Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

गाव व्यसनमुक्त व्हावे, खेळातून करिअर घडावे हाच मुख्य उद्देश : प्रसाद पाटील

  खानापूर : बालदिनाचे औचित्य साधत गर्लगुंजी गावातील होतकरू खेळाडूंना खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने एकलव्य क्रीडा केंद्र गर्लगुंजी यांच्या पुढाकाराने गावातील ज्येष्ठ व्यक्ती आणि पालकांच्या उपस्थितीत 50 स्पोर्ट्स जर्सी आणि स्पोर्ट्स किट बॅग बॉटल वितरण करण्यात आल्या. गाव व्यसनमुक्त व्हाव, खेळांची आवड निर्माण व्हावी, खेळातून करिअर घडावे, हाच …

Read More »

लालवाडी – चापगाव आणि चापगाव – आवरोळी रस्त्याच्या दुरुस्तीस प्रारंभ

  शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशनच्या मागणीला प्रतिसाद सततच्या आणि अतिरिक्त पावसामुळे लालवाडी ते चापगाव आणि चापगाव ते आवरोळी या मार्गांवरील खड्डेमय व खराब रस्त्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. वाहतुकीला अडचण होत होती. या रस्त्यानेच उसाच्या ट्रकांची वाहतूक होत असते त्यालाही अडथळा निर्माण झाला होता. याकडे शासन व लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष …

Read More »

आयटी क्षेत्र बेंगलोर शहराबाहेर विस्तारित करण्यासाठी कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन जाहीर; भाडे–करात सवलती

  बेळगाव : कर्नाटक सरकारने बेंगलोर वरील ताण कमी करण्यासाठी आयटी क्षेत्र बेंगलोर शहराबाहेर विस्तारित करण्यासाठी कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन जाहीर केली असून त्याचा फायदा राज्यातील सात मोठ्या शहरांना होणार आहे. असे झाल्यास भविष्यात बेळगाव सारख्या शहरात नवीन आयटी पार्क रोजगार संधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. …

Read More »

समर्थ इंग्लिश मीडियम हायस्कूलची राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत ऐतिहासिक झेप

  खानापूर : समर्थ इंग्लिश मीडियम हायस्कूलने जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत यश मिळवत ऐतिहासिक झेप घेतली व तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी राज्य पातळीवर पाठवण्याचा विक्रम बनविला. तब्बल 22 विद्यार्थी जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटातून मुलींच्या संघाने 10-2 अशी बाजी मारत राज्यात पहिला येण्याचा मान मिळविला. तसेच 14 वर्षीय वयोगटातून 17 वयोगटातून …

Read More »

महिलांची वैचारिक आणि बौद्धिक पात्रता वाढवणे म्हणजे खरे सक्षमीकरण : शिवानी पाटील

  खानापूर : स्त्रियांना हवे तसे जगायला मिळणे म्हणजे खरे सक्षमीकरण नव्हे, तर महिलांची वैचारिक आणि बौद्धिक पात्रता वाढवणे म्हणजे खरे सक्षमीकरण होय, असे मत म. ए. समितीच्या महिला कार्यकर्त्या सौ. शिवानी पाटील यांनी व्यक्त केले. श्रमिक अभिवृद्धी जनजागृती संघाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून शिवानी पाटील बोलत …

Read More »

बोरगांव विविधोद्देशगळ प्राथमिक संघातर्फे अभिनंदन पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

  निपाणी ‌(वार्ता) : बोरगांव येथील विविधोद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या संचालक मंडळातर्फे युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांचा पाटील यांचा ५० व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता.१४) अरिहंत मल्टीस्टेट संस्थेच्या सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. अशोक माळी यांनी युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या …

Read More »

शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवतेज पाटीलला ब्रांझ पदक

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत येथीलशिवतेज भारत पाटील यांने ब्रांझ पदक पटकावले. गोडगिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. सदरच्या राज्यस्तरीय स्पर्धा मारियामानहळ्ळी (जि. विजयनगर) येथे पार पडल्या. राज्यातून २३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मॅटवर पार पडलेल्या कुस्तीत ६० किलो वजनी गटात …

Read More »

महामार्ग सेवा रस्त्यावरील शिंदे नगरला बस थांबण्यासाठी आगारप्रमुखांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : येथील पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उपनगरातील प्रभाग क्र. २० शिंदे नगर परिसरात असणारा महामार्गानजीक सेवा रस्त्यावर बस थांबा आहे. बरेच चालक व वाहक या ठिकाणी बस थांबवत नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी निपाणी आगार प्रमुखांनी या ठिकाणी बस थांबवण्याच्या मागणीची …

Read More »

बेनाडी भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील भाग्यलक्ष्मी सौहार्द क्रेडिट संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर बैठक होऊन सर्वानुमते संस्थेच्या अध्यक्षपदी रवींद्र जनावडे तर उपाध्यक्षपदी राजेंद्र क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मधुकर जाधव यांनी स्वागत केले. नूतन अध्यक्ष रवींद्र जानेवाले यांचा सदाशिव जनवाडे व शंकर जनवाडे यांच्या हस्ते तर …

Read More »

उत्तर कर्नाटक राज्याच्या मागणीला पुन्हा जोर

  आमदार राजू कागे यांचे केंद्र, राज्य सरकारला पत्र बंगळूर : उत्तर कर्नाटकात वेगळ्या राज्याची मागणी पुन्हा एकदा गाजत आहे. सत्ताधारी काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून उत्तर कर्नाटक वेगळे राज्य म्हणून स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ …

Read More »