील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला प्रारंभ झाला. शिवस्मारकातून तहसील कार्यालयावर मोर्चाव्दारे तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्यामार्फत …
Read More »जनसेवा फौंडेशन व क्षत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्यावतीने स्वामी श्री श्री श्री मंजुनाथ स्वामी यांची भेट
खानापूर : जनसेवा फौंडेशन व क्षत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्यावतीने केम्पेगौडा नगर बेंगळुरू येथील गवीपुरम गंगादेश्वर शिवमंदिरचे स्वामी श्री श्री श्री मंजुनाथ स्वामी यांची नुकतीच भेट घेतली आणि मराठा समाजाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अभिलाष देसाई यांनी मंजुनाथ स्वामीजींना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची …
Read More »‘तो’ व्यवहार्य तोडगा जनतेसमोर मांडावा
मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एकेकाळी सुचविलेला व्यवहार्य तोडगा अंमलात आणावा. याकडे महाराष्ट्रातील नेतेमंडळींचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण …
Read More »खानापूर तालुक्यातील विविध गावांची बस सेवा सुरळीत करा अन्यथा आंदोलन
महाराष्ट्र एकीकरण खानापूर युवा समितीतर्फे इशारा बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध गावांची बस सेवा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला आहे.युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी खानापूर बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक आनंद शिरगुप्पीकर यांची भेट घेऊन बस सेवा सुरळीत करण्याबाबत चर्चा केली. यावेळी अध्यक्ष धनंजय पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta