युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा बेळगाव : बेळगावातील लसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेळगाव सर्वाधिक प्रभावित झाले होते. त्यामुळे बेळगावला वेगवान लसीकरण होणे गरजेचे होते पण कमी लस पुरवठा आणि लसीकरणात राजकीय हस्तक्षेप यामुळे कित्येक सामान्य नागरिकांना अजूनही लसीचा …
Read More »स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघाच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा
बेळगाव : टिळकवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघाच्यावतीने 75 वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात पार पाडण्यात आला. राज्य सरकारचे दिल्ली येथील प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आपल्या भारत देशावर 150 वर्ष ब्रिटिशांचे राज्य होते. अशा प्रसंगी महात्मा गांधीजी, सुभाष चंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर …
Read More »’यशस्विनी’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार
बेळगाव : देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून यशस्विनी उद्योजक संस्थेतर्फे आज ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांचा सत्कार करण्यात आला. यशस्विनी उद्योजक संस्थेचे अध्यक्ष कुमार कोटूर यांच्या अध्यक्षतेखाली याळगी यांच्या निवासस्थानीच हा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यात आल्यानंतर कुमार कोटूर यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक …
Read More »आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा; आकाश हलगेकर यांचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : कंग्राळी गल्ली, बेळगाव येथील एक हरहुन्नरी समाजसेवक आकाश हलगेकर आणि मित्र परिवारातर्फे किल्ल्याजवळील झोपडपट्टी येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु त्यांच्या चार वर्षांनंतर देखील आपल्या देशातील गरीब आणि गरजूंना स्वातंत्र्य …
Read More »सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी पाटील मळा कंग्राळी खुर्द येथून पंतप्रधानांना पत्रे
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी,भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या ६५ वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले, काहींनी तर आपले बलिदान गेले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सीमाप्रश्नी मा.पंतप्रधानांनी लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर …
Read More »जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने वृद्धाश्रमात स्वातंत्र्य दिन साजरा
बेळगाव : भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने संजीवनी फाऊंडेशन वृद्धाश्रमात एकत्रपणे साजरा करण्यात आला. डॉक्टर अनिल पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य योध्यांबद्दल आदर व्यक्त करून त्यांना अभिवादन केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व …
Read More »मंडपासाठी पोलीस खात्याकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाईल : मार्केट एसीपी सदाशिवराव कट्टीमनी
बेळगाव (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्रीमूर्ती प्रतिष्ठापन करण्यास मंदिर किंवा कार्यालय नाही, तशा गल्लीची पोलीस खात्याकडून प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दहा बाय दहा मंडप उभारण्यास परवानगी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन शुक्रवारी मार्केट पोलिस ठाण्यात झालेल्या लोकमान्य टिळक गणेश महामंडळ व सार्वजनिक …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद
बेळगाव (वार्ता) : सीमाप्रश्न सुटावा यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही लढ्याला यश आलेले नाही. त्यामुळेसीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रांची मोदी यांनी दखल घ्यावी आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी महापौर सौ. रेणु किल्लेकर यांनी …
Read More »सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी अष्टे येथून पंतप्रधानांना पत्रे
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद बेळगाव (वार्ता) : बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या ६५ वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले, काहींनी तर आपले बलिदान गेले. सामान्य मराठी माणसापासून ते विविध नेत्यांनी, पत्रकारांनी, कवी-लेखकांनी, कलाकारांनी आपआपल्या …
Read More »राजहंस गडावर खडा पहारा…
बेळगाव : नरगुंदकर भावे चौकानंतर आता पुतळा उभारण्यासाठी शिव छत्रपतींचा राजहंस गड टार्गेट करण्यात आल्याची माहिती हाती मिळताच येळ्ळूर आणि परिसरात एकूण 100 हून अधिक कार्यकर्ते सध्या राजहंस गडावर खडा पहारा देत आहेत. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्यासह एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, संतोष मंडलिक, दत्ता उघाडे, राजू पावले, सतीश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta