बेळगाव : भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी परिपत्रके मराठीतून मिळावीत या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने 1 जून रोजी निवेदनाद्वारे जिल्ह्यधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली होती. तसेच 20 दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी भाषिकांनाचा भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला होता आणि या मागणीची एक …
Read More »पिरनवाडी येथे उद्या “बांदल सेना शौर्य दिवस”
बेळगाव : पिरनवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 13 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता या भागातील समस्त शिवभक्तांतर्फे “पावनखिंडचा रणसंग्राम” अर्थात “बांदल सेना शौर्य दिवस” मानवंदना देऊन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. पावनखिंडीतल्या रणसंग्रामात अतुलनीय शौर्य गाजविलेल्या पराक्रमी वीर शिवा काशिद आणि बाजीप्रभूंना आम्ही आठवण करतो, पण त्याच रणसंग्रामात अतुलनीय …
Read More »प्रा. हरी नरके यांना ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’
कोल्हापूर : ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. हरी नरके यांना २०२२ सालचा ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. गोपाळ गुरु, उद्धव कांबळे यांच्या निवड समितीने हे पुरस्कार जाहीर केले आहेत. या प्रबोधन पुरस्कार समितीचे अध्यक्ष माजी संपादक उत्तम कांबळे व …
Read More »पूरग्रस्त शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज भरणार्या पूरग्रस्त शेतकर्यांना कर्जमाफीच्या लाभातून वगळले होते. परंतु, या शेतकर्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला. या शेतकर्यांना योजनेतून वगळले जाणार नाही, याबाबत शासन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश देत असल्याचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयातून केले आहे. खासदार धैर्यशील माने आणि प्रकाश आबिटकर यांनी ही …
Read More »चातुर्मास निमित्त 14 रोजी बोरगावात कलश स्थापना
जैन मंदिर अध्यक्ष उत्तम पाटील : 41 वा चातुर्मास वर्षायोग निपाणी (वार्ता) : गणीनी प्रमुख आर्यिकारत्न श्री 105 मुक्तीलक्ष्मी माताजी व आर्यिकारत्न 105 निर्वाण लक्ष्मी माताजींचा 41 वा चातुर्मास वर्षायोग बोरगाव येथे होत आहे. त्यानिमित्त गुरुवारी (ता.14) कलश स्थापना कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे …
Read More »गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिंडी सोहळा
निपाणी (वार्ता) : येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून बाल चमूंचा वारकरी दिंडी सोहळा झाला. या कार्यक्रमात नर्सरी छोटा गट, मोठा गट व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग होता. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल नामाच्या गजरात शाळेच्या आवारात बाल वारकरी विठ्ठल रुक्माईच्या समवेत दिंडी …
Read More »पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराजांच्या पादुकांना उद्या अभिषेक
बेळगाव : गुरुपौर्णिमानिमित्त पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराजांच्या पादुकांना उद्या बुधवार दि. 13 जुलै रोजी पंचामृत अभिषेक आणि लघुरुद्र अभिषेक घालण्यात येणार आहे. पंत बाळेकुंद्री श्रीदत्त संस्थानच्यावतीने यावेळी तीस हजार पंचामृत अभिषेक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सकाळी 7 वा. सकाळची आरती, 8 वा. गुरुपौर्णिमा अभिषेक संकल्प सोडणे, …
Read More »बेळगाव जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
280 बुद्धिबळपटूंनी घेतला होता स्पर्धेत भाग : ज्येष्ठ बुद्धिबळपटू गिरीश बाचीकर ठरले टूर्नामेंट चॅम्पियन बेळगाव : नुकत्याच घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत ज्येष्ठ बुद्धिबळपटू गिरीश बाचीकर हे टूर्नामेंट चॅम्पियन ठरले. स्पर्धेत साडेआठ पॉईंट घेऊन पहिला क्रमांक पटकावलेल्या गिरीश बाचीकर यांना 5001 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात …
Read More »कालमणी व्हाया आमटे बससेवा सुरू होणार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिजंगल भागातील आमटे गावातून बससेवेने या भागातील जवळपास 80 ते 90 विद्यार्थी शाळा, कॉलेज शिक्षणासाठी खानापूरला नियमित ये-जा करतात. मात्र अलीकडे बससेवा बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना खासगी ट्रॅक्स, टॅपो, दुचाकीवरून खानापूरला ये-जा करावे लागते. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्या कॉलेजच्या मुलीना प्रवास करणे धोक्याचे झाले …
Read More »डॉ. अंजलीताई फाऊंडेशनतर्फे स्कूल बॅग वाटप
खानापूर : खानापूर येथील सरकारी शाळेतून डॉ. अंजलीताई फाऊंडेशनच्या माध्यमातून स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी स्वत: आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर, खानापूरचे तहसीलदार, पट्टन पंचायतीचे अध्यक्ष मजहर खानापूरी तसेच सर्व नगरसेवक, एसडीएमसी अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच ब्लॉक काँग्रेसचे महादेव कोळी, मधू कवळेकर, महिला अध्यक्षा, महिला ब्रिगेड आदी उपस्थित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta