बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे : निपाणीत गृहमंत्री शहांविरोधात काँग्रेसचा मोर्चा निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देऊन १९५० मध्ये संपूर्ण भारतीयांना पृथ्वीवरच स्वर्गसुखाची अनुभूती दिली आहे. असे असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल संतापजनक वक्तव्य करून आपली पात्रता दाखवून दिली आहे. …
Read More »‘अरिहंत’मुळे औद्योगिक वसाहतीला चालना
मंत्री हसन मुश्रीफ; कागल शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार रत्न रावसाहेब पाटील (दादा )यांनी बोरगाव सारख्या सीमाभागात अरिहंतचे रोपटे लावले होते. त्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. सहकाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. आता संस्थेची येथे शाखा सुरू झाल्याने कागल औद्योगिक विभागाला आणखी …
Read More »तब्बल ३१ वर्षांनी भरली पुन्हा शाळा; १९९३ मधील वर्ग मित्र आले एकत्र
काडसिद्धेश्वर हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील काडसिद्धेश्वर हायस्कूल मराठी माध्यमाच्या शाळेतील १९९२-९३ सालातील १०च्या वर्गमित्रांची तब्बल ३१ वर्षानी शाळा भरली. यावेळी गुरुजनांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वर्गाला त्यावेळी शिकवणारे १२ गुरुजन व ७० विद्यार्थी उपस्थित होते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एस. जोडट्टी होते. रमेश पाटील यांनी स्वागत तर अभिजीत …
Read More »नांदणीत १ जानेवारीपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक
जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी : ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) : नांदणी येथील वृषभाचल पर्वतावर श्रीमद्देवाधिदेव १००८ भगवान आदिनाथ तीर्थकर यांची ३१ फुट उंच नयनमनोहर ब्रह्ममूर्ती प्रतिष्ठापणा होवून त्रिद्वादश वर्षे पूर्ण होत आहेत. या दरम्यान २४ तीर्थंकर प्रतिष्ठापणा, २४ तीर्थंकर (टोक) चरण पादुका दर्शन, चतुर्मुख जिनबिम्ब व …
Read More »शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या
राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत शेंडूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात चुकीचे अनेक कायदे निर्माण केले आहेत. ते कायदे मागे घेतले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील ऊसला उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी सरकारने प्रति टन २ हजार रुपये आणि साखर कारखान्यांनी प्रति टन ४ हजार रुपये असे एकूण ६ हजार रुपये …
Read More »गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकासह घरांची नुकसान झाले आहे. अजूनही अनेकांना भरपाई मिळालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात चुकीचे अनेक कायदे निर्माण केले आहेत. ते कायदे मागे घेतले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील ऊसला उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी …
Read More »भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावे आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी : प. पू. सच्चिदानंद बाबा
निपाणी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बंगलादेश विरोधात आंदोलन आणि निषेध करून बांगलादेश प्रतीमत्मक पुतळ्यास जोडे मारण्यात आले. यावेळी श्री दत्तपीठ तमणाकवाडा मठ येठील प.पू. सदगुरू सच्चिदानंद बाबा यांनी बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, हिंदू साधुसंत हे नेहमी समाज हितासाठी …
Read More »बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील सर्वे क्रमांक १० मधील आर. के. नगर, इंदिरानगर ठिकण गल्ली येथील वसाहतींच्या उताऱ्यावर वक्फची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे सहकार रत्न उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन ४ डिसेंबर २०२४ रोजी निपाणीचे …
Read More »निपाणी सीमेवर कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखले!
निपाणी : दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटकमधील हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित केला होता. मात्र, बेळगाव पोलिसांनी महामेळाव्याला परवानगी नाकारली होती. विनापरवाना सुरु होणाऱ्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरहून बेळगावला येणाऱ्या कोल्हापूरमधील शिवसैनिकांना निपाणी सीमेवरच पोलिसांनी रोखले.यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे आणि …
Read More »कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी
राष्ट्रीय महामार्गावर बंदोबस्त; अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी कोगनोळी : बेळगाव येथे सोमवार (ता. ९) पासून (ता. १९) पर्यंत राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन चालणार आहे. या पार्श्वभूमीवर निपाणी पोलिसांच्यावतीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कोगनोळी दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे. रविवारपासून सीमेवर जादा पोलिस मागवून नाकाबंदीची कार्यवाही सुरू केली असून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या …
Read More »