Tuesday , April 21 2026
Breaking News

खानापूर

खानापूर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी संपुष्टात

  लवकरच नविन पदाधिकारी खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी येत्या काही दिवसांत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे खानापूर शहरातील नगरसेवकातुन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षासाठी कोणते आरक्षण येणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. येत्या दोन वर्षे सहा महिन्यासाठी नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी राहणार आहे. मागील दोन वर्षे …

Read More »

नवनिर्वाचित आमदार हलगेकरांनी घेतली कन्नड भाषेत शपथ; मराठी भाषिकांत नाराजी

  खानापूर : खानापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा शपथविधी संपूर्ण तालुक्यात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. तालुक्यातील मराठी भाषिकांची मोठ्या प्रमाणात मते मिळवून विजय प्राप्त केलेल्या हलगेकर यांनी विधानसभेत मात्र कन्नडमध्ये शपथ घेत मराठी भाषिकांच्या भावना पायदळी तुडविल्या आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या शपथविधीची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत …

Read More »

भाजपच्या काळात अर्धवट पडलेल्या इंदिरा कॅन्टीनला अच्छे दिन येतील?

  खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यात सिध्दरामय्या मुख्यमंत्री असताना इंदिरा कॅन्टीनला सुरूवात झाली होती. त्यामुळे सामान्य जनतेला नाष्टा, जेवन अल्पदरात मिळत होते. काही काळात सिध्दरामय्याचे सरकार कोसळले तसे इंदिरा कॅन्टीनचा प्रकल्प रखडला. त्यामुळे खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात इंदिरा कॅन्टीनचा पाया घालण्यात आलेला प्रकल्प रखडला. तो आतापर्यंत तसाच आहे. …

Read More »

खानापूरात २५ मे रोजी चित्ररथ मिरवणूक!

  खानापूर : शिवजयंती निमित्त चित्ररथ मिरवणूक दि. 25 मे रोजी खानापुरात काढण्यात येणार असल्याची माहिती खानापूर शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले यांनी लक्ष्मी मंदिर खानापूर येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली दिली. यावर्षी शिवजयंती दिवशी निवडणूक आचार संहिता असल्याने शिवजयंती एक महिना पुढे ढकलण्यात आली होती. आता निवडणुका झाल्याने …

Read More »

हब्बनहट्टी येथे शेतकरी महिलेवर अस्वलांचा हल्ला, महिला गंभीर जखमी

हब्बनहट्टी : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी गावातील एका महिलेवर दोन अस्वलानी हल्ला केल्याने गंभीर जखमी झाली आहे.हब्बनहट्टी येथील रेणुका इराप्पा नाईक (वय 60 वर्षे) ही महिला आज सकाळी आठ वाजता आपली गुरे घेऊन शेताकडे गेली होती. नाल्याच्या ठिकाणी गेलेली जनावरे परत आणण्यासाठी गेली असता तेथे दबा धरून बसलेल्या दोन …

Read More »

कालमनी नजीक बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

  खानापूर : खानापूर- आमटे मार्गावर धावणाऱ्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने आमटे नजीक बसला अपघात झाल्याची घटना आज दि. 18 रोजी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. चालकाने प्रसंगावधान साधून रस्त्याकडेला असलेल्या एका काजूच्या बागेत बस घालून बस पलटी होता होता सावरल्याने मोठा अनर्थ तळाला आहे. याबाबत मिळालेली माहिती की, खानापूर बस …

Read More »

आमदार विठ्ठलराव हलगेकर व नेत्यांची धारवाड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला भेट

  विविध विषयावर चर्चा खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रजमिनी राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांमध्ये गेली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना जमिनीची नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडची काम ही अपूरी आहेत. तसेच काही सर्व्हिस रोड झाले नाहीत. त्याठिकाणी मुलाना, महिलाना, जनावरांना महामार्ग …

Read More »

खानापूरात विधानसभा निवडणुकीनंतर आता ता. पं. व जि. पं. निवडणूकीचे वेध

  खानापूर : कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक संपताच आता लक्ष राहिले ते आता गेल्या दोन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुक. खानापूर मतदार संघात विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली. त्यामुळे भाजपचा आमदार खानापूर तालुक्याला मिळाला. आता तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. ते गेल्या दोन वर्षांपासून …

Read More »

खानापूरात श्रीदत्त पद्मनाभ पीठातर्फे “उपनयन संस्कार” समारंभ

  तपोभूमीचा हिंदूसंस्कृती संवर्धनार्थ अभिनव उपक्रम खानापूर : आपल्या मुलांवर उत्तम संस्कार होण्यासाठी मुलांची तेजस्विता वाढविण्यासाठी व वैदिक संस्कारांचा वारसा घरोघरी सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. बालपणीच सुसंस्कारांचे बीजारोपण करता येते त्यासाठी श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ – गोवा तर्फे सुसंस्कारांचा वारसा घरोघरी पोहोचविण्यासाठी नेत्रदीपक कार्य सुरू आहे. भविष्यात समस्त हिंदूधर्मियांनी मोठ्यासंख्येने …

Read More »

खानापूरात आमदार भाजपचा, राज्यात सत्ता काँग्रेसची कसा होईल विकास

  खानापूर : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी संपली. निकाल लागले. तसे राजकारणाचे वारे बदलले. राज्यात भाजपचे सरकार येईल अशी अशा होती, मात्र राजकीय चित्र पालटले व काँग्रेसने कर्नाटकात एकहाती सत्ता मिळविली. परंतु खानापूर तालुक्यात राजकीय चित्र वेगळेच झाले. खानापूर तालुक्यात भाजपचा आमदार झाला आणि राज्यात सत्ता काँग्रेसची आली. मागील …

Read More »