Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

बामणवाडी रस्त्याबाबत ‘शांताई’चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : जांबोटी रोड कॉर्नर ते बामणवाडी पर्यंतच्या शांताई वृद्धाश्रमाला जवळून जाणाऱ्या रस्त्यावर पथदीप बसवण्याबरोबरच या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, जेणेकरून आश्रमातील वृद्धांची चांगली सोय होऊ शकेल, अशी मागणी शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष विजय मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन …

Read More »

आंबेडकरी विचारांचा सन्मान करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा डॉ. आंबेडकर मंचच्या वतीनेतर्फे सत्कार

निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीच्या काळामुळे संपूर्ण देशामध्ये महामानव डॉ. आंबेडकरांची जयंती न झाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण अनुयायांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती. परंतु यावर्षी जयंतीसाठी योग्य वातावरण असल्यामुळे व आंबेडकरी विचार गतिमान व्हावी, या उद्देशाने त्यांची प्रेरणा व विचार आत्मसात करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील सर्व ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची …

Read More »

मंत्री, खासदारांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार

राजू पोवार : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य  राज्य रयत संघटना कोणतेही जात, धर्म, पंत, पक्ष न पाहता, केवळ शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना आहे. शेतकऱ्यांच्या समस्यचे  निवारण करण्यासाठी संघटना प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी व सन्माननीय माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्याची जाणीव करून निवेदने …

Read More »

अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडी रहिवाशांना दिलासा

आमदारांनी संबंधित विषयी केली धर्मादाय मंत्र्यांशी चर्चा बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आमदारांनी संबंधित विषयी धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. वक्फ बोर्डाने आनंदवाडी येथील रहिवाशांच्या राहत्या जागा ताब्यात घेण्यासाठी खटाटोप चालविला आहे. यामुळे …

Read More »

चुका सुधारण्यासाठी देवालय : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (प्रतिनिधी) : मनुष्याला आपल्या चुका सुधारून नव्याने जगण्याची उम्मीद देवालयातून मिळते. त्यामुळे माणसाच्या चुकांच्या माफीसाठी देवालय निर्माणचे कार्य केले जात असल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. स्वामीजी संकेश्वर संगोळ्ळी रायण्णा नगर येथील श्री गुप्तादेवी नूतन मंदिर उदघाटन, वास्तूशांती आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात बोलत होते. श्रींच्या हस्ते गुप्पतादेवी, …

Read More »

बुधवारी दहावीच्या व्दितीय भाषा पेपरला खानापूर तालुक्यातील ३४ विद्यार्थ्यांची दांडी

खानापूर (प्रतिनिधी) : बुधवारी दि. ३० रोजी दहावी परीक्षेच्या व्दितीय भाषा पेपरला संपूर्ण खानापूर तालुक्यातून ३४ विद्यार्थी गैरहजर होते. तर तालुक्यातुन दहावीच्या परीक्षेला एकूण ३६६७ विद्यार्थी होते. त्यापैकी ३६३३ विद्यार्थी हजर राहून दहावीची व्दितीय भाषा परीक्षेचा पेपर सुरळीत पार पडला. खानापूर शहरासह तालुक्यात एकूण १५ दहावीची परीक्षा केंद्रे होती. सकाळी …

Read More »

टिप्परखाली सापडून ब्रम्हनगरचा युवक ठार

पहिल्या रेल्वे फाटकाजवळ घडली ही घटना बेळगाव : भरधाव टिप्परखाली सापडून ब्रम्हनगर (बेळगाव)चा 35 वर्षीय इसम जागीच ठार झाला. विजय परशुराम नाईक असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे फाटकाजवळ आज बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. विजय परशुराम नाईक हा आपल्या दुचाकीने चालला असता …

Read More »

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन तहसीलदार प्रविण जैन यांना निवेदन सादर केले. निवेदनात अनेक, मागण्या मांडल्या असुन एलकेजी, यूकेजी वर्ग सुरू करणे, पाळणा घर अंगणवाडीत सुरू न करता बाहेर करणे, महागाई भत्ता ३० रूपये वाढ करून देणे, दहावी पास झालेल्या मराठी सहाय्यकीला …

Read More »

सुळगाव ग्रामस्थांच्याकडून अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्कार

कोगनोळी : आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी शालन चव्हाण व उपाध्यक्षपदी आनंदा कवाळे यांची निवड झाल्याबद्दल सुळगाव तालुका निपाणी येथील ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गौतम पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आप्पाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष शालन चव्हाण व उपाध्यक्ष आनंदा कवाळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता …

Read More »

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात राष्ट्रीय स्तरावरील ’मातीतील कुस्ती स्पर्धां’चे आयोजन करणार

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार श्री बृजभूषण शरण सिंह यांची छत्रपती संभाजीराजे यांना ग्वाही कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत कुस्तीला प्रचंड प्रोत्साहन दिले. कुस्ती या क्रिडाप्रकारात आमूलाग्र बदल घडविण्याचे श्रेय हे छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. यावर्षी 6 मे पासून महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त राज्यासह …

Read More »