खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या खेळाडूनी गुंजी येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील सांघीक खेळात मुलाच्या कब्बडी संघाने प्रथम क्रमांक, तर मुलाच्या व्हाॅलीबाल संघाने व्दितीय क्रमांक पटकाविला. वैयक्तीक स्पर्धेत स्पर्धेत ज्ञानेश्वर गाडी याने २०० मीटर धावणे …
Read More »जांबोटीतील राजवाडा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटच्या कामाचा प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटीतील (ता. खानापूर) गावच्या राजवाडा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटच्या कामाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर राजवाडा रस्त्याच्या सीसी रोडसाठी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ यांच्या फंडातून या निधी मिळाला असुन …
Read More »बरगावात श्रीमहालक्ष्मी मंदिराचा काॅलम भरणी उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : बरगाव (ता. खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या इमारतींचा काॅलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या इमारतीचा पाया भरणी भाजप नेते व श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, करंबळ ग्राम पंचायत …
Read More »गर्लगुंजीत श्रावणी सोमवारी निमित्त परव उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत माऊली मंदिरात श्रावणी सोमवारी निमित्ताने परव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्राम दैवत माऊली मंदिर आकर्षकरित्या विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माऊली देवीची विधिवत पुजा करण्यात आली. यावेळी गावातील देव घरातुन वाद्याच्या गजरात पालखी मंदिराकडे प्रयाण करण्यात आली. यावेळी परव …
Read More »अखेर खानापूर-रामनगर महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात
खानापूर : खानापूर रामनगर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरावस्थेसंदर्भात शिंदोली ग्राम पंचायतच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन तसेच खानापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जाऊन जाब विचारून त्यांना धारेवर धरण्यात आले होते. त्यावेळी संबंधित अधिकार्यांनी प्रत्यक्ष जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. तातडीने नवीन कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराशी संपर्क साधून दिला. त्यांना रस्त्याच्या दयनीय …
Read More »कुप्पटगिरी नाल्यावरील पूल खचल्याने वाहतुक ठप्प
खानापूर (प्रतिनिधी) : कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावाच्या नाल्यावरील पूल गेल्या महिनाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे खचल्याने कुप्पटगिरी गावाला या नाल्यावरून ये-जा होणारी वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे कुप्पटगिरी गावाच्या नागरिकांना खानापूर शहराला जाणारा जवळचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे कुप्पटगिरी नागरिकांना अनेक समस्या तोंड द्यावे लागत आहे. याची दखल घेऊन …
Read More »खानापूर- अनमोड (व्हाया शिरोली हेमाडगा) रस्ता त्वरीत दुरुस्त करावा; अन्यथा रस्त्यावर उतरू
खानापूर : खानापूर- अनमोड (व्हाया शिरोली हेमाडगा) रस्ता त्वरीत दुरुस्त करावा यासंदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खानापूर यांची भेट घेऊन मणतुर्गा ग्राम पंचायतीच्यावतीने आज निवेदन सादर करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून बेळगांव ते गोवा (व्हाया रामनगर) हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी दुपदरीकरण नव्यानी करण्यासाठी सुरूवात केलेली होती. परंतु …
Read More »खानापूर समर्थ इंग्रजी शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेच्या खेळाडूंनी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. प्राथमिक विभागातील अनिकेत सावंत, अथर्व चौगुले यांनी कुस्ती, दोरी उड्या, बॅटमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर हायस्कूल विभागातुन दत्तराज पाटील, श्रेया चौगुले, मलप्रभा नांदुरा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे त्याची जिल्हा स्पर्धेसाठी …
Read More »दक्षिण भागातील वस्ती बस सेवेअभावी नागरिकांचे बेहाल; बहुतांश गावांच्या वस्ती फेर्या रद्द
खानापूर : खानापूर तालुका दुर्गम असल्याने या भागातील गावांच्या लोकांना खानापूर किंवा बेळगावला जायचे असेल तर अनेक गावातून पहाटे निघणार्या वस्ती बसफेर्या होत्या. पण अलीकडे निम्याहून अधिक गावांच्या वस्ती फेर्या बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कणकुंबी, गोदगेरी, कापोली, भुरूनकी, मेराड्यासह पूर्व भागांतील हंदूर व बोगूर या गावात पूर्वी …
Read More »पश्चिम घाटाचे रक्षण करणे काळाजी गरज: समीर मजली
खानापूर (विनायक कुंभार) : देशातील 60 टक्के हवामान पश्चिम घाटावर अवलंबून आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील जीवसृष्टी जोपासली पाहिजे, असे आवाहन बेळगावातील ग्रीन सॅव्हीयर्सचे समन्वयक समीर मजली यांनी केले. खानापूरमधील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेत पर्यावरण जागृती या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta