बेळगाव : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते उचगाव मधील श्री ज्ञानेश्वर वारकरी संप्रदाय पारायण मंडळाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि नामफलकाचे उद्घाटन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या, बेळगाव ग्रामीण मतदारसंघात सर्व समाजाच्या, सर्व भाषेच्या विकासाला सामान प्राधान्य देण्यात येते. यासाठी संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे आपल्याला सहकार्य मिळत …
Read More »कर्नाटकमध्ये मशिदीत सापडली मंदिरासारखी रचना; खोदकाम सुरु असताना लागला शोध
बेंगळुरू : देशात ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरु आहे. यादरम्यान कर्नाटकातील मंगळुरुच्या बाहेरील एका जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरासारखी रचना सापडल्याची घटना घडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे. खोदकामादरम्यान सापडली वास्तू २१ एप्रिल रोजी मंगळुरूमधील गुरुप्रा तालुक्यातील मलाली मार्केट मशिदीच्या परिसरात जुमा मशिदीच्या नूतनीकरणाचे काम …
Read More »देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा! : किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर : कर्नाटकातील ‘क्लेरेन्स हायस्कूल’ या कॉन्व्हेंट शाळेत मुलांना बायबल शिकणे बंधनकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. कॉन्व्हेंट शाळा या धर्मांतराचे बीज विद्यार्थ्यांच्या बालमनावर लहानपणीच रोवण्याचा प्रयत्न करतात. शाळेतून आरंभलेले हे मानसिक आणि बौद्धीक स्तरावरील धर्मांतराचा अंत पुढे जाऊन धार्मिक दृष्टीने संपूर्ण कुटुंब धर्मांतरीत होण्यात होतो. बायबल शिकण्याची इच्छा नसणार्या विद्यार्थ्यांना …
Read More »प्रकाश हुक्केरी प्रभावी नेते, त्यांना प्रमाणपत्राची गरज नाही
केपीसीसी अध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी बेळगाव : प्रकाश हुक्केरी हे विकासाच्या क्षेत्रातील नेते, खासदार आणि मंत्री राहिले आहेत. त्यांना कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे स्पष्ट संकेत केपीसीसीचे अध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी भाजप नेत्यांना दिले. विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवारांना मत मिळण्यासाठी भाजप, जेडीएससह सर्वांना फोनद्वारे संपर्क साधू शकतो. परंतु आपण …
Read More »भारत-जपानमधील नाते आदराचे अन् ताकदीचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
टोकियो : क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत, यादरम्यान त्यांनी जपानमधील भारतीय नागरिकांना संबोधित केले. भारत आणि जपान दोन देशांतील संबंधावर बोलताना भारताच्या विकास प्रवासात जपानची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले आहे. मोदी म्हणाले की, मी जेव्हा-जेव्हा जपानमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रेमाचा वर्षाव होत असल्याचे …
Read More »ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी पूर्ण; वाराणसी कोर्ट उद्या देणार निकाल
वाराणसी : ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. उद्या, मंगळवारी दुपारी २ वाजता निकाल सुनावण्यात येणार आहे. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हे उद्या सांगण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण वाराणसी कोर्टाकडे …
Read More »शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न : अरुण शहापूर
बेळगाव : काँग्रेस निवडणुकीसाठी उभा राहिला आहे. निवडणुकीत आपल्या विरोधात करण्यात येणारे डावपेच त्यांच्यावरच उलटवणार असा दावा विधान परिषद सदस्य अरुण शहापूर यांनी केला. बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अरुण शहापूर म्हणाले, काँग्रेस निवडणुकीसाठी उभा आहे. आपल्या विरोधात त्यांना जे काही करायचे आहे ते करत आहेत. त्यांच्याविरोधात आपल्याला आपण काय करायचे आहे …
Read More »खानापूर युवा समितीचे तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी व बस आगार प्रमुखांना निवेदन
खानापूर : गेल्या काही दिवसापासून सातत्याने खाद्यपदार्थांच्या व जीवनावश्यक वस्तूचे दर वाढल्याने महागाईचा भस्मासुर सामान्य जनतेच्या समोर आ वासून उभारला आहे, यासाठी सामान्य जनतेचे हाल होत असल्याने ही महागाई केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दखल घेऊन महागाई दर कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, जरी गेल्या दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने …
Read More »विविध देवदेवतांच्या मंदिरामुळे देशातील संस्कृती टिकून
परमात्मराज महाराज : दत्तवाडी येथे मंदिर कलशारोहन वास्तुशांती कोगनोळी : विविध देवदेवतांच्या मंदिरामुळे देशातील संस्कृती टिकून आहे. संस्कृती टिकवून ठेवायची असल्यास मंदिरांची निर्मिती होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सद्गुरूच्या चरणावर शरण गेले पाहिजे. सद्गुरु संतुष्ट झाल्याशिवाय सुख, समाधान व शांती मिळत नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्याने संस्कृतीचे जतन होते. भारत …
Read More »येळ्ळूर परिसरात भात पेरणीला सुरुवात
बेळगाव : मान्सूनची चाहूल लागताच येळ्ळूरमधील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. येळ्ळूरच्या पश्चिम भागाला 15 मे पासून पेरणीला सुरुवात होत असते. यावर्षी मान्सून पूर्व पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे पेरणी लांबली होती. दरवर्षी धुळवाफ पेरणी होत होती. पण यावर्षी जमीन ओली असल्यामुळे पेरणी थोडी उशिरा चालू झाली आहे. बाकी शेतातील अजून बरीचशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta