खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी योजनेच्या सकल योजनेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खानापूर तहसील कार्यालयाच्यावतीने बुधवारी दि. २० रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारातून सकल योजनेची प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रविण जैन यांच्याहस्ते सकल योजनेच्या प्रचार फेरीची सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयापासून फेरीची सुरूवात झाली. शिवस्मारकातून बाजार …
Read More »खानापूर शहराजवळील महामार्गाची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-पणजी महामार्गावरील शहरापासून जवळील मलप्रभा नदीच्या नविन पुलापासून ते गोवा क्रॉसपर्यंतच्या महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. याकडे संबंधित खात्याचे व तालुका प्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत आहे. मागील वर्षी लायन्स क्लब व करंबळ गावच्या युवा कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डे बुडविले होते. …
Read More »कबनाळी गावासाठी निवेदनाव्दारे बसची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कबनाळी गावाला खानापूर-कबनाळी अशी बससेवा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन तालुका विकास आघाडीतर्फे बस आगार व्यवस्थापक महेश यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खानापुर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील व इतर निवेदनात म्हटले आहे की, खानापूर ते निलावडे मार्गे कबनाळी गावासाठी बस सुविधा व्हावी. कारण …
Read More »जत-जांबोटी महामार्गावरील रामगुरवाडीजवळ डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत-जांबोटी महामार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी २० कोटी रूपयाचे अनुदान मंजुर करून कामाला सुरूवात झाली. मात्र खानापूर जांबोटी रस्त्यापासून रामगुरवाडी गावापर्यंत साधारण एक किलोमीटर रस्त्यावर एक महिन्यांपूर्वी जे डांबरीकरण करण्यात आले आहे ते निकृष्ट दर्जाचे झाले असून काही ठिकाणी खड्डे पडले असून याच्यात डांबराचे प्रमाणही कमी …
Read More »खानापूरच्या जंगलातील चिगुळे गावात रॉकेलची सोय करा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचा पश्चिम भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. पावसाळ्यात उन्हाळ्यात या भागात या-ना त्या कारणाने वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्यातच अतिपावसाचा परिसर असल्याने सतत पाऊस पडत असतो. अशावेळी आग पेटून शेकोटीशिवाय जगताच येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना रॉकेलची नितांत गरज आहे. रॉकेलवीना पावसाळ्यात दिवस …
Read More »खानापूर हेस्कॉमच्या ग्राहक मेळाव्यात विविध समस्यावर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर हेस्कॉमच्या कार्यालयात नुकताच ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक कार्यकारी अभियंता रंगनाथ सी. एस. होते. मेळाव्यात तक्रार मांडताना मोदेकोप गावचे शेतकरी श्रीकांत बाळापा कांबळे म्हणाले की, सर्व्हे नंबर 122/16 मधील शेतात एक वर्ष झाले. टी सी बंद आहे. त्यामुळे वीजपुरवठा होत नाही. …
Read More »शरद केशकामत फौंडेशन, केएलई, रोटरी क्लब बेळगांव आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात 300 जणांचा सहभाग
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या मठ गल्लीतील कवळेमठ हॉलमध्ये रविवारी दि. 17 रोजी शरद फौंडेशन, केएलई डिपार्टमेंट ऑफ ओर्थोपडीक, फिजीओथेरपी व रोटरी कल्ब बेळगांव यांच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात जवळपास 300 रूग्णांचा सहभाग होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. फौंडेशनचे संस्थापक शरद केशकामत, पिंटू …
Read More »वीज कोसळून खानापूर तालुक्यातील बेटगिरी येथील महिला ठार…
खानापूर : बेटगिरी येथील सौ. मनिषा दत्तू गुरव (वय 42) यांचा अंगावर वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला. आज शनिवारी वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला. यावेळी मनिषा काजू वेचत होत्या. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना गंभीर अवस्थेत बेळगावच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले; परंतू तेथील डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. या …
Read More »गर्लगुंजी मराठी मुलांच्या शाळेवर झाड कोसळून इमारतीचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : शनिवारी दि. १६ रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने शाळेच्या प्रार्थना हाॅलचे संपूर्ण छप्पर मोडून जमिनदोस्त झाले. सुदैवाने शाळाना उन्हाळी सुट्टी असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र कौलारू इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळावरून मिळालेली …
Read More »खानापूर मऱ्याम्मा देवीच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या महाप्रसादाला हजारोंची उपस्थिती
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर पंचक्रोशीतील ग्रामदैवत मऱ्याम्मा देवीच्या इमारतीचा जिर्णोध्दार करून मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व उद्घाटन सोहळ्यानिमित्त शुक्रवारी दि. १५ रोजी आयोजित महाप्रसादाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. खानापूर शहरातील ग्रामदैवत श्री मऱ्याम्मा देवीच्या मंदिराचा मुर्ती प्राणप्रतिष्ठाप्राणा व उद्घाटन सोहळ्यानिमित्त मंगळवारी दि. १२ पासुन विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला. मंगळवार दि. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta