Friday , April 17 2026
Breaking News

महाराष्ट्र

हुपरीतील सख्खे भाऊ एनआयएच्या ताब्यात

  कोल्हापूर : हुपरी येथे आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने टाकलेल्या छाप्यात दोघा तरूणांना ताब्यात घेतले आहे. दोघे तरूण सख्खे भाऊ असून पथकाने त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. ताब्यात घेतलेल्या पैकी एक जण एका फौंडेशनच्या माध्यमातून हुपरी रेंदाळ परिसरात कार्यरत आहे. तो एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ताब्यात …

Read More »

संजय राऊत यांच्यावर ईडीकडून अटकेची टांगती तलवार

  मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील ’मैत्री’ बंगल्यात ठाण मांडून आहेत. त्या ठिकाणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे दादर परिसरातील राऊतांच्या फ्लॅटमध्ये …

Read More »

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, ईडीचं पथक घरी दाखल

  मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ईडी) पथक रविवारी (31 जुलै) सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं. आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय …

Read More »

अहो काय सांगताय तरी काय? तेऊरवाडीत ३०० माणसे भात रोप लागणीला? तीन तासात चार एकर केली रोप लागण

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे तब्बल ३०० ग्रामस्थांनी एकत्र येत नियोजनबद्ध विविध गाणी गायनाचा आनंद लुटत चार एकर क्षेत्रावर चिखल केला. एवढेच नाही तर केवळ तीन तासात रोप लागणही पूर्ण करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे गाव करील ते राव काय करील? याचा प्रत्यय संपूर्ण …

Read More »

गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या …

Read More »

प्रधानमंत्री पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात यावी : हर्षल पाटील फदाट

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना मा.तहसीलदार जाफ्राबाद यांच्यामार्फत निवेदन सादर जाफ्राबाद : शेतकऱ्यांसाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत असते, नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. सध्या प्रधानमंत्री पीक विमा भरणे चालु आहे. पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै असून, …

Read More »

अडकूर शिवशक्ती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी साधला संवाद

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड)च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध सुरक्षिततेसंदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती गडहिंग्लजचे प्रशासक अभय देसाई, डे. सरपंच गणेश दळवी आदि मान्यवर …

Read More »

एकनाथ शिंदेंना विश्वासघातकी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही ; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. शिंदे गटाकडून, तेच बाळासाहेबांची खरे वारसदार असल्याचा दावा केला जातोय, तर ठाकरे गट त्यांना सतत गद्दर म्हणत आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून आता याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘तुम्हाला अधिकार नाही’ शिंदे गटाचे …

Read More »

शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना मिळाले उपनेतेपद

  उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोर केली घोषणा मुंबई : शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. बंड केल्यानंतर खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाला दोन्ही गटाने शिवसेना पक्ष संघटेवरील …

Read More »

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

  मुंबई : आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना …

Read More »