नवी दिल्ली : लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात पाऊस झाला …
Read More »जम्मू- काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि. 16 ऑगस्ट) हरियाणा आणि जम्मू- काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर तीन टप्प्यांत मतदान होईल. तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर दोन्ही राज्यात 4 ऑक्टोबरला मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य …
Read More »राष्ट्रीय पुरस्कारामध्ये ‘साऊथ’चा डंका! ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये “वाळवी” या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे. साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. “कंतारा” या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. कांताराच्या अभिनेत्याने बाजी मारली ऋषभ …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर रयत संघटनेचे उपोषण मागे
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेळगांव येथील सरकारी क्रिडांगणावर रयत संघटनेतर्फे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिनी गुरुवारी (ता.१५) उपोषण करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारने …
Read More »समर्थ सोसायटीतर्फे गुणवत्तापात्र विद्यार्थ्यांचा सन्मान
बेळगाव : येथील समर्थ अर्बन सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सोसायटीच्या सभासदांच्या पाल्यांचा गौरव करण्याचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी आशीर्वाद मंगल कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली सरनोबत या उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. अभय जोशी हे होते. समर्थ सोसायटीच्या सभासदांच्या पहिली ते नववी पर्यंतच्या 175 …
Read More »विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुक आज जाहीर होणार
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आज शुक्रवारी विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा तारखा जाहीर करणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून त्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी ३ वाजता हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचा तारखा जाहीर करेल, असे वृत्त …
Read More »बेळगावात ७८ वा जिल्हा स्वातंत्र्यदिन साजरा; जिल्हा क्रीडांगणावर लक्षवेधी परेड
बेळगाव : ब्रिटीश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७८ वर्षे झाली आहेत. आज ७८ वा स्वातंत्र्यदिन बेळगाव जिल्हास्तरावर मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. बेळगाव शहरातील नेहरू स्टेडियमवर बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतासह तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी महापौर …
Read More »राजहंसगड येथील रेशन दुकान सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
बेळगाव : राजहंसगड येथील रेशन दुकान मागील एक वर्षांपासून बंद करण्यात आले आहे, राजकीय आकसापोटी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून थातुरमातुर कारणे देऊन रेशन दुकान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरीकांची गैरसोय होत आहे. मागील आठ वर्षांपासून विजय कुकडोळकर हे घर नंबर 50/4 मध्ये रेशन वाटप करत होते, त्यानंतर …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे वाचनकट्टा उपक्रमाचे आयोजन
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने वाचनकट्टा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जेष्ठ शिक्षक व निवेदक श्री. बी. बी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुस्तकांची ओळख व्हावी. पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी …
Read More »सीमाप्रश्न आणि सीमावासीयांवर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडा
महाराष्ट्र एकीकरण समितीची नितीन बानुगडे पाटील यांच्याकडे मागणी बेळगाव : १४ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमानिमित्त बेळगावात आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते प्रा. श्री. नितीन बानगुडे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना सीमाप्रश्नी निवेदन देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीने मागणी केली. निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही सीमावासीय गेली ७० वर्षे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta