Sunday , May 18 2025
Breaking News

जीएसपीएल कंपनीच्या वतीने वनमहोत्सव साजरा

Spread the love

बेळगाव : वाढत्या उष्णतेमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यायाने निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. निसर्गाचा समतोल अबाधित राखण्यासाठी निसर्गाची हानी न करता आपल्यपरिने प्रत्येकाने अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे विचार जीएसपीएल कंपनीचे संचालक श्री. आर. व्ही. पाठक यांनी मांडले. जीएसपीएल कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या वनमहोत्सव प्रसंगी श्री. डी. ए. उघाडे, जोतिबा चौगुले, हेमंत भीमशी आदि उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावातील कंग्राळी बुद्रुकमधील जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन

Spread the love  बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागातील कंग्राळी बुद्रुक गावात प्यास फाऊंडेशन आणि जिनाबकुल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *