खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर -पणजी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यांचे सीमांकन अर्थात सर्वे प्रक्रियेचा दुसरा टप्पा 16 आणि 17 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भू दाखले सहाय्यक संचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या सर्वे अंतर्गत खानापूर शहरातील सर्वे क्रमांक 41, 42, 101, 103, 104 त्याचप्रमाणे खानापूर …
Read More »खानापूर : समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड
खानापूर : खानापूर येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर निवड मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. डॉ. नाडगौडा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कर्नाटक गव्हर्नमेंट रिकनाईज्ड नेटबॉल असोसिएशन, दावणगिरी यांच्या वतीने आयोजित अंडर 19 वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी …
Read More »वडैबैल येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिर जीर्णोद्वार; चौकट पूजन, माहेरवाशीयांचा सत्कार सन्मान कार्यक्रम
खानापूर : श्री महालक्ष्मी मंदिर वडैबैल कमिटी व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी गावामध्ये सहवाद्य चौकट मिरवणूक व श्रींचे विधिवत आरती-पूजन असा दिवसभराचा भक्तिभावपूर्ण धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सायंकाळी श्री चव्हाटा मंदिर येथे सालाबादप्रमाणे पारंपरिक इंगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न …
Read More »गुंजी येथे ग्रामपंचायत मॅरेथॉन 2026 स्पर्धेचे आयोजन
गुंजी (प्रतिनिधी : संदीप घाडी) : गुंजी, ता. खानापूर येथे रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामपंचायत मॅरेथॉन 2026 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गाव स्वच्छता, कर भरणा, ग्रामविकास तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वाती जयकुमार गुरव, अध्यक्षा ग्रामपंचायत …
Read More »सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच अजितदादा यांना श्रद्धांजली ठरेल; खानापूर समितीच्या वतीने अभिवादन
खानापूर : आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला खानापूर तालुका महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, …
Read More »हलशीवाडीत २५ एकरांतील ऊस खाक
बेळगाव : खानापूर तालुक्यातील हतशीवाडी येथे शनिवारी उसाला आग लागून २५ एकरांतील ऊस खाक झाला. यावेळी शिवारात ठेवलेले पाईप, स्प्रिंकलर व पंपसेटच्या केबल पूर्णपणे जळाल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्स तोडणीची कामे परिसरात सुरू आहेत. मात्र, गावातील वहिले शेत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील …
Read More »अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी खानापूर समितीच्या वतीने शोकसभा
खानापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शिवस्मारक खानापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व मराठी भाषिक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष …
Read More »सीमावासीयांचा आशेचा किरण काळाच्या अंधारात हरवला; खानापूर समितीच्या वतीने श्रद्धांजली
खानापूर : अजितदादांना आपण सर्वजण जनतेचा नेता, प्रशासनावर घट्ट पकड असलेले आणि शिस्तीचे नेते म्हणून ओळखतो. आदरणीय श्री. शरद पवारांच्या सावलीत तयार झालेला हा नेता काकांच्या पावलावर पाऊल ठेवून सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. २००९ साली आझाद मैदानावर झालेल्या सीमवासीयांच्या आंदोलनात सहभागी झाले होते, २०२४ साली दिल्ली येथे झालेल्या …
Read More »कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही; पंच गॅरेंटी हमी योजनेची मासिक बैठक संपन्न
खानापूर : पंच गॅरेंटी हमी योजनेची मासिक बैठक आज रोजी दिनांक 27-1-2026 तालुका पंचायत खानापूर येथे संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष खानापूर तालुका गॅरेंटी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. गॅरंटी योजनेच्या बैठकीमध्ये पाच गॅरंटी विषयी त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली गृहज्योती योजनेचे अधिकारी प्रवीण बरगाले यांनी गृहज्योती विषयी …
Read More »तिरंग्याखाली उमलले देशप्रेम… शिस्त, समर्पण आणि संकल्प
खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय व ताराराणी हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. २६ जानेवारी हा दिवस भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून वाटचाल सुरू केल्याची साक्ष देणारा असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले. राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे ज्येष्ठ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta