Monday , September 21 2026
Breaking News

राजहंसगड गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा…

Spread the love

शंकर नागुर्डेकर यांची ग्रामपंचायतकडे निवदनाद्वारे मागणी

बेळगाव : राजहंसगड गावात मागील कित्येक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, गावात जवळपास 200 हून अधिक भटकी कुत्री फिरत आहेत. कोणताही अनुचित प्रकार अथवा जिवितहानी घडण्यापूर्वी कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी शंकर नागुर्डेकर यांनी ग्रामपंचायतकडे निवदनाद्वारे मागणी केली आहे. या कुत्र्यांमुळे गावातील नागरिक व लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
तसेच गावात माशा व डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे त्यासाठी फवारणी करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *