डॉ. अच्युत माने : निपाणीत पुस्तक प्रकाशन सोहळा निपाणी (वार्ता) : प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने उभे राहत स्वतःला सिद्ध करणाऱ्या प्रा. आनंद संकपाळ यांनी ‘जीवनानंद’ या पुस्तकातून श्रमातून समृद्धीकडे जाणारी प्रेरणादायी वाट समाजासमोर ठेवली आहे, असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अच्युत माने व्यक्त यांनी केले. येथील बी. आर. पाटील …
Read More »शेंगदाणा पावणे दोनशे पार, भगर दीडशेहे
उपवास निरंकार; महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फराळ महागला निपाणी (वार्ता) : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवास करणाऱ्या भाविकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. येथील बाजारपेठेत फराळाच्या साहित्याचे दर कडाडले असून केवळ सुका मेवाच नाही, तर साध्या फळांचेही दर गगनाला भिडले आहेत. विशेषता शेंगदाण्याने पावणे दोनशे पार तर भगर दीडशेहे रुपये किलो पर्यंत मजल मारली …
Read More »महाअभिषेक, महाप्रसादाने साई महोत्सवाची सांगता
साईस्तवन मंजिरीचे सामूहिक पारायण; दिवसभर भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : निपाणीयेथील साईशंकर नगर मधील साई मंदिरात दोन दिवसापासून आयोजित साई यात्रा महोत्सवात पालखी मिरवणुक, अभिषेक, पूजा, महाअभिषेक, महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (ता.१४) रात्री शेजारतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली. शनिवारी (ता. १४ रोजी पहाटे काकड आरती, …
Read More »डोंगराळ भागाच्या पाण्यासह रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील
सहकाररत्न उत्तम पाटील ; शेंडूर, गोंदूकुप्पीतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश निपाणी (वार्ता) : निरंतरपणे समाजसेवा आणि निवडणुकीच्या वेळी राजकारण केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आमच्या पाठीशी सदैव आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत महिलांच्या विकासात्मक धोरणांवर कार्य सुरू आहे. डोंगराळ भागात असलेल्या शेंडूर, गोंदूकुप् पीपरिसरात रोजगारनिर्मिती वाढवणे, युवकांना स्थानिक स्तरावर संधी उपलब्ध करून …
Read More »माजी खासदारांनी शेतकऱ्यांची माफी न मागितल्यास ‘रयत’चा आंदोलनाचा इशारा
निपाणी (वार्ता) : जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या एका बैठकीचे प्रसंगी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी बँकेतर्फे शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिल्यास तोटा होत असल्याचे म्हटले आहे. शेतकरी हा अन्नदाता असून त्यांच्यासाठीच जिल्हा मध्यवर्ती बँकेची सरकारने निर्मिती केली आहे. त्यामुळे जोल्ले यांनी हा शब्द मागे घेऊन शेतकऱ्यांची माफी न …
Read More »आर्थिक गुंतवणुकीसाठी ‘उमापुत्र चिटफंड’ उपयुक्त
समाधी मठातील प्राणलिंग महास्वामींचा विश्वास निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी जागृत राहून संबंधित संस्थेची चाचणी करून योग्य ठिकाणी आर्थिक पुंजीची गुंतवणूक केली पाहिजे. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासह चांगला परतावा देण्यासाठी किरणसिंग राजपूत यांनी भविष्यातील आर्थिक गुंतवणूक आणि अधिक लाभाच्यादृष्टीने निपाणी …
Read More »निपाणीत शुक्रवारपासून साई यात्रा महोत्सवास प्रारंभ
दोन दिवस चालणार सोहळा; आणखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील साई शंकर नगर मधील साई मंदिरात शुक्रवारपासून (ता.१३) साई यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार अखेर चालणाऱ्या या कार्यक्रमात पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सद्गुरू साईनाथ विश्वस्त मंडळ व साई यात्रा कमिटीने दिली …
Read More »‘रेणुका देवीच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात बेनाडीतील रेणुका यात्रा सौंदत्तीकडे रवाना
निपाणी (वार्ता) : बेनाडी(ता.. निपाणी )येथील श्री रेणुका देवी विश्वस्त कमिटीतर्फे आयोजित रेणुका देवीची यात्रेसाठी येथील मानाच्या जगासह भाविक बुधवारी रात्री (ता.११) सौंदत्तीकडे रवाना झाले. तत्पूर्वी येथील रेणुका मंदिरपासून गावातील प्रमुख मार्गावरून मानाच्या जगाची सर्वाधिक मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिरात जगाची पूजा करून कापूर लावून सुमारे २१६ भाविक बस …
Read More »साखरवाडीतील हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी निधीच्या मागणीचे आमदार गणेश हुक्केरी यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी.बी. रोडवरील साखरवाडी येथील पुरातन श्री मारूती मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांनी देणगीदारांच्या सहकार्याने अंतिम टप्प्यात आले आहे. चिक्कोडी-सदलगा मतदार संघाचे आमदार गणेश हुक्केरी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांनी मंदिरास्थळी भेट देवून …
Read More »नवीन कायदे रद्द होईपर्यंत रस्त्यावरची लढाई सुरूच
कॉम्रेड चंद्रकांत खराडे; निपाणीत ‘सिटू’ संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने कष्टकरी कामगारांच्या कायद्यांमध्ये सुधारणा करून त्यांना ४ संहितांमध्ये रूपांतरित केले आहे. कामगारांना मिळणाऱ्या लाभामध्ये कपात करून मालकांचे खिसे भरले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे हे धोरण निंदनीय आहे. त्यांनी आणलेल्या ४ संहितांमुळे कष्टकरी नागरिकासह कामगारांना त्रास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta