Monday , June 1 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूर हायटेक बसस्थानक भूमिपूजन कार्यक्रमाला मंत्र्यांची दांडी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील बसस्थानक हायटेक बसस्थानक होणार. यासाठी भूमिपूजन कार्यक्रमाला राज्याचे मंत्री उपस्थित राहणार होते. मात्र भाजप सरकारचे मंत्री तालुक्यात आमदार अंजली निंबाळकरांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री गोविंद कारजोळ, परिवहन मंत्री श्रीरामुलू, वनमंत्री उमेश कत्ती, मंत्री शशिकला जोल्ले, तसेच खासदार, आमदाराना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र मंत्र्यापासुन आमदारपर्यंत …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा धरणे आंदोलन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीत स्वच्छता कर्मचारी म्हणून सेवा बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करताना सेवा ज्येष्ठठेचा विचार करण्यात यावा. तसेच स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच सेवेत कायम करण्यात यावे. इतर विभागात काम करणाऱ्याचा विचार करूनये, अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचारी वर्गाने नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, …

Read More »

‘महसूल दाखले घरोघरी’ उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा!

युवा नेते उत्तम पाटील : बोरगांवमध्ये घरपोच उतारे उपक्रमास प्रारंभ निपाणी(वार्ता) : ग्रामीण भागासह वाडी-वस्तीवरील नागरिक व शेतकऱ्यांना घरपोच उतारे मिळावेत, यासाठी राज्य सरकार महसूल खात्याकडून महसूल दाखले घरोघरी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जागृती करून या उपक्रमाचा लाभ मिळावा,यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. घरपोच उतारे या …

Read More »

विद्यार्थ्यांनी खेळ आणि अभ्यासामध्ये समतोल राखावा

 डॉ. एम. बी. शेख : कुर्ली हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण निपाणी(वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेसाठी प्रचंड ऊर्जा असते. विद्यार्थ्यांनी अभ्यास व खेळ याचा समतोल राखला तर त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू बनू शकते. स्पर्धेमुळे संघभावना व खिलाडीवृत्ती वाढते, असे मत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेंजिंग कौन्सिल सदस्य डॉ.एम. बी. शेख यांनी व्यक्त केले. …

Read More »

काँग्रेससह सर्व धर्मनिरपेक्ष पक्षानी एकत्र येण्याची गरज

  माजी पंतप्रधान देवेगौडा, मोदींच्या क्रीयाशीलतेचाही गौरव बंगळूर : काँग्रेससह सर्व धर्मनिरपेक्ष प्रादेशिक पक्ष देशाच्या हितासाठी एकत्र आले तर चांगले होईल, असे मत धजदचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. गुजरात दौऱ्याकडे लक्ष वेधून त्यांनी पंतप्रधान …

Read More »

कर्नाटक सीमेवरील चेकपोस्ट हटवा..

संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील हिटणी येथील पोलिस चेकपोस्ट हटविण्याचे मागणी आज कोल्हापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा, संकेश्वर श्रीरामसेना हिन्दुस्तान यांच्यावतीने उपतहसीलदार आर. एस. बडचेकर यांना निवेदन सादर करुन करण्यात आली आहे. कर्नाटकातील संकेश्वर येथून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर महाराष्ट्राची हद्द सुरू होते. संकेश्वर-गडहिंग्लजला लोकांचे रोजचे येणे-जाणे सुरु असते. हिटणी …

Read More »

अखंड भारत भाजपमय होईल : शिवाजी पाटील

संकेश्वर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे लक्ष अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करुन देशाचा सर्वांगीण विकास साधणे आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपाने मोठे यश संपादन केले आहे. येत्या कांही वर्षांत अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे काम मोदीजी निश्चितपणे करतील असे भाजपाचे पश्चिम …

Read More »

‘कागदपत्रे आपल्या दारात’ खानापूर महसूल खात्याचा उपक्रम

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सातबारा उतारा, उत्पन दाखला, जाती दाखला आदी कागदपत्रासाठी खेड्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना तहसील कार्यालयात तिकीटाला पैसे खर्च करून तसेच वेळ खर्च करून कागदाची जमवाजमव करताना त्रास सहन करावे लागत होते. मात्र आता कर्नाटक सरकारने खेड्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना याचा त्रास होऊ नये म्हणून चक्क महसूल खात्याचे …

Read More »

यशवंतरावांनी सीमाभागात दिलेले योगदान महत्त्वाचे!

प्रा. डॉ. अच्युत माने : यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाणचे आदर्श आणि दृष्टे राजकारणी होते. त्यांनी प्रामाणिकपणे देशसेवा करत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा राज्यकर्त्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. सीमाभागातील मराठी बांधवासाठी त्यांनी दिलेल्या शैक्षणिक योजनांमुळे या भागातील अनेक पिढ्यांचा …

Read More »

हलशी परिसरात मेंढ्याना विषारी व्हायरसची लागण, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता.खानापूर) परिसरातील अनगडी, कामतगा आदी भागाच बकऱ्या, मेंढ्याना एका विशिष्ठ विषारी व्हायरसचा फैलाव झाल्याने अनगडीत सात दिवसात तीन मेंढ्याचा बळी गेला आहे. या विषारी व्हायरसमुळे बकऱ्या, मेंढ्याना तोंडा, गळ्याला सूज येते. काही दिवसातच बकऱ्यांचा मृत्यू होतो. यामध्ये हलशी (ता. खानापूर) येथील शेतकरी दत्तात्रय अंग्रोळकर यांच्या अनगडीत …

Read More »