Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूरात ‘श्री विठ्ठल नाद’ भजन स्पर्धा उत्साहात

  विद्यार्थी, महिला व पुरुष गटातील भजनी मंडळांचा सहभाग; विजेत्यांचा गौरव खानापूर : लोकमान्य एज्युकेशन सोसायटी संचालित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय आणि श्री चौराशीदेवी संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री विठ्ठल नाद’ संगीत भजन स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थी, महिला आणि पुरुष अशा तीन गटांत झालेल्या या स्पर्धेत …

Read More »

डीजेमुक्त गणेशोत्सव अन् ‘एक गाव एक गणपती’वर भर

  जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांचा संकल्प; मंडळ पोलीस निरीक्षक तळवार यांची माहिती निपाणी (वार्ता) : यंदाचा गणेशोत्सव गतवर्षीप्रमाणेच डीजेमुक्त व्हावा, यासाठी जिल्हा पोलिस पोलीस प्रमुख, चिक्कोडी जिल्हा पोलीस उपाधीक्षकांनी शांतता कमिटीच्या बैठका बोलावल्या आहेत. यावेळी डॉल्बी, डी.जे. वाले, गणेश मंडळाचे पदाधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. तत्पूर्वी, शहरा आणि ग्रामीणमधील पोलिस ठाण्याच्या …

Read More »

जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, ही समाजाची अनेक वर्षांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथे जैन समाजाचे भट्टारक स्वामीजी आणि प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन या बाबत निवेदन देऊन चर्चा केली. या प्रसंगी राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ गुणधरनंदी महाराज …

Read More »

आडी मल्लिकार्जुन डोंगरावर शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; शिवलिंगाच्या पूजेससह हर हर महादेवाचा गजर

    निपाणी (वार्ता) : आडी (तालुका निपाणी) येथील संजीवनगिरी वरीलश्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भरत असते. आज श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हजारो भाविकांनी श्री मल्लिकार्जुन शिवलिंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांच्या अलोट गर्दीत, हर हर महादेवाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात श्रावण तिसऱ्या सोमवारची यात्रा पार …

Read More »

बोरगाव-घोसरवाड सीमाभागातील दूधगंगा नदीवर नवीन बंधारासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव-घोसरवाड सीमाभागातील दूधगंगा नदीवर असलेले जुने धरण नादुरुस्त झाल्याने त्याचा फटका बोरगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना बसत आहे. पावसाळ्यासह उन्हाळ्यात काळम्मावाडी धरणातून नदीला सोडण्यात येणारे पाणी बोरगाव परिसरात पुरेशा प्रमाणात साठून न राहता महाराष्ट्रातील घोसरवाडच्या दिशेने वाहून जाते. परिणामी काही दिवसांतच नदीपात्र कोरडे पडून शेतीसह बोरगाव …

Read More »

खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीची आढावा बैठक

  खानापूर : तालुका पंचहमी गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीची आढावा बैठक अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनांची माहिती घेऊन सदस्यांनी विविध समस्या व प्रलंबित कामांबाबत सूचना केल्या. गृहलक्ष्मी योजनेबाबत माहिती देताना खानापूर तालुक्याचे सीडीपीओ विक्रम के. बी. व …

Read More »

बेळगावजवळील मुल्ला धाब्यावर जेवण करून परतताना भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

  धारवाड : चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज पहाटे धारवाड तालुक्यातील वेंकटपूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडला. मृतांची नावे दावणगेरे जिल्ह्यातील केरेयागळ गावातील विनायक (२५), मंजुनाथ (२९) आणि बसवराज (३४) अशी आहेत. मिळालेल्या …

Read More »

बंगळुरमधून ३१ बांगलादेशी नागरिकांना हद्दपारीसाठी मालदाकडे रवाना

  बंगळूर : शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या ३१ बांगलादेशी नागरिकांना हद्दपारीच्या प्रक्रियेसाठी पश्चिम बंगालमधील मालदा येथे रवाना करण्यात आले आहे. बंगळुरातील विविध १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ताब्यात घेण्यात आलेल्या या नागरिकांना सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल रेल्वे स्थानकावरून कडक पोलीस बंदोबस्तात रेल्वेने पाठविण्यात आले. प्रवासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी …

Read More »

नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या राज्यातील १३ नागरिकांचा अद्याप संपर्क नाही : मुख्यमंत्री शिवकुमार

  ‘भू-हमी’संपूर्ण राज्यातील भूमालकांसाठी लागू बंगळूर : नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या राज्यातील १३ नागरिकांचा अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी केंद्राच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला असून, राज्य सरकारच्या वतीने प्रतिनिधींनाही पाठविण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. …

Read More »

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक रात्री अपरात्री; नागरिक झोपेत अन् पाणी गटारीत

    निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील काही भागांत पाणीपुरवठा विभागाकडून रात्री उशिरा किंवा अपरात्री पाणीपुरवठा सुरू केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दिवसभर कष्ट करून थकलेल्या नागरिकांना पाणी भरण्यासाठी रात्री जागवत ठेवण्यामागील कारण काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रात्री नागरिक झोपेत असल्याने पुरवठा करण्यात …

Read More »