बेळगाव : विज्ञान विषय हा केवळ वाचनाचा नसून अनुभवातून समजणारा विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार परशराम पालकर यांच्या हस्ते करण्यात आले. या …
Read More »शेतकऱ्यांना द्राक्षे दराचा गोडवा, ग्राहकांना मात्र आंबटच
निपाणी बाजारात द्राक्षांची आवक; उत्पादन घटल्याने ऐतिहासिक दर निपाणी (वार्ता) : निसर्गाच्या तडाख्याने यंदा द्राक्ष खायला काय, बघायलासुद्धा मिळणार नाही… अशी स्थिती होणार असल्याचे बोलले जात होते. त्याचा प्रत्यय आता यायला लागला आहे. अथणी, कागवाड, मिरज, खंडेराजुरी परिसरात अवघे ६० टक्के उत्पादन येणे दृष्टिपथात असल्याने मागणीच्या तुलनेत निपाणी परिसरात …
Read More »जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई , सहकार्यवाह शिवराज पाटील, डॉ. सुरज शेट्टी व डॉ. हिमा देशपांडे उपस्थित होते. यावेळी डॉ. …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची कॅम्प पोलीस ठाण्याला भेट; पोलीस प्रशासनाकडून ‘जागरूकतेचे’ धडे
बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी आणि वाढत्या वयातील चुकीच्या सवयींना वेळीच पायबंद बसावा, या उद्देशाने कॅम्प येथील ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षक श्री. मनोहर करडी आणि शिक्षक मनोज जाधव यांच्या समवेत स्थानिक कॅम्प पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली. पोलीस प्रशासनाच्या विशेष निमंत्रणावरून आयोजित या उपक्रमात …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून इंग्रजी शिक्षिका रोहिणी सावंत या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.सर सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी ‘विज्ञान गीत’ सादर केले. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी …
Read More »मुले पळवणारी महिला समजून भिक्षुक महिलेला मारहाण : अफवांवर विश्वास ठेवू नये; पोलीस आयुक्त भूषण बोरसे
बेळगाव : बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर येथे मुले पळवणारी महिला असल्याचे समजून नागरिकांनी एका निष्पाप भिक्षुक महिलेला मारहाण केल्याचा खुलासा बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केला असून नागरिकांनी सोशल मीडियावर पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन केले आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त आयुक्तालयातील आपल्या …
Read More »वायव्य परिवहन मंडळाचे नाव आता ‘कित्तूर राणी चन्नम्मा’ होणार
बेळगाव : बेळगावात आयोजित भव्य कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाचे नाव बदलून ‘कित्तूर राणी चेन्नम्मा परिवहन’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, असे आश्वासन दिले. वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी केंद्रीय बसस्थानकावर हा सोहळा पार पडला. यावेळी …
Read More »बारावीच्या परीक्षेला जाण्यापूर्वीच विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
खानापूर : बारावीची परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील बंबलवाड गावात ही हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. बारावीत शिकणारी १७ वर्षीय विद्यार्थिनी भूमिका माळंगी ही आज होणाऱ्या परीक्षेची तयारी करून घराबाहेर पडत होती. …
Read More »“त्या” इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे : खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे मागणी
खानापूर : नुकताच खानापूर शहरातील रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात झाली आहे. या रुंदीकरणादरम्यान अतिक्रमण केलेले सर्व गाळे प्रशासनाने काढले आहेत. खानापूर कोर्ट ते शिवस्मारक येथील जवळजवळ सहा फूट अतिक्रमण हटविण्यात आले आहे. परंतु शहरांतर्गत अतिक्रमणे हटवत असताना इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले नाही व इमारतींचा पुढचा भाग पाडण्यात आला …
Read More »खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश
खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच रस्त्याचे मोजमाप करून अतिक्रमित केलेले गाळे हटवण्यात आले आहेत. मध्यंतरी खानापूर शहरातील दोन माजी नगरसेवक पत्रकार दिनकर मरगाळे आणि विवेक गिरी यांनी आमरण उपोषण केले होते. त्यादरम्यान खानापूर तहसीलदारांनी मध्यस्थी करून त्यांना उपोषण मागे घेण्यास भाग पाडले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta