बेळगाव : बहुचर्चित असा बळ्ळारी नाला वडगाव, शहापूर परिसरातील शेतकऱ्यांना शापच ठरला आहे. वारंवार मागणी करून देखील बळ्ळारी नाल्याची सफाई करण्याकडे प्रशासनाचे जाणून-बुजून दुर्लक्ष होत आहे. प्रत्येकवेळी नव्याने आलेले सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवतात मात्र बळ्ळारी नाल्यासंदर्भात आखण्यात आलेली योजना ही नेहमी कागदावरच राहते. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील …
Read More »येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्तीला प्रारंभ
येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री कलमेश्वर, श्री चांगलेश्वरी व श्री महालक्ष्मी देवी अशा संयुक्त यात्रोत्सवानिमित्त आज गुरुवारी रोजी सायंकाळी निकाली कुस्त्यांच्या जंगी कुस्ती मैदानाला मोठा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी आखाड्याचे पूजन व उद्घाटन प्रमुख पाहुणे उद्योजक ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील त्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्याध्यक्ष प्रदीप देसाई, सतीश …
Read More »राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी सेंट झेवियर्स स्कूल मुलींचा संघ रवाना
बेळगाव : कोल्हापूर येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी कॅम्प मधील सेंट झेवियर्स इंग्रजी माध्यम स्कूलचा 14 वर्षाखालील मुलींचा शालेय फुटबॉल संघ आज गुरुवारी बेंगलोरहून रवाना झाला आहे. नुकत्याच मंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक सह सुवर्णपदक आणि …
Read More »बेळगाव नगरीचा सुपुत्र सुजय सातेरी याची कर्नाटक संघात निवड
बेळगाव : बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि कर्नाटक रणजीपटू आणि यष्टीरक्षक सुजय संजय सातेरी याची ओमान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय निमंत्रित्यांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २९ एप्रिल ते ४ मे पर्यंत आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. कर्नाटकचा संघ पुढीलप्रमाणे कर्णधार मयंक अगरवाल, अनिश्वर गौतम, मॅक्नेल नॉरन्ना, …
Read More »कल्पना करून शकणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देणार; पंतप्रधान मोदी कडाडले
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला मोठा हादरला बसला. या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट दहशतवाद्यांना इशारा दिला. ‘हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ते कल्पना करु शकणार नाही अशी शिक्षा देणार’, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »समर्थ महिला मंडळतर्फे मौखिक आरोग्य जागृती व तपासणी
बेळगाव : इंडियन डेंटल असोसिएशन व समर्थ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ सोसायटी लक्ष्मी नगर, हिंडलगा येथे मोफत मौखिक आरोग्य जागृती व तपासणी करण्यात आली. मराठा मंडळ डेंटल कॉलेजच्या डॉक्टर सई चांदणी, डॉक्टर नितीन शर्मा, डॉक्टर नेत्रा सबनीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तमरीत्या मौखिक आरोग्य जागृती व तपासणी कार्य …
Read More »भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बिरदेव ढोणेचा युवा समिती सीमाभागच्यावतीने सत्कार
बेळगाव : कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्याच्या यमगे गावचा युवक बिरदेव सिद्दाप्पा ढोणे याने भारतीय लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या परीक्षेत देशात 551 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला. मेंढपाळीचा व्यवसाय म्हणजेच बेळगाव सीमाभागातील विविध गावात भटकंती करत मेंढराना चारवत एका प्रतिकूल परिस्थितीतून भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा बिरदेवने उत्तीर्ण केली. या सत्कार प्रसंगी …
Read More »डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सृजन पाटील याला सुवर्ण पदक
बेळगाव : बृहन्मुबई विज्ञान शिक्षक मंडळाच्या वतीने डाॅ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धा – 2024-25 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या सृजन पाटील यांने सुवर्ण पदक पटकाविले आहे.. ही एक आगळीवेगळी स्पर्धा असून वर्षभर मुलांना वेगवेगळी प्रात्यक्षिक करून आपला अहवाल मुलाखतीच्या माध्यमातून मांडावा लागतो. या स्पर्धेसाठी …
Read More »पिरनवाडीत ड्रेनेज पाइपवरून वाद : तिघांची निर्दोष मुक्तता
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथे ड्रेनेज पाइपच्या वादातून मारहाण होऊन गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षांमध्ये विरोधाभास आढळल्याने दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. पिरनवाडी येथील मारुती पुंडलीक सुतार (वय ३६), आकाश परशुराम सुरतेकर (वय २६), व …
Read More »पाकिस्तानला सर्वांत मोठा धक्का! भारताकडून सिंधू जलवाटप कराराला स्थगिती
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सराकरने कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने गेल्या कित्येक दशकांपासून चालू असलेल्या पाकिस्तानसोबतच्या सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली आहे. सोबतच सरकारने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणेही थांबवले आहे. सोबतच भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी लवकरात लवकर भारत सोडावा, असा आदेशही सरकारने दिला आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta