Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर

मोटरसायकल अपघातात मणतुर्गा येथील युवक गंभीर जखमी

बेळगाव : भरधाव मोटरसायकल रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात एक युवक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी खानापूर तालुका सरकारी हॉस्पिटल समोर घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नांव गजानन कल्लाप्पा देवकरी (वय 22, रा. मणतुर्गा, खानापूर) असे आहे. गजानन आणि त्याचा मित्र आज मंगळवारी दुपारी 2:35 …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीच्या एकीसंदर्भात 24 रोजी बैठक

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांची एकी करण्यासंदर्भात पंचसदस्यीय कमिटीच्या वतीने बैठक बोलाविण्यात आली आहे. याबाबत दोन्ही गटांच्या प्रमुखांना लेखी पत्राद्वारे बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. सदर बैठक गुरुवार दि. 24 मार्च रोजी दुपारी 2 वाजता हब्बनहट्टी येथील मारुती मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. 2018 …

Read More »

खानापूर तालुक्यातील ग्रा. पं. कडून मिळाणाऱ्या घरासंदर्भात ता. पं. ला निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतमधून १६३० घरे मंजुर करून तालुक्याच्या आमदारानी १० घरे प्रत्येक ग्राम पंचायतीला आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नावे घर मंजुरीसाठी दिली आहे. हा ग्राम पंचायत सदस्यावर अन्याय आहे. तेव्हा तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्याना विश्वासात घेऊन संबंधित ग्राम पंचायतीच्या पीडिओ अधिकाऱ्यानी आमदार …

Read More »

भरतीत मराठी शिक्षकांनाही प्राधान्य द्या : खानापूर युवा समिती

बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे या भरतीमध्ये बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमांच्या शिक्षकांना प्राधान्य दिले जावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने एका निवेदनाद्वारे जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे. तसेच मागणीची पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. खानापूर …

Read More »

सोमवारी खानापूर युवा समितीच्यावतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार

खानापूर : कर्नाटकात शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच चालना मिळणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षक भरतीवेळी मराठी माध्यमाला जास्तीत जास्त मराठी शिक्षक भरती करून अग्रस्थान द्यावे या मागणीसाठी सोमवार (ता. 21) रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव येथे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. तरी यावेळी …

Read More »

सरकार राॅयल मराठा संघ रामनगर गजानन ट्राॅफीचा मानकरी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरातील मलप्रभा क्रिडांगणावर श्रीगजानन ट्राॅफी ८ षटके मर्यादीत क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विजेता संघ म्हणून सरकार राॅयल मराठा संघ रामनगर तर उपविजेता संघ काॅलेज बाईज खानापूर ठरला. मॅन ऑफ दि सिरीज बाळेकुंद्री संघाचा इजाझ खुरेशी मानकरी असून बेस्ट बॅटमन काॅलेज बाईजचा अर्जुन भोसले तर …

Read More »

हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

बेळगाव : शिक्षणामुळेच आपल्याला खरी ओळख मिळते त्यामुळे चांगल्या प्रकारे शिक्षण घेणे गरजेचे असून दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवते. त्यामुळे परीक्षेला चांगल्या प्रकारे सामोरे जा, असे प्रतिपादन मेरडा येथील मराठी शाळेतील सह शिक्षक एल. आय. देसाई यांनी केले. हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ …

Read More »

निलावडे ग्रा. पं. हद्दीतील आंबोळी ते मासेगाळी रस्त्याचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : निलावडे (ता. खानापूर) ग्राम पंचायत हद्दीतील आंबोळी ते मासेगाळी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण माजी एमएलसी विवेकराव पाटील यांच्या फंडातून पाच लाख रुपये खर्चून करण्यात आला. यासाठी निलावडे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर व माजी ग्राम पंचायत सदस्य ओमाणी पाटील यांच्या प्रयत्नाने या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिमेंट काँक्रीट …

Read More »

खानापूर शांतिनिकेतन काॅलेजात सीईटी, नीट, जेईईचे होणार मार्गदर्शन

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी संचालित शांतिनिकेतन काॅलेजात सीईटी, नीट, जेईई मार्गदर्शनाची सोय होणार आहे, अशी माहिती श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी दिली. खानापूर येथील शांतिनिकेतन काॅलेजात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत सचिव प्रा. आर. एस. पाटील म्हणाले की, व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेना सामोरे जाण्यासाठी अकरावी, बारावीपासून गुणात्मकतेला प्राधान्य देणे …

Read More »

आम आदमी पार्टीचे कम्प्युटर उतारासंदर्भात खानापूर तहसीलदाराना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून कम्प्युटर उताऱ्यासंदर्भात नेहमीच शेतकरीवर्गाना, सामान्य नागरिकांना आडचण होत आहे. कम्प्युटर उतारा मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्ज काढताना, शेतीच्या कामासाठी कॅप्यूटर उतारा वेळेत मिळत नाही. त्यामुळे सर्व जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने …

Read More »