Monday , July 27 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूर नगरपंचायतीची कारवाई, फुटपाथवरील दुकानाचे स्टॅन्ड फलक काढण्यावरून गोंधळ

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचातीकडून खानापूर शहरातील बेळगांव पणजी महामार्गावरील दुकानाचे स्टॅन्ड फलक पूर्वकल्पना न देताच गुरूवार दि. २३ रोजी काढण्यास प्रारंभ करताच नेल्सन बुक स्टॉलचे मालक जाॅर्डन गोन्सालवीस आणि खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटार यांच्यासह कर्मचाऱ्यांत वादावादीचे प्रसंग घडून आले. खानापूर नगरपंचायतीने दुकानदाराचे स्टॅन्ड फलक काढण्याची …

Read More »

खानापूर म. ए. समितीच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

  खानापूर : सर्व प्रकारची आमिषे दाखवून तसेच पैसे देऊन सभांना लोक जमवण्याची वेळ राष्ट्रीय पक्षांवर आली आहे. मात्र, म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेपुढे त्यांची सर्व आमिषे निष्क्रिय ठरली आहेत. निष्ठेच्या जोरावरच बेळगावसह खानापूर तालुक्यावर समितीची सत्ता स्थापन होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार …

Read More »

बीएलडी सौहार्द सहकारी संघाच्या नूतन शाखेचे उद्घाटन

  विजयपूर : बीएलडी सौहार्द सहकारी संघाच्या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा बीएलडीई संस्थेच्या बंगारम्मा सज्जन प्रांगणात पार पडला. बीएलडीई संस्थेचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. एम. बी. पाटील यांच्या हस्ते नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांकडून सौहार्दाची माहिती घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. …

Read More »

शहरवासीयांच्या पाण्याबाबत नगरपालिका निष्क्रिय

गटनेते विलास गाडीवड्डर यांचा आरोप : पाणी प्रश्नाच्या बैठकीला सत्ताधाऱ्यांनी दिली बगल निपाणी (वार्ता) : शहरवासीयांना सुरळीत पाणी मिळावे यासाठी विरोधी नगरसेवक व नागरिकांनी गुरुवारी (ता.१६) नगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी मंगळवारी (ता.२१) सभागृहात विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे नगरपालिका आयुक्त व नगराध्यक्षांनी मोर्चे का-यासह विरोधी गटाच्या नगरसेवकांना सांगितले …

Read More »

खानापूर पोलिसांकडून प्रभूनगर व कानसीनकोपजवळ २५ लिटर गावठी दारू साठा जप्त

  खानापूर (प्रतिनिधी) : प्रभूनगर व कामसीनकोपजवळील देवलट्टी (ता. खानापूर) गावाजवळ २५ लिटर गावठी दारू छाप्पा टाकून मंगळवारी दि. २१ रोजी सायंकाळी जप्त केला. याबाबत खानापूर पोलिस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, प्रभूनगर (ता. खानापूर) गावातील प्रभूदेव मंदिराच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरोपी गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. …

Read More »

खानापूर पोलिसांकडून तिर्थकुंडेजवळ १५ लिटर गावठी दारू साठा जप्त

  खानापूर (प्रतिनिधी) : तिर्थकुंडे (ता. खानापूर) गावाजवळील स्वामी हाॅटेल जवळ सोमवारी दि. २० रोजी सायंकाळी गावठी दारू विकत असल्याची माहिती खानापूर पोलिसांना मिळाली. लागलीच खानापूर पोलिसस्थानकाचे सीपीआय रामचंद्र नाईक यानी बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रकाश राठोड व सहकाऱ्यांनी सापळा रचून घटनास्थळी छापा टाकला. मात्र आरोपी पोलिसांचा …

Read More »

पाचवी, आठवी परीक्षेचा घोळ

  विनाअनुदानित खासगी शाळांचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान; २७ मार्चला सुनावणी बंगळूर : पाचवी आणि आठवीच्या बोर्ड परीक्षेबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका विनाअनुदानित खासगी शाळांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर २७ मार्च रोजी सुनावणी करण्याचे सरन्यायाधिशांनी मान्य केले. …

Read More »

आपची ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बैलहोंगलमधून चिक्कनगौडर, अथणीतून संपतकुमार शेट्टी

  बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रथमच पदार्पण करणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी ८० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राज्यातील सर्व २२४ विधानसभा क्षेत्रांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे राज्य प्रमुख पृथ्वी रेड्डी यांनी यादी जाहीर केल्यावर दावा केला की, आप हा झपाट्याने वाढणारा राजकीय पक्ष असल्याने …

Read More »

मांगुर मराठा समाज पदाधिकाऱ्यांचा बोरगावमध्ये सत्कार

  निपाणी (वार्ता) : मांगुर येथील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली आहे. समाजाच्या अध्यक्षपदी नांदकुमार राऊत, उपाध्यक्षपदी बाळासाहेब केनवडे, सचिवपदी तानाजी बेलवळे यांच्यासह सदस्यांची सर्वानुमते निवड केली आहे. त्यानिमित्त बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहतर्फे त्यांचा बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा …

Read More »

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर लाभार्थींचे उपोषण मागे

१५ वर्षापासून मागणी अपूर्णच : आठवड्याभरात मिळणार हकपत्रे निपाणी (वार्ता) : तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी नम्म भूमी, नाम्म तोट या योजनेतून मानकापूर आणि कसनाळ येथील ३८ भूमिहीन शेतकऱ्यांना २००८ साली  ४६ गुंठे जमीन दिली होती. त्याबाबत बेळगाव येथील कार्यक्रमात हकपत्रही दिले होते. पण आज पर्यंत संबंधित लाभार्थींना ही …

Read More »