Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटक

एकीच्या प्रक्रियेचे खानापूर युवा समितीकडून स्वागत

खानापूर (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांमध्ये एकी करण्यासाठी खानापूर तालुका युवा समिती नेहमीच प्रयत्नशील आहे. समिती नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे संघटना विस्कळीत झाली होती त्याचा फायदा राष्ट्रीय पक्षांना होत आहे. हुतात्मा दिनाचे औचित्य साधून दोन्ही गट एकत्र येत आहेत. त्यामुळे सीमालढ्याला अजून बळकटी येईल, असे मत खानापूर युवा समितीचे …

Read More »

खानापूरात हुतात्मा दिनाबाबत म. ए. समितीकडून जनजागृती

खानापूर (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समिती व संयुक्त महाराष्ट्र समिती यांनी उभारलेल्या आंदोलनात सीमाभागीतील तसेच कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावचे कै. नागाप्पा होसुरकर व सीमाभागातील अनेक जणांना हौतात्म्य पत्करले. त्या हुतात्म्यांना 17 जानेवारी रोजी आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी दि. 14 रोजी पत्रके वाटून खानापूर शहरासह तालुक्याच्या सीमाभागात जनजागृती केली. यावेळी सोमवारी दि. …

Read More »

राजकीय मेळावा, निषेध, धरणे आंदोलनास ब्रेक

पदयात्राविरोधी याचिका निकालात, एसओपी पालनाचे हायकोर्टाचे निर्देश बंगळूर (वार्ता) : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 14) राज्य सरकारला कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीची (एसओपी) काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. जोपर्यंत मार्गसूची कार्यरत आहे, तोवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोणताही राजकीय मेळावा किंवा निषेध किंवा धरणे यांना परवानगी देऊ …

Read More »

राज्यात लॉकडाऊन लावणार नाही : आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर

बेंगळुर : लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण आणता येत नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. बेंगळुरात आज पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण आणता येत नाही हे सिद्ध झाले आहे. याआधी दोनदा लॉकडाऊन लावल्याने जनतेला मोठा त्रास झाला …

Read More »

मास्केनट्टीत हत्तीकडून ऊस पिकाचे नुकसान

खानापूर (वार्ता) : मास्केनट्टी (ता. खानापूर) येथील जोतिबा नागाप्पा भेंडीगीरी सर्वे नंबर ३०, नारायण नागापा लांडे सर्वे नंबर १३३ मधील २ एकरमधील ऊस, विठ्ठल नागापा लांडे सर्वे नंबर १३३ मधील २ एकर ऊस, हणमंत गिड्डापा शिंदोळकर सर्वे नंबर १२८ मधील ४ एकर ऊस, गोविंद लक्ष्मण गुंडूपकर सर्वे नंबर २२ मधील …

Read More »

खानापूर महामार्गावर गवताचा ट्रॅक्टर पलटी, वाहतुकीची कोंडी

खानापूर (वार्ता) : सध्या तालुक्यात भात मळण्याचा कामाला जोर आला आहे. त्यातच मळणी केलेले गवत घेऊन जाण्याची शेतकरी वर्गाची धावपळ सुरू आहे. गुरूवारी दि. १३ रोजी सायंकाळी पणजी-बेळगाव महामार्गावरील खानापूर शहराजवळ ओमकार हाॅटेलसमोर गवताने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला आणि महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे अर्धातास वाहने अडकून राहीली. काही काळ …

Read More »

संकेश्वरसाठी आता किटवाड धरणाचा प्रस्ताव : खासदार संजयदादा मंडलिक

संकेश्वर (वार्ता) : सीमाभागातील लोकांना महाराष्ट्रातील किटवाड धरणाचे पाणी मिळवून देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे मंत्रींबरोबर चर्चा करुन प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे खासदार संजयदादा मंडलिक यांनी सांगितले. संकेश्वर विश्रामधाम येथे आज कर्नाटक राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं, चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि दोन्ही राज्याचे पाटबंधारे अधिकारांशी चर्चा …

Read More »

कोरोनाचे नियम हिंदूंनाच का? : प्रमोदजी मुतालिक

संकेश्वर (वार्ता) : कोरोनाचे काटेकोरपणे पालन फक्त हिंन्दूंनीच करावयाचे काय? कोरोनाचा एकाला एक तर दुसर्‍याला दुसरा नियम असल्याचे श्रीरामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदजी मुतालिक यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, सरकार कोरोना नियमात देखील दुजाभाव करीत आहे. कोरोनाचे सर्व नियम हिंदूंना लागू केले जात आहेत. त्यामुळे हिन्दूंचे सर्व …

Read More »

हंचिनाळ ते कोगनोळी रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात मंत्री शशिकला जोल्ले यांना ग्रामस्थांतर्फे निवेदन

कोगनोळी (वार्ता) : हंचिनाळ ते कोगनोळी पाच किलोमीटर रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरून वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. रस्त्याचे मजबूतपणे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे. हंचिनाळ ते कोगनोळी हा रस्ता मागील कित्येक महिन्यांपासून खराब झाला असून रस्त्यात …

Read More »

सहकारी संघामुळेच शेतकर्‍यांचा विकास

लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी : बोरगाव येथे जीनलक्ष्मी संस्थेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शासकीय स्तरावर शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पण अंमलबजावणी वेळेवर होत नाही. शेतकर्‍यांचे अडीअडचणी लक्षात घेऊन गरजवंतांना वेळेत पत मंजूर करून शेतकर्‍यांचा जीवन उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्रामीण भागातील सहकारी संस्था व संघ करीत आहेत. गाव, समाज व शेतकर्‍यांचे …

Read More »