खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचा विस्तार गेल्या दहा वर्षात झपाट्याने वाढला. लोकवस्ती वाढली. शहराच्या कार्यक्षेत्रात उपनगरे वाढली. त्यामुळे खानापूर शहरात कचरा, पाणी, पथदिप अशा अनेक समस्या खानापूर शहरातील नागरिकांना सतावत आहेत. खानापूर शहरातील मुख्यत्वे करुन कचरा प्रश्न मोठा गंभीर आहे. याला जबाबदार मुख्य खानापूर शहरवासीच आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे …
Read More »खानापूर शहरातील पॅचवर्क म्हणजे निकृष्ट दर्जाचा नमुना
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी समस्येच्या चर्चेत असते. कधी गटारीची समस्या, तर कधी पथदिपाची समस्या, कधी पाण्याची समस्या अशा अनेक समस्या खानापूर शहरासह येथील रहिवाशांना सतावत आहेत. नुकताच खानापूर शहरातील पणजी-बेळगांव महामार्गावरील रस्त्याचे पॅचवर्क करण्यास प्रारंभ केला आहे. खानापूर शहरातील फिश मार्केटपासून ते हलकर्णी गावच्या …
Read More »भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने देऊ केलेला हक्क अबाधित राखावा
खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर खानापूर : भाषिक अल्पसंख्यांक शाळांना त्यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याची मुभा देऊन भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने देऊ केलेला हक्क अबाधित राखावा, अशा मागणीचे निवेदन आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खानापूर तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष …
Read More »स्पृहा फाऊंडेशनचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी
खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी शाळांतील दिवसेंदिवस घटत चाललेली विद्यार्थी पटसंख्येचा विचार करून विद्यार्थीवर्गाच्या वृध्दीच्या उद्देशाने पेशाने शिक्षिका असलेल्या मैत्रिणी श्रीमती सुमित्रा मोडक, शुभांगी पाटील, निता देसाई, सविता पाटील, नुतन कडलिकर यांनी पाच वर्षापूर्वी स्पृहा फाऊंडेशनची स्थापना केली होती. या काळात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, कोरोना काळात गरिबांना किट्सचे वाटप …
Read More »सागरे व दोड्डेबैल यात्रोत्सवानिमित्त बस सेवा सुरू
खानापूर तालुका म. ए. युवा समितीच्या पाठपुराव्यास यश बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यानंतर सागरे व दोड्डेबैल यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सागरे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सोळा वर्षानंतर सागरे येथे लक्ष्मी देवीची यात्रा होणार असून यात्रा काळात भाविक मोठ्या संख्येने …
Read More »बेकवाडात रविवारी हरिनाम सप्ताहाची महाप्रसादाने सांगता
खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही ४१ वा हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी दि. १३ रोजी महाप्रसादाने झाली. शुक्रवारी दि. ११ रोजी हभप शटवाप्पा पवार यांच्याहस्ते पोतीस्थापना होऊन सोहळ्याला प्रारंभ झाला. सायंकाळी प्रवचन, हरिजागर आदी कार्यक्रम झाले. शनिवारी दि. १२ रोजी पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा भजन, …
Read More »सागरे, दोडेबैल गावच्या लक्ष्मी यात्रेनिमित्त जादा बस सेवेची सोय करा
बसडेपोला युवा समितीचे निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सागरे, दोडेबैल गावच्या ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा गेल्या कित्येक वर्षानंतर येत्या बुधवार दि. १६ पासून मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या लक्ष्मीयात्रेला कर्नाटक राज्यासह महाराष्ट्र, गोवा राज्यातुन भाविक मोठ्या संख्येने येतात. तेव्हा सागरे, दोडेबैल गावच्या लक्ष्मीयात्रेनिमित्त खानापूर ते सागरे, दोडेबैल गावाला …
Read More »तहसीलदार व क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर म. ए. समितीच्यावतीने निवेदन देणार
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची मासिक बैठक शनिवार दिनांक १२-२-२०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव यशवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी खानापूर तालुका म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते कै. पांडुरंग लक्ष्मण काकतकर नंदगड, कै. स्वरसम्राज्ञी कीर्ती जयराम शिलेदार …
Read More »खानापूर तालुक्यातील गोमारी तलाव शेतकरी वर्गाला वरदान
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मंग्यानकोप ग्राम पंचायतीच्या हद्दीतील शिवाजी नगरात गोमारी तलाव गेल्या ७० वर्षापूर्वी उभारण्यात आला. गोमारी तलाव तालुक्यात आकाराने मोठा आहे. शिवाय गोमारी तलावाची प्रसिद्धी मोठी आहे या तलावला जोडलेल्या गस्टोळी कॅनल नुकताच कोसळला. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या शेतीला होणार पाणी पुरवठा बंद झाला आहे. गोमारी तलाव हा …
Read More »असोगा रेल्वेगेट १० दिवसासाठी बंद राहणार, नागरिकांना सहकार्याचे आवाहन
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या बेळगाव-लोंढा रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे असोगा खानापूर मार्गावरील येणाऱ्या रेल्वे गेटचे काम शनिवारपासुन सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या रेल्वेगेटवरून वाहतुक करणे शक्य नाही. यासाठी असोगा भागातुन खानापूरला येणाऱ्या वाहनधारकांना तसेच नागरिकांना रेल्वे खात्याकडुन आसोगा खानापूर रेल्वे गेट येत्या १० दिवसासाठी बंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta