बेळगाव : बेळगावातून आता अहमदाबाद आणि भुजला थेट जाता येणार असून स्टार एअरकडून बेळगाव ते भुज अशी विमानसेवा येत्या शुक्रवार दि. 3 जून 2022 पासून सुरू होणार आहे. आठवड्यातील पाच दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे. गुजरातमधील भुज हे शहर एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. भारत-पाक युद्धाशी संबंधित …
Read More »बंगळुरूमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर शाईफेक; कार्यक्रमात गोंधळ
बेंगळुरू : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बेंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणार्याला ताब्यात घेतले आहे. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणार्यांना टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे वृत्त आहे. गांधी भवनमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर …
Read More »कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दरमहा 4 हजार रुपये, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार
नवी दिल्ली : कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ योजनेची सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी या योजनेची कार्यवाही आज करण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी अनाथ मुलांच्या बँक खात्यात पीएम केअर्स फंडातून मदतनिधी पाठविला. कोरोनामुळे ज्या मुलांनी पालक गमावले आहेत, जी …
Read More »चक्रतीर्थ यांची पाठ्यपुस्तक समिती रद्द करण्यासंदर्भात बेळगावात निषेध मोर्चा, निदर्शने
बेळगाव : रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक सुधारणा समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. बेळगावातील चन्नम्मा चौकात प्रगतीपर संघटनांच्या वतीने बंडखोर साहित्यिक डॉ. वाय. बी. हेम्मडी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकारने नेमलेली रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक सुधारणा समिती रद्द करण्याची …
Read More »बापट गल्ली येथील मशिदीसंदर्भात आम. अभय पाटील यांची जिल्हाधिकार्यांशी चर्चा
बेळगाव : बेळगाव शहरातील बापट गल्ली येथे आत्ता असलेल्या मशिदीच्या ठिकाणी मूळ मंदिर होते. या संदर्भात योग्य माहिती जाणून घेऊन कारवाईसाठी पावले उचलावीत, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे अभय पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी या मुद्द्यासंदर्भात चर्चा केली. आपण जिल्हाधिकार्यांना आवश्यक …
Read More »भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांचे अर्ज दाखल
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांनी आज (दि.30) अर्ज दाखल केले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज त्यांनी आपले …
Read More »बेळगावात जिल्हास्तरीय खुली रोड रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात
बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने बेळगाव येथे जिल्हास्तरीय खुल्या रोलर स्केटिंग रोड चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव येथील मराठा कॉलनीत रविवारी झालेल्या जिल्हास्तरीय फ्री रोलर स्केटिंग रोड चॅम्पियनशिपमध्ये 160 हून अधिक स्केटर्सनी भाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक नंदकुमार मिरजकर यांनी केले. याप्रसंगी जायंट्सचे माजी फेडरेशन …
Read More »स्वा. सावरकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यानेच पाक आणि बांगलादेश यांसारखे देश कुरापती काढत आहेत! : श्री. नरेंद्र सुर्वे
कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे क्रांतीकारक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चीन, पाकिस्तान यांसारख्या आजूबाजूच्या देशांची स्थिती पाहता भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने विदेश नीती काय असावी, याविषयी त्यांनी सजगपणे विचार मांडले होते. देशाच्या सीमा सुरक्षित रहाण्यासाठी भारतीय युवांचे सैनिकीकरण व्हायला हवे, ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका होती. त्यांनी गावोगावी जाऊन यासंबंधी मोठ्या …
Read More »…आता हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा
गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा साधु महंतांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव हे किष्किंधा नगरी असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. एवढेच नाही तर शासन दप्तरी, जिल्हा नियोजन समितीवर ही परिसराची किष्किंधा नगरी अशीच नोंद असल्याची माहिती येथील जाणकारांनी दिली आहे. ज्ञानवापी नंतर …
Read More »भाजपने स्वतःच्या स्वार्थासाठी संभाजीराजेंचा दुरुपयोग केला
संजय राऊतांचा घणाघाती आरोप नवी दिल्ली : सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकांवरुन राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सातत्यानं जडत आहेत. अशातच महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील आणि त्यातील दोन उमेदवार शिवसेनेचेचं असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच, भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta