Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब भरणे समारंभ उत्साहात संपन्न

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब भरणे समारंभ शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. बाबुराव गणपतराव पाटील- माजी अध्यक्ष के.एम. एफ. हे होते. प्रास्ताविक रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष श्री. आबासाहेब दळवी यांनी केले. मंदिराच्या कळसाचे …

Read More »

केएसआरटीसी बसची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडक: तिघांचा मृत्यू

  रामनगर : बागलकोट-मंगळूर केएसआरटीसी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला धडक दिल्याने या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बागलकोट येथील निलाव्वा हरडोळी (40) आणि जळीहाळ येथील गिरिजाव्वा बुडन्नावर (30) यांचा समावेश आहे. एका 45 वर्षीय पुरुषाची ओळख पटलेली नाही. …

Read More »

प्रेयसीची चाकूने वार करून केली हत्या; प्रियकराचीही आत्महत्या!

  खानापूर : प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या करून स्वतःवरही चाकूने वार करून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील बीडी गावात घडली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत महिला रेश्मा तिरवीर (वय 29, रा. बीडी) व आरोपी प्रियकर आनंद सुतार हे …

Read More »

द्वेषपूर्ण भाषणांना आळा घालण्यासाठी नवीन कायदा : परमेश्वर

  बंगळूर : अलिकडच्या काळात ज्यांनी द्वेषपूर्ण भाषणे दिली आहेत आणि सांप्रदायिक भावना भडकावल्या आहेत, त्यांच्याविरुद्ध एक नवीन कायदा आणला जाईल, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी आज विधान परिषदेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य किशोर कुमार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री म्हणाले की, अलिकडच्या काळात किनारी प्रदेशात जातीय सलोखा बिघडला …

Read More »

आशा कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये वेतनवाढ : मंत्री दिनेश गुंडूराव

  बंगळूर : मानधन वाढीसाठी आंदोलन करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांच्या मासिक मानधनात केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे शक्य तितक्या लवकर किंवा पुढील महिन्यापासून लागू करण्याचा प्रयत्न करू, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. भाजप सदस्य अरग ज्ञानेंद्र …

Read More »

रेणुकास्वामी हत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता दर्शनला अटक; दर्शन, पवित्रा गौडा यांची परप्पन अग्रहार तुरुंगात रवानगी

  बंगळुरू : रेणुकास्वामी हत्या प्रकरणातील अभिनेता दर्शनचा जामीन गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असल्याने दर्शनला बेंगळुरूमधून काही तासातच अटक करण्यात आली आहे. न्यायाधीश जे.बी. पारडीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय रद्द करत हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने दर्शनला तात्काळ अटक करण्याचे आदेशही दिले त्यानुसार त्यांना अटक …

Read More »

अभिनेता दर्शन आणि टोळीला मोठा धक्का : सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द

  बेंगळुरू : रेणुकास्वामी हत्याकांडात सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता दर्शन आणि टोळीला मोठा धक्का दिला आहे. हत्याकांडात सहभागी अभिनेता दर्शन आणि टोळीचा जामीन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासह, अभिनेता दर्शन आणि टोळी पुन्हा तुरुंगात जाणार हे निश्चित आहे. या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात त्रुटी आहे. सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी राज्यात “अक्का फोर्स” : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेंगळुरू : शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच महिला पोलिसांचा समावेश असलेले “अक्का फोर्स” स्थापन केले जाईल, असे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. चिक्कनयकनहळ्ळीचे आमदार सुरेश बाबू यांनी बुधवारी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, बिदर जिल्ह्यात ते आधीच …

Read More »

कारवारचे काँग्रेस आमदार सतीश शैल यांच्या घरावर ईडी छापा

  कारवार : उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार येथील काँग्रेस आमदार सतीश शैल यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकला. ६ गाड्यांमधून २४ हून अधिक अधिकाऱ्यांनी आमदारांच्या घरावर छापा टाकला. मल्लिकार्जुन शिपिंग कंपनीच्या बेकायदेशीर खनिज वाहतूक प्रकरणासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांनी घरावर छापा टाकल्याचे कळते. माजी लोकायुक्त न्यायमूर्ती संतीश हेगडे यांच्या तक्रारीनंतर हा …

Read More »

रेणुकास्वामी हत्या प्रकरण : अभिनेता दर्शन न्यायालयात हजर, सुनावणी ९ सप्टेंबरपर्यंत तहकूब

  बंगळूर : चित्रदुर्ग येथील रहिवासी असलेल्या रेणुका स्वामी यांच्या खून प्रकरणासंदर्भात आज ६४ व्या सत्र न्यायालयात दर्शन, पवित्रा गौडा आणि इतरांची चौकशी करण्यात आली. तथापि, विनय, कार्तिक, केशवमूर्ती आणि निखिल हे या प्रकरणात न्यायालयात हजर राहिले नाहीत, त्यामुळे पुढील सुनावणी ९ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. त्या दिवशी या …

Read More »