Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’; दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप

  बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषात दीड दिवसांच्या गणरायाला मंगळवारी सायंकाळी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. परंपरेनुसार दरवर्षी दीड दिवसांनी गणरायाचे विसर्जन केले जाते. त्यानुसार विधिवत पूजा-अर्चा व आरती करून भाविकांनी मोठ्या उत्साहात बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता आणि मांगल्याचा दाता असलेल्या गणरायाचे सोमवारी …

Read More »

सीमाप्रश्नावर उद्या सर्वोच्च न्यायालयात लक्षवेधी सुनावणी!

  १६ सप्टेंबरच्या बोर्डावर दावा; सीमाभागातील जनतेच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाकडे बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या प्रलंबित दाव्यावर उद्या, बुधवार (१६ सप्टेंबर) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. १६ सप्टेंबरच्या सुनावणी यादीत सीमाप्रश्नाचा दावा समाविष्ट झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सीमालढ्याच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या सीमाभागातील नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. सीमाप्रश्नाची सुनावणी …

Read More »

पावसाअभावी पिके करपू लागली; ऐन सणात बाजारपेठेत उलाढाल मंदावली

  पावसाची प्रतीक्षा कायम निपाणी (वार्ता) : पावसाळ्याचे दिवस सरत चालले असतानाही तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी शेतशिवारातील पिकांची अवस्था केविलवाणी झाली असून, मोठ्या आशेने पेरणी केलेले सोयाबीन पीक आता अक्षरशः पालापाचोळा होण्याच्या मार्गावर आहे. उत्पादनाची चिंता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा फिरत नसून …

Read More »

बोरगाव जय गणेश मल्टीपर्पज सोसायटीला १४.४८ लाखाचा नफा

  संस्थापक अभयकुमार मगदूम ; १७ व्या वार्षिक सभेत माहिती निपाणी (वार्ता) : निस्वार्थी संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा व सभासदांच्या विश्वासामुळे जय गणेश मल्टीर्पपज सोसायटीने आर्थिक वर्षात प्रगती साधली आहे. सर्वांच्या सहकार्याने हिरेकुडी व कणगला येथे शाखा सुरु करण्यात येणार आहेत. संस्थेला आर्थिक वर्षात १४ लाख ४८ हजाराचा नफा झाल्याची …

Read More »

बालसंमेलनामुळे कलाविष्काराला चालना

  परशराम कदम; कुर्ली येथे बालसंमेलन उत्साहात निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थी केंद्रित उपक्रम आवश्यक आहेत. बालसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला चालना देणारे प्रभावी माध्यम असल्याचे मत मत्तीवडे येथील युवा व्याख्याते परशराम कदम यांनी व्यक्त केले. एच जे सी चीफ फौंडेशन व …

Read More »

श्रीकृष्णाच्या मुखातून जीवनाला अखंडपणे मार्गदर्शन

  परमात्मराज महाराज; शेंडूर मध्ये राधाकृष्ण मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निपाणी (वार्ता) : मथुरेला अष्टमीच्या दिवशी विष्णूचे आठवे रूप असणारा श्रीकृष्णाचा अवतार प्रकट झाला. वसुदेव व देवकी यांच्या पोटी कृष्णाचा क्षत्रिय कुळात जन्म झाला.मात्र गोपालक वर्गात वैश्य कुळात त्याचे पालन-पोषण झाले. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा अवतार असून, ‘सारे एक’ हा …

Read More »

श्री गणेश ट्रॉफी सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

  बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स, कंग्राळ गल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश ट्रॉफीच्या ४७व्या वर्षातील सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी १० वाजता उत्साहात झाले. स्पर्धेचे उद्घाटन पंच व माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शंकरराव बडवानाचे, विजय मोरे आणि सुहास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंच बाबुराव …

Read More »

निपाणीत २२ पासून हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेबांचा ऊरूस

  अध्यक्ष बाळासाहेब सरकार :२३ रोजी ऊरूसाचा मुख्य दिवस निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क.स्व) यांचा उरूस मंगळवार (ता.२२) ते रविवार (ता.२७) या …

Read More »

गणेशाच्या आगमनानंतर निपाणी बाजारपेठेत गौरी मुखवटे खरेदीसाठी महिलांची गर्दी

  निपाणी (वार्ता) : यंदा सर्वत्र गणरायाचे आगमन धामधुमीत पार पडले आहे. आता गणराया पाठोपाठ गौरीचे आगमनदेखील गुरुवारी (ता. १७) घरोघरी होणार आहे. आपल्या घरची गौरी आकर्षक आणि सुंदर दिसावी, याकरता महिला वर्ग गौरीचे मुखवटे, विविध आभूषण आणि साड्यांची खरेदी करीत आहेत. शहरातील बाजारपेठेत यंदा फायबर, पीओपी, शाडू माती, लाकडी, …

Read More »

चव्हाट गल्ली अग्निकांड : पालकमंत्री सतीश जारकीहोळींची घटनास्थळी पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

बेळगाव : चव्हाट गल्ली परिसरातील ढोर गल्ली येथे मध्यरात्री घडलेल्या भीषण अग्निकांडात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीस आयुक्त प्रकाश निकम, …

Read More »