Sunday , December 7 2025
Breaking News

कर्नाटक

युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण

  खानापूर : भाषा टिकली तर संस्कृती टिकते त्यामुळे मराठी शाळां वाचविण्यासाठी पालक आणि मराठी भाषिकानी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर तालुक्यात शैक्षणिक साहित्य वितरणाचा शुभारंभ गुरुवारी हलशी येथील सरकारी मराठी शाळा येथे करण्यात आला. …

Read More »

आपणच ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार : सिद्धरामय्या

  बंगळुरू : विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याऐवजी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच चर्चांना खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूर्णविराम लावला. आपणच ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी पुन्हा एकदा राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तेच पूर्ण पाच …

Read More »

डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्या

  आमदार इक्बाल हुसेन; १०० आमदारांच्या पाठिंब्याचा दावा बंगळूर : राज्यात नेतृत्व बदलाची मागणी तीव्र झाली आहे, रामनगरचे काँग्रेस आमदार इक्बाल हुसेन यांनी उघडपणे डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, शिवकुमार यांना पाठिंबा देणारे १०० आमदार मुख्यमंत्र्यांमध्ये बदल घडवू इच्छितात, अशी मागणी केली आहे. त्यांना सुशासन हवे आहे आणि डीके …

Read More »

मुख्यमंत्री बदलाबाबत आमदार, खासदारांशी चर्चा नाही

  रणदीप सिंह सुरजेवाला; बैठकांचा सपाटा सुरूच बंगळूर : राज्यातील नेतृत्व बदलावर अभिप्राय गोळा करण्याची शक्यता एआयसीसीचे सरचिटणीस आणि पक्षाचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी मंगळवारी फेटाळून लावली. दरम्यान, सुरजेवाला यांनी आमदारांच्या बैठका घेऊन त्यांच्या कामाचा अहवाल व त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याचे काम आज दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे. …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका, युवा समिती निपाणी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने सौंदलगा येथे उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा व रेणुका मंदिर येथील उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा तसेच हालसिद्धनाथ मंदिर येथील उच्च प्राथमिक मुलींची शाळा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

राज्यातील कॉंग्रेस सरकार पाच वर्षे मजबूत स्थितीत राहील

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; शिवकुमारसोबत घडविले एकीचे प्रदर्शन बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकार पाच वर्षे दगडासारखे मजबूत राहील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज म्हैसूर येथे ठासून सांगितले. शेजारी असलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा हात आपल्या हातात घेऊन त्यांनी उंच केला आणि म्हैसूर विमानतळावर एकीचे प्रदर्शन केले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील …

Read More »

झुंजवाडनजीक दुचाकीचे नियंत्रण सुटून अपघात; धारवाडचा दुचाकीस्वार ठार

  खानापूर : खानापूर – यल्लापुर मार्गावरील बिडी नजीक झुंजवाड वळणावर धारवाडच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सोमवारी सायंकाळी घडली. अयुम अकबर नाईक (वय 26 वर्ष) कोट्टूर, तालुका-जिल्हा धारवाड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत नंदगड पोलीस स्थानकात घटनेची नोंद …

Read More »

महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांच्याकडून कुसमळी पुलाची पाहणी; लवकरच अवजड वाहतूक सुरू होणार

  खानापूर : बेळगाव – चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर असलेल्या कुसमळी नजीकच्या पुलाची प्रत्यक्ष पाहणी कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी केली असून एका आठवड्यानंतर या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, खानापूरचे तहसीलदार दूंडाप्पा …

Read More »

खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांना निवेदन सादर

  खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांना विविध मागण्यांसंदर्भात प्रामुख्याने सरकारी जमिनी बळकावणे आणि कौलापूरवाडा येथील पोल्ट्री फार्म संदर्भात निवेदन देण्यात आले. कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा आज दि. 30 जून रोजी कुसमळी येथील पुलाची पाहणी करण्यासाठी आले असता खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन …

Read More »

गर्लगुंजीत नेम्मदी केंद्र करा; महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांचा सकारात्मक प्रतिसाद

  खानापूर : गर्लगुंजी, इदलहोंड, शिंगिनकोप, खेमेवाडी, गणेबैल, निटूर, प्रभुनगर, माळअंकले, झाडअंकले, बाचोळी, शिवाजीनगर आणि इतर गाव जांबोटी येथील नेम्मदी केंद्र येथे जोडण्यात आली आहेत. पण गर्लगुंजी आणि जांबोटीचे अंतर अंदाजे 25 ते 27 कि. मी. आहे. शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्येक लहान सहान सर्टिफिकेट, वारसा, इन्कम, डोमीसैल, इतर सर्वच …

Read More »