निपाणी (वार्ता) : बेकायदेशीररित्या गांजा विकत असताना सदलगा पोलिसांनी धाड टाकून बोरगाव येथील दोघा युवकांना अटक केली आहे. पद्माकर अभयकुमार उपाध्ये (वय ३५) व अभिषेक बाबासाहेब माळी (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पद्माकर उपाध्ये व अभिषेक माळी हे अनेक दिवसापासून …
Read More »मलप्रभा नदीपात्रात पडलेला बैल 10 कि.मी. अंतरावर सापडला!
खानापूर : पावसाने सध्या सर्वत्र थैमान मांडले आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शेतीच्या कामाला देखील वेग आलेला आहे. मलप्रभा नदी काठावरील शेतात चरण्यासाठी सोडलेला बैल पाय घसरून नदीपात्रात पडला. मात्र या बैलाने मोठ्या धाडसाने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून जवळपास दहा किलोमीटर अंतर पोहत जाऊन स्वतःचा जीव वाचण्याची घटना …
Read More »मानसिक ताणतणाव विसरून काम करावे : श्रीधर कोकणूर
‘महात्मा बसवेश्वर’तर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर निपाणी (वार्ता) : इच्छाशक्ती असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते. तर प्रत्येक समाजसेवक मात करत राहिल्यास जीवन सुखी बनते. समूहामध्ये काम करत असताना यश हे एकट्याचे नसते तर सर्वांचे असते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. कर्मचारी वर्गाने संस्थेच्या प्रगतीत हातभार लावणे ही त्यांची जबाबदारी आहे. …
Read More »महाराष्ट्र राजकारणाच्या सहलीचे निपाणी तालुक्यात लोन!
ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सहल; लाखो रुपयांचा चुराडा निपाणी (वार्ता) : वर्षापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. त्यामध्ये सहलीचे राजकारण करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद पटकावले. त्याची पुनरावृत्ती म्हणून कर्नाटक सीमा भागातील निपाणी तालुक्यात ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या वेळी सहलीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यातूनच अनेक ग्रामपंचायत मध्ये …
Read More »लोंढा महामार्गावरील पुल कोसळला
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या सहा दिवसापासून सतत होत असलेल्या पावसाने सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. लोंढ्या जवळ नव्याने बांधण्यात आलेला पूल खचला आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. लोंढ्या जवळ नव्याने बांधण्यात आलेला पूल आज रविवारी सकाळी एका बाजूने खचला असल्याचे दिसून आले …
Read More »खानापूर तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, रस्ते गेले वाहून
खानापूर : खानापूर तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तर कुसमळी जवळील मलप्रभा नदीच्या प्रवाहात बैल वाहुन गेल्याची घटना घडली आहे. खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या आठ दिवसापासून पावसाची मुसळधार हजेरी सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यानी पाण्याची …
Read More »कुसमळीनजीक मलप्रभा नदीच्या पात्रातून बैल गेला वाहून!
खानापूर : सध्या खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील घनदाट जंगलात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कणकुंबी, जांबोटी भागातील मलप्रभा नदी नदीपात्र ओसंडून वाहत आहे. मलप्रभा नदीला पूर आला आहे. या भागात भात रोप लागवडीसाठी लगबग सुरू असतानाच हब्बनहट्टी (ता. खानापूर) संतोष घाडी हे आपल्या …
Read More »राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्सचे यश
निपाणी (वार्ता) : इंडिया तायक्वांदो, कर्नाटक ऑलंपिक असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन बेंगलोर यांच्यामार्फत ४० वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा बंगळूर कोरमंगल इनडोअर स्टेडियम येथे झाल्या. क्योरगी व पुमसे विभागात खुल्या स्पर्धा व सब जुनिअर कॅडेट ज्युनियर व सीनियर विभागात यशस्वी पार पडल्या. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स …
Read More »दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर
कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे. गुरुवार तारीख 20 व शुक्रवार तारीख 21 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला …
Read More »निपाणी तालुक्यात संततधार कायम
सर्व पूल पाण्याखाली; नदीकाठचा परिसर नियंत्रणात निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी (ता.२१) रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने वेदगंगा व दूधगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वीरगंगा आणि दूधगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान अद्यापही तालुक्यातील शनिवार अखेर विविध ठिकाणी विविध …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta