Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

हलशीसह इतर गावांना रुग्णवाहिका उपलब्ध देण्याची आग्रही मागणी

बेळगाव : खानापूर तालुक्यातील हलशी व कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रांना लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांची सोय होणार आहे.खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत त्यामुळे अत्यावश्यक उपचाराची गरज असताना रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून खानापूर तालुक्यातील अनेक …

Read More »

स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बेकवाडात कचरा बकेट वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्राम पंचायतीच्यावतीने प्रत्येक घरी ओला व सुका कचरा निर्मूलनसाठी बकेटचे वितरण करण्यात आले.ही योजना भारत सरकार कर्नाटक सरकार यांच्यावतीने स्वच्छ भारत योजनेअंतर्गत बेकवाड ग्राम पंचायत क्षेत्रात बेकवाड गायरानमध्ये पाच एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या जागेमध्ये कचरा डेपो बांधण्यासाठी वीस लाख रुपये खर्च …

Read More »

बकरी ईद दिवशी गोहत्या करणाऱ्यांवर कारवाई करा

बजरंग दलची मागणीखानापूर (प्रतिनिधी) : हिंदू धर्मियांची अस्मिता असलेल्या गो मातेची हत्या इतर धर्मियांकडून बकरी ईदच्या निमित्ताने केली जाते त्यांच्यावर कारवाई करावी व असे प्रकार थांबवण्यासाठी तसेच गोमातेचे रक्षण करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीने तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुका विश्व हिंदू परिषद अध्यक्ष …

Read More »

खानापूरातून चोरट्या मार्गाने होणारी गो वाहतूक रोखा; भाजपाचे निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातून वेगवेगळ्या मार्गांनी गोवा राज्यात होणारी चोरटी गो वाहतूक रोखण्यासाठी तसेच गोहत्या रोखण्यासाठी खानापूर भाजपा युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनामध्ये म्हटले आहे की, कर्नाटक राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला असला तरी लींगनमठ -आळणावर, …

Read More »

खानापूरात दोन्ही समिती एकत्र आणण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न

बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळकेखानापूर (प्रतिनिधी) : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीत गटाचे राजकरण होत असल्याने दोन दोन समितीच्या बैठका होत आहेत. हे थांबण्यासाठी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या अध्यक्ष या नात्याने खानापूरात एकीची वज्रमुठ बांधण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. याशिवाय समितीला बळकटी येणार नाही. एकी झाली तरच येणाऱ्या तालुका, …

Read More »

बऱ्याच वर्षानी तालुक्यात अंगणवाडी भरती मराठी भाषिकांना आशेचा किरण

खानापूर (प्रतिनिधी) : बऱ्याच वर्षानी मराठी भाषिक म्हणून ओळखणाऱ्या खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक नागरिकांना शिक्षक भरतीशिवाय कर्नाटकात कोणतीच नोकरीची संधी नाही. त्यामुळे तालुक्यात अनेक युवक- युवती बेकार आहेत.बऱ्याच वर्षानंतर तालुक्यात अंगणवाडी शिक्षक आणि हेल्पर भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे प्रत्येक युवतीला अंगणवाडी शिक्षिका होण्याची इच्छा आहे. कारण इतर …

Read More »

गोहत्या बकरी ईद सणात थांबवावी; भाजपची सुचना

खानापूर (प्रतिनिधी) : मुसलमानच्या बकरी ईद सणात गोहत्या केली जाते. मात्र हिंदू धर्मात गाईला माता मानतात. तिची पुजा करतात.मुसलमानानी बकरी ईदच्या सणात गोहत्या करू नये.कारण हिंदूच्या भावना दुखावल्या जातात. यासाठी मुसलमान बांधवानी गोहत्या थांबवावी. अन्यथा खानापूर तालुका भाजप गप्प बसणार नाही, अशी सुचना तहलीदार रेश्मा तालिकोटी, पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे …

Read More »

ट्रॅक्टर उलटून ड्रायव्हरचा मृत्यू

बेकवाड येथील घटनाखानापूर (प्रतिनिधी): बेकवाड (ता. खानापूर) जवळील बंकी बसरीकट्टी शिवारात रोपलगावडीचा चिखल करण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर बांधावरून चढविताना उलटून झालेल्या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.वृषभ येरमाळ (वय २७) असे त्याचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेकवाड येथे चिरेखाणीत काम करण्यासाठी हावेरी येथील ड्रायव्हर स्थायीक झाला होता. …

Read More »

15 दिवसात शिक्षक भरती न झाल्यास शाळांना टाळे; खानापूर युवा समितीचा इशारा

खानापूर : बेळगाव, खानापुर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये मराठी शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा 15 दिवसात भरती न केल्यास शाळांना टाळेलावण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला आहे. तसेच खानापूर तालुक्यातील प्रत्येक मराठी बहुभाषिक गावात युवा समितीची शाखा काढून समिती बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.खानापूर तालुका …

Read More »

बेकी टाळावी एकी करावी!

युवा कार्यकर्त्यांची आर्त हाक खानापूर : तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी सध्या सुरू असलेल्या गटबाजीचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन सीमाप्रश्न सोडवण्यासाठी तसेच मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. सध्या खानापूर तालुक्यात माजी आमदार दिगंबर पाटील गट, माजी आमदार अरविंद पाटील गट …

Read More »