Thursday , March 5 2026
Breaking News

कर्नाटक

निवडणूक आयोगाने कोणाचे बटीक असल्यासारखे वागू नये; डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर काँग्रेसच्या वतीने “वोट अधिकार पदयात्रा” खानापूर : व्होट चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधून आजपासून “वोटर अधिकार यात्रे”ची सुरूवात केली. राहुल गांधी यांच्या निर्णयाला साथ म्हणून माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनीही आज हाच धागा पकडून खानापूर काँग्रेसने “वोट अधिकार पदयात्रा” काढली … खानापूरच्या माजी आमदार …

Read More »

बंगळुरात आग दुर्घटनेत दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू

  बंगळूर : आज सकाळी नागरथापेटे, हलसुरु गेट येथे प्लास्टिकच्या चटईच्या दुकानात लागलेल्या आगीत दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचे सजीव दहन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत मदन (वय ३८), त्याची पत्नी संगीता (वय ३३), मितेश (वय ८) आणि विहान (वय ५) हे सर्व एकाच कुटुंबातील सदस्य जिवंत …

Read More »

आमदार सतीश सैल यांच्या घरातून १.४१ कोटी रुपये, ६.७ किलो सोने जप्त

  बंगळूर : काँग्रेस आमदार सतीश सैल यांच्या कुटुंबाच्या बँक लॉकरमधून १.४१ कोटी रुपये रोख आणि ६.७५ किलो सोने जप्त करण्यात आले असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दिली. मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून आमदार सैल यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला होता. कारवारचे आमदार सतीश सैल यांच्या कंपनीने बेलेकेरी बंदरातून …

Read More »

पालकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मराठी माध्यमाला प्राध्यान्य द्यावे; आबासाहेब दळवी

  खानापूर : ग्रामीण भागातील सरकारी मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मराठी माध्यमाला प्राध्यान्य द्यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने खानापूर तालुक्यातील माचीगड, अनगडी, हलसाल, कापोली, …

Read More »

युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

  खानापूर : शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शुक्रवारी हलशीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने हलशी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील शाळामधील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी निवृत्त सुभेदार शंकर देसाई यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात पूजन करण्यात आले. माजी …

Read More »

डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या खानापूर ते नंदगड “वोटर अधिकार पदयात्रा”

  खानापूर : संविधानाने “एक व्यक्ती एक वोट” हा अधिकार दिलेला असताना निवडणूक आयोग वोटर लिस्टमध्ये घोळ घालत असून हा सरळ सरळ संविधानावर आघात असून निवडणूक आयोग वोट चोरी करत असल्याचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे …

Read More »

मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब भरणे समारंभ उत्साहात संपन्न

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब भरणे समारंभ शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. बाबुराव गणपतराव पाटील- माजी अध्यक्ष के.एम. एफ. हे होते. प्रास्ताविक रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष श्री. आबासाहेब दळवी यांनी केले. मंदिराच्या कळसाचे …

Read More »

केएसआरटीसी बसची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडक: तिघांचा मृत्यू

  रामनगर : बागलकोट-मंगळूर केएसआरटीसी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला धडक दिल्याने या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बागलकोट येथील निलाव्वा हरडोळी (40) आणि जळीहाळ येथील गिरिजाव्वा बुडन्नावर (30) यांचा समावेश आहे. एका 45 वर्षीय पुरुषाची ओळख पटलेली नाही. …

Read More »

प्रेयसीची चाकूने वार करून केली हत्या; प्रियकराचीही आत्महत्या!

  खानापूर : प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या करून स्वतःवरही चाकूने वार करून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील बीडी गावात घडली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत महिला रेश्मा तिरवीर (वय 29, रा. बीडी) व आरोपी प्रियकर आनंद सुतार हे …

Read More »

द्वेषपूर्ण भाषणांना आळा घालण्यासाठी नवीन कायदा : परमेश्वर

  बंगळूर : अलिकडच्या काळात ज्यांनी द्वेषपूर्ण भाषणे दिली आहेत आणि सांप्रदायिक भावना भडकावल्या आहेत, त्यांच्याविरुद्ध एक नवीन कायदा आणला जाईल, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी आज विधान परिषदेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य किशोर कुमार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री म्हणाले की, अलिकडच्या काळात किनारी प्रदेशात जातीय सलोखा बिघडला …

Read More »