खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मिलीग्रीज चर्चला पोलिसस्थानकाचे पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे तसेच पोलिस उपनिरीक्षक सरनेश जलिहाल यांनी नुकताच भेट दिली.यावेळी भाजपचे तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष जाॅर्डन गोन्सालवीस यानी मान्यवरांचा परिचय करून दिला.यावेळी फादर कुद्रास लिमा एस जे, पॅरिस प्रिस्ट, फादर ऍन्थोनी, सिस्टर परेसिला, सिस्टर दिव्या, सिस्टर सबिथा, सिस्टर फ्लोरा, सिस्टर …
Read More »जिल्हा प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सवाची नियमावली जारी
बेळगावात यावर्षीही सार्व. गणेशोत्सव श्रीमुर्ती मंदिरातच बेळगाव (वार्ता) : यंदा गणेशोत्सव 10 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. दरम्यान बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी उशीरा नियमावली जारी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये, गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडपा ऐवजी नजीकच्या देवस्थानात श्रीमूर्ती प्रतिष्ठापना …
Read More »कर्नाटक सिंह गंगाधरराव देशपांडे यांचा स्मृतिदिन
बेळगाव : शहापूर येथील सिध्दार्थ बोर्डिंगमध्ये साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य परशुराम नंदिहळ्ळी यांनी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १९२४ च्या काँग्रेस अधिवेशनातील प्रसंग व गंगाधरराव देशपांडे व महात्मा गांधी यांचे संबंध, त्यांची राष्ट्रीयतेची भावना यावर भाष्य केले.प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य सुरेन्द्र देसाई उपस्थित होते. प्रमुख पाहुणे …
Read More »अन्नपूर्णेश्वरी भक्त मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मदत
बेळगाव : आज अन्नपूर्णेश्वरी नगर वडगाव येथील अन्नपूर्णेश्वरी भक्त मंडळ वडगाव यांच्यातर्फे चिपळूण व बेळगाव परिसरातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, धान्य आणि 500 लिटर पाण्याचे पाणी अश्या प्रकारची मदत पोहोचविली आहे. तसेच यापुढेही कोणतीही मदत लागली तर आपण मदत करण्यास तयार आहोत असे मंडळाच्या सभासदांनी सांगितले. या मदतकार्यात कल्पवृक्ष हॉटेलचे मालक …
Read More »पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या उपक्रमास मराठी पत्रकार संघाचा पाठिंबा
खानापूर तालुका युवा समितीतर्फे निवेदन सादरबेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने पाठिंबा दिला, तसेच …
Read More »‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ पुस्तक युवकांपर्यंत पोचविण्यासाठी खानापूर युवा समिती कटिबद्ध
बेळगाव (वार्ता) : सीमा लढ्याचा इतिहास सांगणारे ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ हे पुस्तक बेळगाव खानापूरसह सीमाभागातील प्रत्येक मराठी भाषिक युवकांपर्यंत पोचविण्यासाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली.शहरातील जीएसएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि सीमा लढ्याचे जाणकार प्रा. आनंद मेणसे …
Read More »पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार!
फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर कोल्हापूर (वार्ता) : कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी कोल्हापूरमध्ये हजर होते. त्यांनी समोरासमोर एकमेकांची भेट देखील घेतली. अशा प्रकारे दरवर्षी निर्माण होणार्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक असल्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त …
Read More »जपानच्या खेळाडूला धक्का देत पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक!
टोक्यो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा 21-12, 22-20 असे सरळ सेटमध्ये नमवले. सुवर्णपदकापासून सिंधू दोन पाऊल दूर.. सिंधू आता …
Read More »पुनर्वसनाबाबत कठोर निर्णय घेऊ, पाठीशी रहा; मुख्यमंत्री ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा कोल्हापूर (वार्ता) : ‘मला महापुराच्या प्रकरणात राजकारण करायचे नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘पुनर्वसनाबाबत काही कठोर निर्णय घेऊ, या निर्णयांच्या पाठीमागे उभे रहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौर्यावर असून त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर ते …
Read More »नागरगाळी पुलाची दुरावस्था बससेवा ठप्प
खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक, रस्ते पुलाची वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. अशाच प्रकारे नागरगाळी मार्गावरील पूल मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झाले आहे.त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे.खानापूर, नंदगड, नगरगाळी मार्गावरून जाणाऱ्या बस वाहतुक पूर्णतः बंद झाली आहे. यामुळे या मार्गावरून नागरगाळी, अळणावर, हल्याळ, दांडेली आदू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta