हुबळी (वार्ता) : 2023 साली होणार्या निवडणुकीत भाजपाचीच सत्ता आणणे हे माझे ध्येय असून यासाठी आतापासूनच संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. अरुण सिंग यांच्यासह केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, यासाठी मी त्यांचा ऋणी आहे, असं विधान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केलंय. हुबळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त …
Read More »भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांचे वादग्रस्त वक्तव्य
बेंगळूर : भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांच्या धर्मांतराच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, नंतर त्यांनी आपले विधान बिनशर्त मागे घेतले आहे. कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्य यांनी उडुपी येथील एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य मागे घेतले आहे. ज्यामध्ये सूर्या यांनी ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्या सर्वांची घरवापसी झाली …
Read More »रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांना प्राईड ऑफ इंडिया भास्कर पुरस्कार जाहीर
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते वितरण : सामाजिक कार्याची दखल निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनवतीने देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ’प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवार्ड 2021’ निपाणीचे प्रसिध्द रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी (ता. 30) या पुरस्काराचे वितरण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत …
Read More »यशापयशाची भीती न बाळगता प्रयत्न करा
लेफ्टनंट रोहित कामत : मोहनलाल दोशी विद्यालयात सत्कार निपाणी (वार्ता) : शाळेने सर्वार्थाने मला घडवले. भारतीय सैन्यदलामध्ये यापुढे प्रामाणिकपणे सेवा करून शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणार आहे. सैन्यात आपण जरी लेफ्टनंट असलो तरी शाळेसाठी कायमपणे रोहित कामतच असणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्ट, जिद्द या जोरावर …
Read More »दुर्गमभागातील जांबोटी कन्नड शाळेला शिक्षण मंत्र्यांची भेट
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका हा अतिदुर्गम व मागासलेला तालुका म्हणून परिचित आहे. कर्नाटक राज्यातील सर्वात मागासलेला शिक्षणाच्या सोयीपासून वंचित राहिलेला तालुका म्हणजे खानापूर तालुका अशी ओळख आहे. नुकताच बेळगावात झालेल्या अधिवेशनासाठी आलेल्या शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी खानापूर तालुक्यातील मागासलेल्या दुर्गमभागातील शाळांचा दौरा करताना जांबोटी येथील मराठी प्राथमिक …
Read More »मास्केनट्टीत तलावात पडून मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाचे डॉ. सरनोबत यांच्याकडून सांत्वन
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील भुरूनकी ग्राम पंचायत हद्दीतील मास्केनट्टीतील जाणू विठ्ठल जंगले (वय 22) याचा रविवारी दि. 19 रोजी गावापासून जवळ असलेल्या अमृत गावडा तळ्यात पडून मृत्यू झाला. ही बातमी समजताच खानापूर तालुका भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी मास्केनट्टीतील जंगले कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच नियती फाऊंडेशनच्या …
Read More »‘बाहुबली भगवान की जय हो’च्या जयघोषणात महामस्तकाभिषेक
संकेश्वर (वार्ता) : पोदनपूर येथे समस्त भक्तगणांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा भगवान बाहुबली 13 फूट उतंग नयन मनोहर मूर्तीवर पंचामृताचा महामस्ताभिषेक सोहळा तपस्वी सम्राट आचार्य श्री ज्ञानेश्वर मुनिमहाराज यांच्या दिव्य सानिध्यात भक्तीमय वातावरणात पार पडला. दिगंबर जैन समाजातील भक्तगणांनी भगवान बाहुबली मूर्तीवर जलाभिषेक, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, दूध-दही, तूप, हळद कुंकूम …
Read More »चुरशीच्या लढतीत ईर्षेने मतदान!
बोरगाव नगरपंचायतीसाठी 82 टक्के मतदान : 50 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कर्नाटक महाराष्ट्रमधील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या बोरगाव नगरपंचायतीसाठी सोमवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत मतदारांनी ईर्षेने मतदान केले. सर्वच पक्षांनी आपापल्या प्रभागातील मतदारांना ज्ञान करण्यासाठी दुचाकीसह चार चाकी वाहनांची सोय केली होती. …
Read More »धर्मांतर कायद्याबाबत काँग्रेस-भाजपचे नाटक : एच. डी. कुमारस्वामी
बेळगाव (वार्ता) : केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. राज्यातील कन्नड भाषिकांची चिंता या सरकारला नाही तसेच आतापर्यंत केंद्र सरकारनेही राज्यातील जनतेची कोणती मदत केली नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केलाय. बेळगाव सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रित दिली आहे. कृष्णा नदी प्रकल्पाची राष्ट्रीय योजना करण्यासाठी तत्कालीन …
Read More »विद्यापीठे हे ठोस संशोधनाचे व्यासपीठ असावे : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई
बेळगाव (वार्ता) : विद्यापीठांनी शिक्षणास पोषक वातावरण निर्माण करावे. वर्तमान काळ ज्ञानाचे शतक आहे. जगाची शक्ती ज्ञानाकडे झुकते. विद्यापीठांनी हे लक्षात घेऊन शिक्षणाचा दर्जा सुधारावा. विद्यापीठे हे ठोस संशोधनाचे व्यासपीठ असावे, असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले आहे. हिरेबागडेवाडी येथे 126 एकर परिसरात उभारण्यात येत असलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta