Tuesday , March 3 2026
Breaking News

Uncategorized

गुलबर्गा येथील तिघांची निर्घृण हत्या; जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय

  बंगळूर : गुलबर्गा शहराच्या बाहेरील पाटणा गावाजवळील एका ढाब्यामध्ये पहाटेच्या सुमारास तीन जणांची घातक शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली. ढाब्याचे मालक सिद्धारुध (वय ३२), जगदीश (वय २५) आणि रामचंद्र (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी रात्री उशिरा ११.३० वाजताच्या सुमारास सुमारे ८-१० हल्लेखोर ढाब्यात …

Read More »

धामणे माध्यमिक विद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या कॉलम पूजा कार्यक्रम उत्साहात

  धामणे : माध्यमिक विद्यालयाची शाळा सुधारण कमिटी व माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने शाळा इमारत बांधण्याचा संकल्प केला असून या कामाची सुरुवात दि. 23 रोजी अपरा भद्रकाली उप भाद्र नक्षत्र व प्रीती योग या शुभ मुहूर्तावर शाळा इमारत कॉलम पूजा श्री. रमाकांतदादा कोंडुसकर (अध्यक्ष, श्रीरामसेना हिंदुस्थान, बेळगाव) व श्री. …

Read More »

आता विराट कोहलीही घेणार कसोटीमधून निवृत्ती?

  मुंबई : रोहित शर्माच्या पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याने बीसीसीआयलाही या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे विराटच्या या निर्णयानंतर आता तो आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र असे असले तरी बोर्डाच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने …

Read More »

विधानसभेतील १८ भाजप आमदारांचे निलंबन मागे घ्या; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  बंगळूर : राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांना पत्र लिहून विधानसभेतील १८ भाजप सदस्यांचे (आमदार) निलंबन मागे घेण्याच्या विनंतीवर सकारात्मक विचार करण्याचा आणि या संदर्भात आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या स्वतंत्र पत्रांमध्ये, राज्यपालांनी राज्यातील लोकशाही मूल्यांच्या …

Read More »

“खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकरी वाचवा” बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक

  खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर स्वाधीनतेचे संकट कोसळले आहे. भांडुरा नाल्याचे पाणी धारवाड जिल्ह्यात मोठ्या पाईपद्वारे वळवण्यासाठी कर्नाटक सरकारने आखलेल्या योजनेमुळे खानापूर येथील सुपीक शेतीजमिनी सरकारकडून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर “खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकरी वाचवा” या घोषवाक्याखाली बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली …

Read More »

बेळगाव शहर परिसरात जोरदार पाऊस…

  बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात तापमानात मोठी वाढ झाली होती. उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वळिवाच्या पावसाने शहराला तात्पुरता दिलासा मिळवून दिला. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अखेर संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास शहरात अचानक ढग दाटून आले आणि …

Read More »

कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षण विधेयक मंजूर, मोठा गदारोळ, अध्यक्षांसमोर कागदपत्रे भिरकावली

  बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेत हनी ट्रॅप प्रकरणावरून शुक्रवारी मोठा गदारोळ झाला. भाजपचे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये शिरले आणि त्यांनी अध्यक्षांच्या खुर्चीसमोर कागदपत्रे फाडली आणि भिरकावली. या गोंधळामुळे कर्नाटक विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, या गोंधळातच राज्य सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले. भाजपने हा …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात आले कन्नड मराठी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. यावर प्रतिबंध तसेच भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या सुचनेचे पालन करणे बाबत हे निवेदन देण्यात आले वरील विषयास अनुसरुन मागील आठवड्यात बेळगाव तालुक्यातील अनेक बस कंडक्टर …

Read More »

सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी मच्छे हेस्कॉम कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

  बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा जाहीर पाठिंबा बेळगाव : मच्छे हेस्कॉम कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मच्छे, वाघवडे, संती बस्तवाड, कर्ले, किणये, बाळगमट्टी आदी भागामधील शेतकऱ्यांवर सुरळीत वीजपुरवठा करणे बाबत अन्याय केला जात आहे. शेतकऱ्यारयांना दिवस सात तास त्रिफेज वीजपुरवठा करणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना दिवसा पाच तास आणि रात्रीच्या वेळी 10 …

Read More »

बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांची कै. श्री. एम. डी. चौगुले व्याख्यानमालेस सदिच्छा भेट!

  बेळगाव : सीमा भागातील वंचित मराठी माध्यमाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे या उदात्त हेतूने पदरमोड करून गेली नऊ वर्षे चालविलेल्या या व्याख्यानमालेचा अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून इयत्ता दहावीच्या परिक्षेत केवळ टक्केवारी मिळविणे हा या व्याख्यानमालेचा हेतू नसून जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे व आत्मनिर्भर …

Read More »