बेळगाव : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान उद्या शुक्रवारपासून (28 जुलै) जिल्ह्यातील सर्व शाळा नेहमीप्रमाणे सुरू होतील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळविले आहे.
Spread the love मण्णूर : मातोश्री सौहार्द सोसायटी, मण्णूर यांच्या वतीने कलमेश्वर हायस्कूल, मण्णूरचा दहावीचा …