Sunday , December 7 2025
Breaking News

कर्नाटक

पालकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मराठी माध्यमाला प्राध्यान्य द्यावे; आबासाहेब दळवी

  खानापूर : ग्रामीण भागातील सरकारी मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मराठी माध्यमाला प्राध्यान्य द्यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने खानापूर तालुक्यातील माचीगड, अनगडी, हलसाल, कापोली, …

Read More »

युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

  खानापूर : शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शुक्रवारी हलशीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने हलशी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील शाळामधील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी निवृत्त सुभेदार शंकर देसाई यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात पूजन करण्यात आले. माजी …

Read More »

डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या खानापूर ते नंदगड “वोटर अधिकार पदयात्रा”

  खानापूर : संविधानाने “एक व्यक्ती एक वोट” हा अधिकार दिलेला असताना निवडणूक आयोग वोटर लिस्टमध्ये घोळ घालत असून हा सरळ सरळ संविधानावर आघात असून निवडणूक आयोग वोट चोरी करत असल्याचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे …

Read More »

मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब भरणे समारंभ उत्साहात संपन्न

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब भरणे समारंभ शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. बाबुराव गणपतराव पाटील- माजी अध्यक्ष के.एम. एफ. हे होते. प्रास्ताविक रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष श्री. आबासाहेब दळवी यांनी केले. मंदिराच्या कळसाचे …

Read More »

केएसआरटीसी बसची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडक: तिघांचा मृत्यू

  रामनगर : बागलकोट-मंगळूर केएसआरटीसी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला धडक दिल्याने या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बागलकोट येथील निलाव्वा हरडोळी (40) आणि जळीहाळ येथील गिरिजाव्वा बुडन्नावर (30) यांचा समावेश आहे. एका 45 वर्षीय पुरुषाची ओळख पटलेली नाही. …

Read More »

प्रेयसीची चाकूने वार करून केली हत्या; प्रियकराचीही आत्महत्या!

  खानापूर : प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या करून स्वतःवरही चाकूने वार करून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील बीडी गावात घडली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत महिला रेश्मा तिरवीर (वय 29, रा. बीडी) व आरोपी प्रियकर आनंद सुतार हे …

Read More »

द्वेषपूर्ण भाषणांना आळा घालण्यासाठी नवीन कायदा : परमेश्वर

  बंगळूर : अलिकडच्या काळात ज्यांनी द्वेषपूर्ण भाषणे दिली आहेत आणि सांप्रदायिक भावना भडकावल्या आहेत, त्यांच्याविरुद्ध एक नवीन कायदा आणला जाईल, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी आज विधान परिषदेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य किशोर कुमार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री म्हणाले की, अलिकडच्या काळात किनारी प्रदेशात जातीय सलोखा बिघडला …

Read More »

आशा कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये वेतनवाढ : मंत्री दिनेश गुंडूराव

  बंगळूर : मानधन वाढीसाठी आंदोलन करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांच्या मासिक मानधनात केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे शक्य तितक्या लवकर किंवा पुढील महिन्यापासून लागू करण्याचा प्रयत्न करू, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. भाजप सदस्य अरग ज्ञानेंद्र …

Read More »

रेणुकास्वामी हत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता दर्शनला अटक; दर्शन, पवित्रा गौडा यांची परप्पन अग्रहार तुरुंगात रवानगी

  बंगळुरू : रेणुकास्वामी हत्या प्रकरणातील अभिनेता दर्शनचा जामीन गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असल्याने दर्शनला बेंगळुरूमधून काही तासातच अटक करण्यात आली आहे. न्यायाधीश जे.बी. पारडीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय रद्द करत हा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने दर्शनला तात्काळ अटक करण्याचे आदेशही दिले त्यानुसार त्यांना अटक …

Read More »

अभिनेता दर्शन आणि टोळीला मोठा धक्का : सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द

  बेंगळुरू : रेणुकास्वामी हत्याकांडात सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता दर्शन आणि टोळीला मोठा धक्का दिला आहे. हत्याकांडात सहभागी अभिनेता दर्शन आणि टोळीचा जामीन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासह, अभिनेता दर्शन आणि टोळी पुन्हा तुरुंगात जाणार हे निश्चित आहे. या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात त्रुटी आहे. सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »