Saturday , March 15 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

बेळगाव : शेतकरी, कामगार आणि गरिबांना दरमहा ५ हजार भरपाई द्यावी व अन्य मागण्यांसाठी रयत संघाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी पोती जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. निदर्शकांनी आ. अनिल बेनके यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन सादर केले. लॉकडाउन संकटाच्या काळात राज्य सरकारने शेतकरी, कामगार व गरिबांना पुरेशी …

Read More »

संतमीरा शाळेत वृक्षारोपण

बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शाळेच्या मैदानावर वनमहोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे सदस्य कृष्णा भट, श्रीकांत कदम, आनंद कॉलिंगण्णावर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, वीणाश्री तुक्कार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी, अनुराधा पुरी, आशा कुलकर्णी, सुजाता पाटील, गीता वर्पे …

Read More »

उद्या तिथीनुसार शिवप्रतिष्ठान साजरा करणार शिवराज्याभिषेक दिन सोहळा

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने उद्या बुधवार दिनांक 23 रोजी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.कोरोना प्रादुर्भाव पाहता शासकीय नियमावलीनुसार सामाजिक अंतर ठेवून शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जाणार आहे.प्रत्येक शिवभक्तांना या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात शिवाजी उद्या येथे सहभागी होता येणार नाही. यासाठी …

Read More »

महालक्ष्मी कोविड सेंटरवतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण ट्रस्ट बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने कोरोना योद्ध्यांचा सत्कार सोहळा मंगळवारी पार पडला.यावेळी स्वागताध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी स्वागत केले. तर अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मंगेशजी भिंडे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. भारत माता …

Read More »

निरंजन देसाई यांच्याकडून खानापूर तालुका समितीला 50 पीपीई किट

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते निरंजन देसाई यांनी खानापूर तालुका समितीला 50 पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत.मंगळवारी शिवस्मारक येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सरदेसाई यांनी तालुका समितीचे सरचिटणीस गोपाळ देसाई यांच्याकडे पीपीई किट उपलब्ध करून दिले आहे. यावेळी बोलताना देसाई यांनी खानापूर तालुक्यात युवा समिती व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोरोना …

Read More »

आनंदनगर परिसरातील नागरिकांनी घेतली आमदारांची भेट

समस्या त्वरित सोडवण्याचे आश्वासनबेळगाव : आनंद नगर रहिवाशी संघटना आणि उत्कर्ष महिला मंडळावतीने आमदार अभय पाटील यांची भेट घेवून आनंद नगर परिसरातील नागरी समस्यांसंदर्भात चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने नाल्यासंदर्भात समस्या मांडण्यात आली. आदर्श नगरपासून अन्नपूर्णेश्वर नगरपर्यंत वाहणाऱ्या नाल्यावर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी …

Read More »

कोगनोळीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

कोगनोळी : येथे कागलहून कोगनोळीकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 21 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. नरसु बापू लोखंडे (वय 45) राहणार कोगनोळी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नरसु लोखंडे हे कोगनोळी फाट्यावरून …

Read More »

बेळगावात लसीकरणाचे राजकारण आणि लोकप्रतिनिधींची मक्तेदारी : शुभम शेळके यांचा आरोप

बेळगाव : भारत सरकारकडून देशातील जनतेला मोफत लस दिली जात आहे. मात्र लसीकरणाच्या नावावर बेळगावातील लोकप्रतिनिधींनी स्वतःची जाहिरातबाजी चालवली आहे. सरकारकडून येत असलेल्या लसींवर बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःची मक्तेदारी निर्माण केली आहे. बेळगावात लसीकरणावरून सुरू असलेले राजकारण अत्यंत चुकीचे आहे. याविरोधात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लसीकरणाची मोहीम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य …

Read More »

लसीकरणावरून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक

आंदोलननगर केंद्रातील घटना :150 जणांना दिली लस निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांसह लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी निपाणी शहरातील पाच केंद्रावर लसीकरण करण्यात आले. मात्र येथील आंदोलननगर लसीकरण केंद्रावर लसीकरणामध्ये राजकारण होत असल्याचे सांगून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर या केंद्रावर 150 जणांना लसीकरण करण्यात …

Read More »

कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यकच

महावीर बोरण्णावर : शहरात विविध ठिकाणी लसीकरण निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अजूनही नागरिकांमध्ये लसीकरणाची भीती व्यक्त होत आहे. पण कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकांनी न घाबरता लस घेतली पाहिजे. सध्या शहर आणि परिसर अनलॉक झाला असून नागरिकांनी सोशल डिस्टन्स, …

Read More »