मच्छे : मच्छे गावचे सुपुत्र व उद्योजक गजानन लाड यांना नुकताच महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मच्छे गावातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मारुती गल्ली, मच्छे यांच्या वतीने गजानन लाड यांना श्री गणेशाची आरती करण्याचा मान देण्यात आला. आरतीनंतर मंडळाचे अध्यक्ष …
Read More »उषःकाल होता होता… काळरात्र झाली!
गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री भीषण अग्निकांड; धमुने कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, एक मुलगी बचावली बेळगाव : गणेश चतुर्थीचा उत्साह… घरात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना… प्रसादाचे वितरण… नातेवाइकांसोबत आनंदाचे क्षण आणि उत्सवाचे फोटो स्टेटसवर अपडेट केल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांतच धमुने कुटुंबावर काळाने घाला घातला. गणेश चतुर्थीची मध्यरात्र या कुटुंबासाठी अक्षरशः …
Read More »गणेशमूर्ती विसर्जनावेळी दुर्दैवी घटना; तलावात बुडून सहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू
हैदराबाद : हैदराबादजवळील पेड्डा कंजर्ला गावात गणेशमूर्ती विसर्जनावेळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. तलावात बुडून सहा बालकांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका सेवाभावी संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात ही बालके राहत होती. गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या आठ बालकांचा अचानक तलावात तोल गेला आणि ते …
Read More »खानापूरच्या भातशेतीत हत्तींचा धुमाकूळ; ग्रामस्थांनी हत्तींपासून दूर राहण्याचे वन विभागाचे आवाहन
खानापूर : खानापूर वन उपविभागातील विविध भागांत गेल्या आठवड्यापासून हत्तींच्या कळपाचा वावर सुरू असून, भातशेतीचे नुकसान होत आहे. हत्तींचा कळप पुन्हा जंगलात परतवण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या आठवडाभरापासून रात्रभर गस्त व ‘कुंबिंग’ मोहीम राबवत आहेत. आतापर्यंत सुमारे नऊ हत्ती आढळून आले आहेत. बुधवारी रात्री खानापूरचे एसीएफ बसवराज वाळद …
Read More »रेशन कार्ड ई-केवायसीसाठी अवघे १५ दिवस; सर्व्हर डाऊनचा अडथळा
आतापर्यंत केवळ ३६.४४ टक्के प्रक्रिया पूर्ण; अन्नमंत्र्यांचे सर्व्हर समस्या सोडविण्याचे आदेश बेळगाव : रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता अवघे १५ दिवस शिल्लक राहिले असून, मुदत संपत आल्याने रेशन कार्डधारकांची चिंता वाढली आहे. त्यातच सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी अभियानाला संथ प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत केवळ ३६.४४ टक्के ई-केवायसी …
Read More »ऐन गणेशोत्सवात SA-1 परीक्षा; विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांची कोंडी
२१ सप्टेंबरपासून प्रथम सत्र परीक्षा; विसर्जनाच्या दिवशीही पेपर- दसरा सुट्टीच्या नियोजनामुळे शिक्षण विभागावर नाराजी बेळगाव : दसरा सणाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर ऐन गणेशोत्सवात प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या प्रथम सत्र (SA-1) परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा १ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, गणेशोत्सवाच्या उत्साहाच्या काळातच विद्यार्थ्यांना …
Read More »खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा
शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन; कर्जमाफी, नुकसानभरपाईसह चारा-पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी खानापूर : अपुऱ्या पावसामुळे तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत खानापूर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने …
Read More »सीमाप्रश्नी आजची सुनावणी टळली; आता पुढील तारखेची प्रतीक्षा
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि. १६) अपेक्षित असलेली सुनावणी पुन्हा होऊ शकली नाही. गेल्या आठवड्यातील सुनावणीही पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी प्रकरण पुन्हा मेन्शन केले होते आणि त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित झाली होती. मात्र, बुधवारी संबंधित खंडपीठासमोर …
Read More »मालमत्तेच्या वादातून बाप-लेकीची ग्राम पंचायत आवारात निर्घृण हत्या
कित्तूर तालुक्यातील आवरादी गावातील थरारक घटना; कारचालक गंभीर जखमी बेळगाव : मालमत्तेच्या वाटणीवरून कुटुंबात सुरू असलेल्या वादाचा शेवट बुधवारी बाप-लेकीच्या निर्घृण हत्येत झाला. कित्तूर तालुक्यातील आवरादी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात माजी सैनिक रुद्राप्पा कुंदरगी (६७) आणि त्यांची मुलगी शशिकला कुंदरगी (२६) यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या करण्यात …
Read More »चव्हाट गल्ली अग्निकांड : उपचारादरम्यान बापलेकाचाही मृत्यू
बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली परिसरातील ढोरवाडा येथे गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री घडलेल्या भीषण अग्निकांडाने शहर हादरले आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघींचा जिवंत जळून मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या गजानन धमुने (६५) आणि त्यांचा मुलगा रोशन धमुने (२१) यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta