बेळगाव : बेळगाव रहदारी पोलिसांकडून आज सोमवारी सकाळी शहरातील विविध रस्त्यांवर दुचाकी चालवताना सक्तीने हेल्मेट परिधान करण्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वाढत्या दुचाकी अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीवरील हेल्मेट वापराला प्रोत्साहन देऊन अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने बेळगाव शहर रहदारी पोलिसांनीकडून आज सकाळी हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात आली. केएसआरपी प्रशिक्षण …
Read More »स्वातंत्र्यवीर हसमणीस पुरस्काराचे पहिले मानकरी : विनोद गायकवाड
बेळगाव : 32 गाजलेल्या कादंबऱ्याचे लेखक, अनेक कथानी मराठी विश्व ढवळून काढणारे व ज्यांच्या कथानकांवर अनेक चित्रपट निर्माण करण्यात आले त्या ग्रामीण साहित्यिक द. का. हसमणीस यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या पहिल्याच “स्वातंत्र्यवीर द का हसमणीस वांग्मय पुरस्कारासाठी” बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांची …
Read More »साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या!
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धा स्थान असलेली शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटे कामावर जात असताना ही घटना घडली. शिर्डीत आणखी एका तिसऱ्या तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला झालाय. तो सुद्धा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. …
Read More »रवींद्र पाटील यांना ‘विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्कार’ जाहीर
बेळगाव (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्रातील नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रेरित करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था, उत्तूर यांच्यातर्फे ‘विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. चे तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक सन्मा. रवींद्र मारुती पाटील यांना …
Read More »शिवरायांचा आदर्शातून व्यक्तीमत्व विकास घडवा : शिवसंत संजय मोरे
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न शिनोळी (प्रतिनिधी) : कार्वे पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अर्जुन पाटील होते. यावेळी उपाध्यक्ष …
Read More »माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे निराधार वृद्धावर अंत्यसंस्कार
बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात दुर्धर आजारावर उपचार सुरू असलेल्या एका वृद्धाचे शुक्रवार (दि.३१) जानेवारी रोजी निधन झाले. माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दामोदर चांदाळ (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. दामोदर चांदाळ हे गेल्या २८ वर्षांपासून रामदुर्ग (ता. बेळगाव) येथील हॉटेल अलंकारमध्ये …
Read More »महाराष्ट्र केसरीची गदा पृथ्वीराज मोहोलने पटकावली; अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने मैदान सोडले
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळ आणि वादाची किनार लाभली. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत वाद झाला. कुस्तीपटू शिवराज राक्षे पराभव झाल्याचं घोषित केल्याने भडकला. त्यानंतर त्याने पंचांन लाथ मारल्याचं सांगितलं जातं आहे. पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने वाद घातला. पण पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं. अंतिम फेरीत पृथ्वीराज …
Read More »सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी मच्छे हेस्कॉम कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा जाहीर पाठिंबा बेळगाव : मच्छे हेस्कॉम कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मच्छे, वाघवडे, संती बस्तवाड, कर्ले, किणये, बाळगमट्टी आदी भागामधील शेतकऱ्यांवर सुरळीत वीजपुरवठा करणे बाबत अन्याय केला जात आहे. शेतकऱ्यारयांना दिवस सात तास त्रिफेज वीजपुरवठा करणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना दिवसा पाच तास आणि रात्रीच्या वेळी 10 …
Read More »मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत दुर्घटनेत मृत झालेल्या कुटुंबीयांना मदत
बेळगाव : यंदाच्या वर्षी गणेश उत्सव दरम्यान शेवटच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीत कपलेश्वर उडान पुलावरती दुर्घटनेत मृत पावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आज देण्यात आली. मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री. रमाकांत दादा कोंडूस्करांच्या नेतृत्वाखाली आवाहन करण्यात आलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बेळगाव येथील विविध गणेश मंडळांनी आर्थिक …
Read More »भारताच्या लेकींची कमाल, दक्षिण आफ्रिकेला नमवत सलग दुसऱ्यांदा जिंकला १९ वर्षांखालील विश्वचषक!
फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने धुव्वा नवी दिल्ली : मलेशियात आयसीसी महिला अंडर १९ टी-२० वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी अवघे ८३ धावांचे सोपे लक्ष्य होते. या धावांचा पाठलाग करताना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta